Breaking News

ऑरेंजसिटी

तब्बल सहा तास कोळसा खाण बंद पाडली,तब्बल सहा तास कोळसा खाण बंद पाडली

केपीसीएल प्रशासनाच्या लेखी आश्‍वासनानंतर काम सुरू आयुधनिर्माण- भद्रावती तालुक्यातील कर्नाटका एम्टा कोळसा खाण नुकतीच सुरू झाली आहे. या खाणीतील कामगारांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी तब्बल सहा तास कोळसा खाण बंद पाडली. अखेर कंपनी व स्थानिक प्रशासनाच्या मध्यस्थीने लेखी आश्‍वासनाअंती खाण पूर्ववत सुरू करण्यात आली. 1 डिसेंबर 2020 ला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये कनार्टका एम्टा कंपनीचे काम सुरू झाले. सहा महिने लोटूनही कामगारांच्या …

Read More »

नागरिकांना करता येणार अवैध रेती, गौण खनिज उत्खनन व साठयाची ऑनलाईन तक्रार

नागरिकांना करता येणार अवैध रेती, गौण खनिज उत्खनन व साठयाची ऑनलाईन तक्रार Ø तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.  वर्धा,  (जिमाका):-    जिल्हयातील रेती घाटामधुन अवैधरित्या रेतीचे व इतर गौण खनिजाचे उत्खनन, वाहतुक व साठा करवून ठेवल्याच्या तक्रारी वृत्तपत्रातून तसेच  नागरिकांकडून दूरध्वनी व्दारे प्राप्त होत आहे. सदर तक्रारी पुराव्यानिशी सादर करण्यासाठी  जिल्हा प्रशासनाच्या वतीन लिंक तयार करण्यात आली असून नागरिकांना https://forms.gle/5zMnmk73XxStm3Td8 या लिंक वर …

Read More »

जिल्हाधिकारी यांनी केली आर्वी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी तिसऱ्या लाटेच्या नियोजनसंदर्भात दिल्या सूचना वर्धा, दि 29 (जिमाका):- कोविड 19 संदर्भात तिसऱ्या लाटेच्या नियोजनासाठी अधिक खाटांची गरज लक्षात घेता आर्वी उपजिल्हा रुग्णालयातील जुनी लेबर रुम व स्वयंपाक खोली इतरत्र हलवून त्या ठिकाणी ऑक्सिजन बेड वाढविण्यात यावे,अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या पाहणी दरम्यान केल्यात. केंद्रीभूत प्राणवायू प्रणालीची पाहणी करुन वार्डात पुरविण्यात येत असलेल्या ऑक्सिजनची त्यांनी माहिती घेतली तसेच ऑक्सिजन प्रकल्पाच्या नियोजीत जागेची पहाणी करुन प्रकल्प लवकर उभारणीबाबत निर्देश दिलेत. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सचिन तडस, उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, आर्वीचे तहसीलदार विद्याधर चव्हाण, आर्वी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ एम बी सुटे उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी प्रथम रुग्णालयीन कामकाज व कोव्हीड १९ बाबतचा आढावा घेऊन संपूर्ण रुग्णालयाची पहाणी केली. कोरोणाच्या तिस-या लाटेसबंधीत नियोजन करुन अमंलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी रुग्णालयाच्या मागील परिसराची पहाणी करतांना त्यांनी रुग्णालयीन परिसरातील नालीची संपूर्ण कामे तात्काळ प्रभावाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात. तसेच प्रयोग शाळा लहान असून त्याचे विस्तारीकरण करण्याच्या सूचनाही दिल्यात. यावेळी त्यांनी रुग्णालयातील कोव्हीड वार्ड व इतर वार्डाची पहाणी करून रुग्णाशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली.

जिल्हाधिकारी यांनी केली आर्वी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी तिसऱ्या लाटेच्या नियोजनसंदर्भात दिल्या सूचना      वर्धा, दि 29 (जिमाका):-  कोविड 19 संदर्भात तिसऱ्या लाटेच्या नियोजनासाठी अधिक खाटांची गरज लक्षात घेता आर्वी उपजिल्हा रुग्णालयातील जुनी लेबर रुम व स्वयंपाक खोली  इतरत्र हलवून त्या ठिकाणी ऑक्सिजन बेड वाढविण्यात यावे,अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या पाहणी दरम्यान केल्यात. केंद्रीभूत प्राणवायू प्रणालीची पाहणी करुन वार्डात …

Read More »

माढेळी प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर व MBBS डॉक्टर उपलब्ध

माढेळी प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर व MBBS डॉक्टर उपलब्ध माढेळी ता वरोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. कोरोना संकटकाळात तिथे विलगीकरण केंद्र सुद्धा स्थापन करण्यात आले आहे. कोरोना संकट काळात पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा हंसराज जी अहीर यांनी सोयी सुविधा चौकशीसाठी आले असता तेथे ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर व MBBS डॉक्टर  मिळावा अशा आशयाचे निवेदन माढेळी …

Read More »

आद्य पत्रकार देवर्षी नारद जयंती समारोह-२०२१

विश्व संवाद केंद्र चंद्रपूर जिल्हा (विदर्भ) द्वारे आयोजित आद्य पत्रकार देवर्षी नारद जयंती समारोह-२०२१ येत्या रवीवार दिनांक ३०-०५-२०२१ ला सायंकाळी ठीक ४.०० वाजता फेसबुक च्या माध्यमातून ऑनलाईन होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून मुंबई वरून मा. श्री. प्रमोद जी बापट, पश्चिम क्षेत्र प्रचार प्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मुंबई हे प्रमुख्याने उपस्थित राहणार आहे. सदर कार्यक्रम हा विश्व संवाद चंद्रपूर …

Read More »

 चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी उठवली, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय!

“याचे दूरगामी परिणाम होतील,” चंद्रपुरातील दारूबंदी हटवण्याच्या निर्णयावर फडणवीसांची टीका आजच्या कॅबिनेट बैठकीत दारुबंदी हटवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचे दूरमागी परिणामी होतील, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज या संदर्भातील निर्णय घेतला. कोरोना काळात राज्यातील आरोग्याच्या स्थितीवर लक्ष देणे सोडून …

Read More »

देवटोक येथे उत्खननात आढळली पुरातन शिवपिंड

देवटोक येथे उत्खननात आढळली पुरातन शिवपिंड सावली- तालुक्यातील वैनगंगा नदीच्या उत्तर वहिनीच्या काठावर असलेल्या देवटोक येथे मंगळवार, 25 मे रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास नवीन मंदिराच्या बांधकामासाठी करण्यात येत असलेल्या उत्खननात पुरातन शिवपिंड आढळून आली. देवटोक येथे नवीन मंदिराचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास जेसीपीच्या सहाय्याने खोदकाम सुरू होते. यावेळी अंदाजे 5 फूट लांबी व 1 फूट उंचीची …

Read More »

नगर परिषद गडचिरोली व चामोर्शी – धानोरा नगर पंचायतीना मिळणार लवकरच शववाहिका

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या पाठपुराव्याला यश नगर परिषद व नगर पंचायत यांना शववाहिका करिता निधी मिळाल्याने शववाहिका घेण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी गडचिरोली नगर परिषद, धानोरा व चामोर्शी नगर पंचायत क्षेत्रातील मृतकांच्या परीवारांना होणारा नाहक त्रास कमी होणार दिनांक २७ मे २०२१ गडचिरोली गडचिरोली नगर परिषद व चामोर्शी तसेच धानोरा येथील नगर पंचायतींना प्रत्येकी एक शववाहिका शासनाकडून मिळावी याकरिता …

Read More »

शिवसेनेने दिला सलून व्यावसायिकाना ‘”मायेचा आधार”‘

शिवसेनेने दिला सलून व्यावसायिकाना ‘”मायेचा आधार”‘ *शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार यांचा पुढाकार आर्थिक मदत देऊन घडविले सामाजिक बांधिलकीचे दर्शन गडचिरोली- कोरोनाच्या महामारी मुळे गेल्या दोन महिन्या पासून शाषनाने जनहितासाठी लॉकडाउन लागू केले आहे त्यामुळे नाभिक समाजातील सलून व्यवसायिकाची दुकाने बंद असून नाभिक समाजातील कुटुंबावर उपासमारी ची वेळ आली ही बाब लक्षात येताच शिवसेना गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख मा, …

Read More »

शील,समाधी आणि प्रज्ञा म्हणजे काय?.

शील,समाधी आणि प्रज्ञा म्हणजे काय?. प्रज्ञा शील करुणा असे बहुसंख्य महाराष्ट्रातील धर्मांतरीत बौद्ध म्हणतात.पण त्याचा अर्थ माहिती असून ही आचरणात आणत नाही.आचरणात शील नसेल तर समाधी कशी लागेल.आणि समाधी लागलीच नाही तर प्रज्ञा म्हणजे ज्ञान कसे प्राप्त होईल.वाचण्यासाठी लिहण्यासाठी प्रथम शिकावे लागते,बाराखडी पाठ असली पाहिजे तरच एका एका अक्षरांना जोडून शब्द तयार करता येतात.मग त्या शब्दात अर्थ प्राप्त होतील अशी रचना …

Read More »