Breaking News

ऑरेंजसिटी

बासाहेबांना अभिप्रेत तरुण वर्ग-अपेक्षा आणि वास्तव!

बासाहेबांना अभिप्रेत तरुण वर्ग-अपेक्षा आणि वास्तव! देशात सध्या सर्व पातळ्यांवर विविध घडामोडी घडत आहेत. राजकीय, आर्थिक, सामाजिक स्तरावर दिवसागणिक नव-नवीन समीकरणे बनताना व बिघडताना दिसून येत आहेत. या सर्व कार्यक्रमात आपला आंबेडकरवादी तरुण फारसा दिसून येत नाही. बाबासाहेबांनी आयुष्यभर केलेल्या अथक प्रयत्त्नांनी व बलिदानांनी, समतेच्या उंबरठ्यावर आणून सोडलेल्या, आपल्या समाजाच्या उद्धारासाठी निःस्वार्थ भावनेने लढा पुकाराण्यास उभारलेल्या फौजेचे अस्तित्व सध्याच्या काळात …

Read More »

साहेब,विज वसुली १०० टक्के मग विज पुरवठा १०० टक्के का  नाही ?  (“उर्जामंत्र्यांना” संतप्त सवाल ? विजेच्या लपंडाव नागरिकांच्या जिव्हारी.)

साहेब,विज वसुली १०० टक्के मग विज पुरवठा १०० टक्के का  नाही ?  (“उर्जामंत्र्यांना” संतप्त सवाल ? विजेच्या लपंडाव नागरिकांच्या जिव्हारी.) कोरपना(ता.प्र.)        गडचांदूर महावितरण विभागच्या गलथान कारभाराने डोकेदुखी वाढली असून सतत विजेच्या लपंडावमुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाल्याचे चित्र आहे.दिवसरात्र कितीदा विज पुरवठा खंडीत होतो हे सांगणे सध्या कठीण झाले असून महावितरणाच्या नावाने सर्वत्र बोंबाबोंब सुरू आहे.याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष …

Read More »

व्यापाऱ्यांना वेठीस धरून मताचे राजकारण सुरू आहे – मोतीलाल टहलियानी

  चंद्रपूर  : गत दिड वषांपासून कोरोना संसर्ग विषाणू परिस्थितीत व्यापारी वगाँस माेठ्या अडचणीत आणण्याचा घाट रचला जात असल्याचा गंभीर आरोप मूल व्यापारी जनरल असोशिएशन चे अध्यक्ष,माजी बाज़ार समिती सभापती मोतीलाल टहलियानी यांनी केला आहे .  कोरोनाचे नावाखाली सवं स्तरातील व्यापारी देशोधडीला लागला असतांना मात्र कुठल्याही राजकिय पक्षाने,नेत्याने अजूनही आपले तोंड उघडलेले नाही,शाशनस्तरावरून कुठल्याही सोयी सवलतीवर साधी चचॉ करण्याची  नैतीकता दाखविली …

Read More »

मनपा प्रशासनाने चंद्रपूरात शिशु रूग्‍णालय उभारणीसाठी आवश्‍यक तयारी तातडीने करावी – आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : कोरोनाची तिसरी संभाव्‍य लाट आणि त्‍यात लहान मुलांना प्रामुख्‍याने धोका संभावणार असल्‍याचे मत मुख्‍यमंत्र्यांनी व्‍यक्‍त केले आहे. कृती दलाने सुध्‍दा ही भिती व्‍यक्‍त केली आहे. यादृष्‍टीने प्रभावी उपाययोजना म्‍हणून चंद्रपूर शहर महानगरपालिकेने सर्व सुविधांनी युक्‍त असे शिशु रूग्‍णालय उभारावे अशी अपेक्षा आपण मनपाच्‍या आसरा कोविड रूग्‍णालयाच्‍या उदघाटन समारंभात व्‍यक्‍त केली होती. यादृष्‍टीने मनपा प्रशासनाने आवश्‍यक तयारी करावी, यासाठी …

Read More »

पावसाळ्यापूर्वी चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्यात येणार,नागरिकांनी व गावकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पावसाळ्यापूर्वी चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्यात येणार नागरिकांनी व गावकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन चंद्रपूर, दि. 25 मे: यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाळा 1 जून पासून सुरू होत आहे. बॅरेज मध्ये साठविलेला पाणीसाठा कमी करून सर्व 38 दरवाजे 1 जून 2021 ला उघडण्याचे नियोजित आहे. त्यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. वाढीव पाणी पातळीमुळे जीवित व वित्त …

Read More »

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालकांना आर्थिक मदत, परवानाधारक रिक्षाचालकांनी ऑनलाईन अर्ज सादर करावा

चंद्रपूर (राज्य रिपोर्टर) : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांना आर्थिक सहाय्य म्हणून रु.1500 एवढे अर्थसहाय्य देण्याबाबत दि.7 मे 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार जाहीर करण्यात आलेले आहे.  सदरचा लाभ हा लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये थेटपणे देण्यासाठी कार्यप्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. यानुसार परवानाधारक रिक्षाचालकांनी www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा असे आवाहन चंद्रपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,किरण मोरे यांनी केले आहे. ही आहे प्रक्रिया : परवानाधारक …

Read More »

बुध्द पौर्णिमेच्या पर्वावर होणारी प्राणी गणना याही वर्षी स्थगित,वन्यजीव प्रेमीत निराशा

वन्यजीव प्रेमीत निराशा बल्लारपूर : बुध्द पौर्णिमा ही वर्षातील सर्वात लक्ख प्रकाश देणारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते दरवर्षी या बुध्द पौर्णिमेच्या रात्री भारतात प्राणी गणना होत असते पौर्णिमेच्या रात्री जंगलात असणारे वन्यप्राणी हे पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येत असतात व याहेतूने जगभरातील पर्यटक नेहमी बुध्द पौर्णिमेच्या निमित्ताने होणाऱ्या प्राणी गणनेची वाट पाहत असतात जंगलाचा राजा म्हणून ओळखला जाणारा राजा सिह, वाघ …

Read More »

वीर सावरकर आज जीवित होते… या विषयावर व्याख्यान

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ मे रोजी स्वा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त वीर सावरकर आज जीवित होते… या विषयवार व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. वीर सावरकर आज जीवित होते… या विषयावर प्रा. डॉ. फिरोज अहमद बख़्त‍ (कुलगुरू, मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ, हैद्राबाद) हे या विषयावर संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोक मोडक (कुलपती गुरु घासीदास केंद्रीय …

Read More »

गडचांदूरातील लालसरे व जैन परिवाराकडून “एक हात मदतीचा” , ग्रा.रुग्णा.ला २ लाखांची औषधी व इतर साहित्य भेट.

गडचांदूरातील लालसरे व जैन परिवाराकडून “एक हात मदतीचा” (ग्रा.रुग्णा.ला २ लाखांची औषधी व इतर साहित्य भेट.) कोरपना(ता.प्र.)        कोरोना रुग्णांची संख्या व आक्सिजन अभावी होणारे मृत्यू लक्षात घेता सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनची नितांत गरज आहे. वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने कित्येकांनी आपले प्राण गमवले.अशा कठिण समयी विवीध शहरात माणुसकीची जाण असणार्‍या व्यक्तींकडून नानाप्रकारे मदत पुरवली जात असल्याचे चित्र आहे.याच श्रेणीत …

Read More »

मानवाला दुःख मुक्त करण्याचा महामार्ग …..

मानवाला दुःख मुक्त करण्याचा महामार्ग  प्रबोधन हा एक फक्त शब्द आणि विचारच नाही तर अवघ्या मानवी विश्वाला व त्यातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक स्थित्यंतरांना योग्य दिशेने, योग्य पध्दतीने प्रभावित करून किंवा संचालित करून समाजाची नव्या दमाने पुनर्रचना आणि पुनर्बांधणी करण्याची प्रक्रिया असते.या प्रबोधनातूच लोक, समाज आणि राष्ट्राची जडणघडण होत असते.लोक प्रबोधन म्हणजे?.लोकांच्या स्वाभिमानाची जागृती,लोकांतील अज्ञानाला-अंधश्रध्देला-असहिष्णुतेला तिलांजली.लोकांना त्यांच्या स्वतंत्र व महत्त्वपूर्ण अस्तित्वाबाबत आणि …

Read More »