Breaking News

Vishwbharat

पशुधनावर आधारित शेळीपालन,कुकूटपालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण

पशुधनावर आधारित शेळीपालन,कुकूटपालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण Ø युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर, दि. 7 जून : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे विविध  प्रकारचे  प्रशिक्षण आयोजित  करून जास्तीत जास्त नागरिकांना स्वत:चा उद्योग-व्यवसाय सुरू करण्याकरीता प्रेरित करणे व उद्योजकतेला पूरक असे वातावरण निर्मित करणे हा आहे.  महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र, चंद्रपूरद्वारे 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक व युवतींकरीता दि. …

Read More »

पात्र उमेदवारांनी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा लाभ घ्यावा

पात्र उमेदवारांनी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा लाभ घ्यावा चंद्रपूर,दि.7 जून: राज्यामध्ये कोविड-19 या साथीच्या आजारावरील रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पॅरामेडिकल क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. यासाठी पॅरामेडिकल क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 अंतर्गत हेल्थ केअर सेक्टर स्किल कौन्सिलमधील विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहे. तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा,  …

Read More »

मुल वनपरिक्षेत्रात शरीरातील अंतर्गत जखमांमुळे वाघिणीचा मृत्यू 

मुल वनपरिक्षेत्रात शरीरातील अंतर्गत जखमांमुळे वाघिणीचा मृत्यू              चंद्रपूर,दि.7 जून: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत बफर क्षेत्रातील मूल वनपरिक्षेत्र, जानाळा उपक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या डोणी नियतक्षेत्र-1 मध्ये 5 जून रोजीच्या विशेष निरीक्षणादरम्यान क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांना सकाळी 10 वाजता वाघिण मृत अवस्थेत आढळली. सदर घटनेची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळताच घटनेच्या स्थळी भेट देऊन चौकशी केली. तद्नंतर राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने दिलेल्या एसओपी नुसार दि. 5 …

Read More »

चंद्रपूर शहरात ६० हजार ८५९ नागरिकांनी घेतला लसीचा पहिला डोस

२१ हजार २२८ जणांचा दुसरा डोस पूर्ण   १८ ते ४४ वर्ष वयोगटातील ४५३३ जणांना पहिला डोस   चंद्रपूर, ता. ७ : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत शहरात विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करून कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तीना पहिली तर, फ्रंटलाईन वर्करसह ४५ पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना पहिली व दुसरी लस देण्यात आली. ७ …

Read More »

एसबीआय ग्रामसेवा प्रकल्पाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा

वर्धा:प्रतिनिधी – एसबीआय ग्रामसेवा प्रकल्प व दिलासा संस्था घाटंजी यांच्या संयुक्त विधमाणे गेल्या 3 वर्षापासून आर्वी तालुक्यातील पांजरा, बोथली, उमरी, सुकळी, भादोड , या गावांमध्ये आदर्श गाव घडविण्याचे काम सुरू आहे , प्रकल्पामधून अनेक पर्यावरण पूरक उपक्रम कार्यकर्ते राबवित असतात. यामध्ये झाडे लावणे, पाणी वाचवा मोहीम , वन्य प्राण्यांचे संरक्षण, प्लास्टिक मुक्त गाव, शेततळे, असे अनेक उपक्रम प्रकल्पाअंतर्गत राबविण्यात आले …

Read More »

उमेदच्या ग्रामोन्नती व आदर्श ग्राम संघाच्या वतीने वाढोना येथील गरजवंतांंना किराणा किट देऊन दिला मदतीचा हात

वर्धा:-निराधार व विधवा महिलांसाठी मदतीचा हात वाढोणा येथील उमेद ने स्थानिक पातळीवर स्थापन केलेल्या ग्रामोन्नती व आदर्श ग्राम संघ कोरोना च्या पार्श्वभूमीवर गावातील निराधार महिला व विधवा महिलांच्या हाताला काम नसून अत्यन्त हालाकिची परिस्थिती ओढवली अशातच ग्रामोन्नती व आदर्श ग्राम संघ या दोन्ही संघातील महिलांनी निर्णय घेऊन 20 कुटूंबाना मदत देत किराणा किट चे वाटप केले,वाटप करते वेळी कोरोना परिस्थिती …

Read More »

शिवराज्यभिषेक दिन सोहळा समस्त महाराष्ट्राची अस्मिता   – आ. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

शिवराज्यभिषेक दिन सोहळा समस्त महाराष्ट्राची अस्मिता   – आ. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन चंद्रपूर, सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. तेव्हापासून हा मंगलमय दिवस साजरा केला जात आहे. या सोहळयामुळे महाराजांच्या कर्तृत्वाला राजमान्यता मिळाली. सोनियाचा दिन म्हणून साडेतीन शतकानंतरही हा शिवराज्यभिषेक दिन सोहळा समस्त महाराष्ट्राची अस्मिता म्हणून थाटामाटात साजरा केला जातो, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे …

Read More »

“…याच अतिरेकाचा वापर करून मोदी २०१४ साली विजयी झाले, ते कोणत्या नियमात बसत होते?”

सोशल मीडिया कंपन्यांच्या नियमांवरून केंद्र सरकार आणि ट्विटरमध्ये संघर्ष उभा राहिला आहे. केंद्राने ट्विटरला निर्वाणीचा इशारा दिला असून, त्यावरून शिवसेनेनं मोदी सरकारला सुनावलं… केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपन्यासाठी नवीन नियमावली लागू केली आहे. याच नव्या माहिती-तंत्रज्ञान नियमांवरून केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्या सुप्त संघर्ष सुरू असल्याचं दिसत आहे. केंद्र सरकारने फेब्रुवारीमध्ये लागू केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोशल मीडिया कंपन्यांना २६ …

Read More »

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर चंद्रपूर दि.6 जून : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार,दि. 7 जून 2021 रोजी दुपारी 2 वाजता गडचिरोली येथून सावली जि.चंद्रपूरकडे प्रयाण करतील. दुपारी 2:30 वाजता सावली येथे आगमन व राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय, सावली येथे पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा, दुपारी …

Read More »

लग्न न करताच झाली आई; टेलिव्हिजन क्वीन एकता कपूरबद्दल या गोष्टी माहित आहेत का?

Birthday special: अवघ्या १५ वर्षांची असतानाच एकता कपूरने सिनेनिर्मितीत पाऊल टाकलं. टेलिव्हिजनची क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकता कपूरचा आज वाढदिवस आहे. अगदी कमी वयातच एकताने मालिका आणि सिनेमांच्या निर्मिती क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होते. आजवर अनेक मालिकांची निर्मिती करत एकताने टेलिव्हजन क्षेत्रात तिचं वर्चस्व निर्माण केलंय. मालिकाच नाही तर सिनेमा आणि वेब सीरिजच्या निर्मितीतूनही तिने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय. …

Read More »