गोंडपिपरी : मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणार्या एका अग्यात वाहनाने धडक दिल्याने दोन गायींचा मृत्यू झाला.काही वेळापुर्वीच जुन्या नगरपंचायतीसमोर मुख्य मार्गावर हि घटना घडली. गोंडपिपरीत सध्या हायवेचे काम सूरू आहै.त्यामुळ एका बाजूनच वाहतूक सूरू आहे. अशात काही भरधाव वेगान वाहन चालवितात. त्यावर कुणाचच नियंत्रित नसल्यान गंभीर स्थीती निर्माण झाली आहे, आज रात्री आठ वाजता मद्यधुंद अवस्थेत वेगान येणाऱ्या कारने मार्गावर असणाऱ्या …
Read More »फवारणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा शेतातच मृत्यू
गोंडपिपरी तालुक्यातील सुपगाव येथील दुर्दैवी घटना गोंडपिपरी:- तालुक्यातील सुपगाव येथे शनिवारी दुर्दैवी घटना घडली आहे. आनंदराव चौधरी वय ५१ वर्षे. यांची शनिवारची सकाळ शेवटची ठरली. आनंदराव हे ग्राम पंचायत सुपगावचे चपराशी, त्याचा सोबतच आपल्या घरची शेती करायचे. शेतात कापूस लावलेले होते. सतत आठ दिवस मुसळधार पाऊस, यामुळे सर्वच शेतकरी चिंतेत होते. मात्र शनिवारचा दिवस शेतकऱ्यांसाठी सोन्यासारखा निघाला. पाण्याने विश्रांती घेतली. …
Read More »ISच्या संशयित अतिरेक्याचा हल्ल्याचा कट; घरी स्फोटकांसह सुसाइड जॅकेट सापडला
बलरामपूर : ‘आयएस‘ या दहशतवादी संघटनेच्या संशयित अतिरेक्याच्या घरावर छापेमारी केली. उत्तर प्रदेशच्या बलरामपूरमध्ये छापेमारी केली असून, मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि सुसाइड बॉम्बर जॅकेट हस्तगत केला आहे. दिल्लीच्या धौलाकुआं येथून आयएसच्या संशयित अतिरेक्याला अटक करण्यात आली होती. अबू युसूफ असं या संशयिताचे नाव असून, तो मूळचा बलरामपूरचा रहिवासी आहे. अबू युसूफला दिल्लीत अटक करण्यात आली होती. हल्ल्याच्या योजना आखण्यात यशस्वी …
Read More »23 August 2020
[pdfjs-viewer url=”https%3A%2F%2Fvishwbharat.com%2Fwp-content%2Fuploads%2F2020%2F08%2FChandradhun-23-Aug.-20.pdf” viewer_width=100% viewer_height=800px fullscreen=true download=true print=true]
Read More »06/08/2020
[pdfjs-viewer url=”https%3A%2F%2Fvishwbharat.com%2Fwp-content%2Fuploads%2F2020%2F08%2FChandradhun_6_Aug._20-1-compressed.pdf” viewer_width=100% viewer_height=800px fullscreen=true download=true print=true]
Read More »जिल्हयात आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 718 बाधित कोरोनातून बरे रविवारी 35 बाधित दाखल ; 48 बाधितांना सुटी कोरोना बाधितांची एकूण संख्या 1105 चंद्रपूर, दि. 16 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना चाचण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. तसेच नागरिक देखील मोठ्या संख्येने अँटीजन चाचणीचा लाभ घेत असून लक्षणे वाटल्यास तातडीने तपासणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. रविवारी जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1105 …
Read More »कोरोनामुळे जिल्ह्यातील चवथ्या बाधिताचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 856 आत्तापर्यंत 475 बाधित बरे झाले 375 बाधितावर उपचार सुरू चंद्रपूर, दि. 9 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 23 बाधितांची भर पडली आहे. तसेच एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधितांची संख्या 856 झाली आहे. आतापर्यंत 475 बाधित बरे झाले आहे. तर 375 बाधितावर उपचार सुरू आहे. आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये तुकूम पोलीस लाईन येथील संपर्कातून बाधित झालेल्यांची संख्या तीन आहे. यामध्ये 50 वर्षीय पुरुष 24 वर्षीय महिला व …
Read More »पीककर्ज वितरणासाठी सोमवार पासून भाजप किसान मोर्चातर्फे बँकांमध्ये ठिय्या आंदोलन
खरीप हंगाम अर्ध्यावर आला असताना सुद्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीय बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्याकरीता दिरंगाई करत असून अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून शेतकऱ्यांना नाहक त्रास देत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे अध्यक्ष व माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे कर्ज मिळावे यासाठी सोमवार 10 ऑगस्ट पासून भाजपा कार्यकर्ता प्रत्येक बँकेत जावून शेतकऱ्यांना …
Read More »संगणक प्रशिक्षण केंद्रे सुरु करा : खासदार बाळू धानोरकर
चंद्रपूर : कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मागील पाच महिन्यापासून अधिकृत संगणक प्रशिक्षण केंद्रे बंद आहेत. त्यामुळे या केंद्रातील कर्मचारी व मालकांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. . शेजारच्या जिल्ह्यांनी देखील हि संगणक प्रशिक्षण वर्ग सुरु केली आहे. अती व शर्ती लावून चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकृत संगणक प्रशिक्षण केंद्रे सुरु करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना केली आहे. शासकीय स्तरावर विविध पदाच्या भरती …
Read More »मानसिक आरोग्याच्या काळजीसाठी डायल करा 155-398
टेलिफोनिक कॉन्सिलिंगला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन चंद्रपूर, दि.7 ऑगस्ट : जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या काळामध्ये नागरिकांच्या मानसिक आरोग्याच्या काळजीसाठी हॅलो चांदा 155-398 हेल्पलाईन क्रमांक जिल्हा प्रशासनाने जारी केला आहे. नागरिकांना मानसिक आधार देण्यासाठी आत्मभान अभियानांतर्गत टेलिफोनिक कॉन्सिलिंग सुरू झाली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी मानसिक समस्येचे निराकरण करण्यासाठी अर्थात मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी हॅलो चांदा हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल …
Read More »
विश्वभारत News Website