वरील विषयाच्या अनुषंगाने आदरणीय, श्री देवेन्द्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री( महाराष्ट्र राज्य ) आपणास या …
Read More »फवारणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा शेतातच मृत्यू
गोंडपिपरी तालुक्यातील सुपगाव येथील दुर्दैवी घटना गोंडपिपरी:- तालुक्यातील सुपगाव येथे शनिवारी दुर्दैवी घटना घडली आहे. आनंदराव चौधरी वय ५१ वर्षे. यांची शनिवारची सकाळ शेवटची ठरली. आनंदराव हे ग्राम पंचायत सुपगावचे चपराशी, त्याचा सोबतच आपल्या घरची शेती करायचे. शेतात कापूस लावलेले होते. सतत आठ दिवस मुसळधार पाऊस, यामुळे सर्वच शेतकरी चिंतेत होते. मात्र शनिवारचा दिवस शेतकऱ्यांसाठी सोन्यासारखा निघाला. पाण्याने विश्रांती घेतली. …
Read More »
विश्वभारत News Website











