अकोला शहरातून एक आगळीवेगळी घटना समोर आली आहे. उतावळा नवरा लग्नाआधीच भावी पत्नीला घेवून पळाल्याची घटना अकोट फैल भागात घडली. याप्रकरणी भावी जावयाविरुद्ध अकोट फैल पोलिसात सासुबाईनेच तक्रार दाखल केली आहे. भावी जावई अमरावती येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे. तक्रारीनुसार त्यांच्या अल्पवयीन मुलीचा साखरपुडा अमरावती येथील एका युवकासोबत झाला होता. परंतु मुलीचे वय …
Read More »महसूल अधिकाऱ्यांच्या मागण्या एप्रिलपर्यंत सोडविणार : आंदोलन स्थगित
राज्यातील हजारो तहसीलदार, नायब तहसीलदारांचे मागील ३ एप्रिलपासून सुरू असलेले कामबंद आंदोलन आज, गुरुवारी मागे घेतले. शासनाने नायब तहसीलदारांना ४८०० रुपये ग्रेड पे देण्यास तत्वतः मान्यता देत त्यासंदर्भातील कार्यवाही एप्रिलअखेर करण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. त्यामुळे हे आंदोलन तूर्तास स्थगित केले, अशी माहिती महाराष्ट्र् राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे, राहुल मुंडके, मनोहर पोटे व बाळासाहेव वाकचोरे …
Read More »ईव्हीएम हद्दपार! आता बॅलेट पेपरवर मतदान : लोकसभा निवडणुकांसाठी मोठी घोषणा
देशात एकीकडे विरोधकांसह काही प्रमाणात सामान्य जनतेमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनबाबत (ईव्हीएम) संशयाचे वातावरण आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी सातत्याने केली जात असते. लोकसभा, विधानसभासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मतपत्रिकांचा वापर करावा अशी मागणी विरोधकांकडून केला जात आहे. मात्र आता शेजारच्याच देशात बांगलादेशात पुन्हा बॅलेट पेपरवर निडणूका होणार असल्याची माहिती समोर आली आहे. नेमकं प्रकरण काय? …
Read More »रामभक्त हनुमंताच्या सर्वात उंच मूर्ती : बुलढाण्यातील नांदूऱ्याचाही समावेश
बुद्धी, शक्ती आणि भक्ती यांचा सुंदर समन्वय पाहायचा असेल तर ‘श्रीरामभक्त हनुमंता’कडे लक्ष वेधण्यात येते. विद्वत्ता, बलोपासना, शौर्य आणि भक्तीसारख्या असंख्य गुण असलेल्या मारुतीरायाच्या जन्माचा महन्मंगल उत्सव आज देश-विदेशात भक्तिभावाने साजरा होत आहे. देशात आणि परदेशातही मारुतीच्या अनेक उंच मूर्ती आहेत. त्यापैकी भारतातील काही उंच मूर्तींची ही माहिती… मंडपम हनुमान देशातील सर्वात उंच हनुमानाची मूर्ती आंध— प्रदेशातील नरसन्नपेटामधील मंडपमजवळ आहे. …
Read More »अभिनेता व खासदार रवी किशन पडतोय बायकोच्या पाया
बॉलिवूड ते राजकारणापर्यंत आपला दबदबा निर्माण करणारे खासदार रवी किशन त्यांच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहेत. ज्यामध्ये त्याने अभिनेत्री नगमासोबतच्या त्याच्या विवाहबाह्य संबंधांची सत्यता आणि त्याच्या आयुष्यातील अनेक पैलू सांगितले आहेत. रवी किशन रजत शर्माच्या ‘आप की अदालत’ या शोमध्ये सहभागी होण्यासाठी आला होता. तेथे त्याला नगमासोबतच्या अफेअरबद्दलही विचारण्यात आले. रवी किशन काय म्हणाले? नगमा आणि मी फक्त मित्र आहोत. आमची …
Read More »विभागीय आयुक्त केंद्रेकर अचानक पोहचले सिल्लोड तहसील कार्यालयात : अनेक अधिकारी, कर्मचारी गैरहजर
औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी अचानक सिल्लोड तहसील कार्यालयात भेट दिली. त्यात अनेक नायब तहसीलदार आणि कर्मचारी गैरहजर होते. त्यामुळे केंद्रेकर कुणावर कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अलीकडे सिल्लोड तहसील कार्यालयात सावळागोंधळ सुरु असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे आता कामचुकार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Read More »चंद्रपूर जिल्ह्यात कोसळले चीनच्या उपग्रहाचे तुकडे
चंद्रपूर जिल्ह्यासह सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथे अवकाशातून कोसळलेले रिंग व सिलिंडर हे चीनच्या लाँगमार्च सॅटेलाईचे तुकडे असल्याचे निष्पन्न झाले. यावर इस्रो व अमेरिकेच्या चंद्रा ऑब्झर्व्हेटरी या संस्थेने शिक्कामोेर्तब केले. कधी घडली घटना? इस्रोने या बाबतचा अहवाल राज्य सरकारला सोपविला आहे. मागील वर्षी 2 एप्रिलला रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात रात्री साडेआठच्या सुमारास एक भली मोठी …
Read More »अधिकाऱ्यांना अधिकचे वेतन कशाला? : रेती, अन्य मार्गानी कमवितात कोटींची संपत्ती
ग्रेड पे निश्चितीसाठी तहसीलदार, नायब तहसीलदार अधिकाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग -२ यांचे ग्रेड पेच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी काही प्रमाणात महसुली कामांवर परिणाम झाल्याने दिसून आले. विविध जिल्ह्यातील अधिकारी या संपात सहभागी आहेत. तत्पूर्वी नागरिकांना संपादरम्यान कोणतीही समस्या निर्माण होऊ नये, म्हणून मंडळ अधिकाऱ्यांकडे कामाची जबाबदारी सोपवली आहे. सन …
Read More »नागपूरजवळ बसने घेतला पेट : प्रवाशांमध्ये भीती
नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील कोंढाळी येथे आज मंगळवारला सकाळी शॉट सर्किटमुळे शिवशाही बसने पेट घेतला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. सुदैवाने बसमधील सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. ही बस नागपूर येथून अमरावती कडे जात होती, तेव्हा अचानक पेट घेतला. ‘विश्व भारत’चे प्रेक्षक तौसिफ़ पठाण यांनी उपरोक्त माहिती दिली.
Read More »नागपूरकरांना मोठा दणका! वीजेनंतर आता पाण्यासाठी द्यावे लागणार जास्त पैसे
राज्यात 1 एप्रिलपासून वीजदरवाढ लागू केली.त्यामुळे आधीच महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचा खिसा रिकामा होत आहे. RBI EMI, कर्जावरील व्याजदर वाढवत आहे. त्यामुळे खिशाला कात्री लागली आहे. दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. अशातच आता नागपूरकरांना पाण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. नागपूरमध्ये वीज दरवाढीनंतर आता पाणीपट्टीही वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागपूरकरांना पाण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. या महिन्यापासूनच हा नियम …
Read More »
विश्वभारत News Website