महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणात न्यायाधीस नसल्याने शेतकऱ्यांच्या प्रकरणावर परिणाम होत आहे. नागपूर येथील महसूल न्यायाधिकरणात दोन न्यायाधीस पाहिजेत. मात्र, एक न्यायाधीस एक पद रिक्त आहे. मागील एक वर्षांपासून एका देवस्थानचे प्रकरण थंडबसत्यात अडकून पडले आहे, असा दावा नागपूर हायकोर्टातील वकील मनोज मिश्रा यांनी केला आहे. तसेच कर्मचारी निव्वळ मोबाईलवर असतात. कामाचा ढिगारा असतानाही न्यायाधिकरणात कर्मचारी मनोरंजन करीत असतात. विदर्भातील बऱ्याच शेतकऱ्यांचे …
Read More »केदार करणार मध्यस्थी : पटोले-थोरात वाद, पटोलेंची भूमिका अयोग्य!
राज्यातील काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यात वादाची ठिणगी पेटली आहे. हा वाद शांत करण्यासाठी 15 फेब्रुवारीला मुंबईत बैठक होणार आहे. यात विदर्भातील काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार यांची भूमिका महत्वाची असेल. चार भिंतीच्या आत हा वाद संपवायचा आहे. हायकमांडकडे न जाता राज्यातील वाद येथेच कसा मिटविता येईल, याकडे लक्ष केंद्रीत केले जाणार …
Read More »नागपुरात हरविला विराट कोहलीचा मोबाईल
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटीसाठी भारतीय क्रिकेट संघ नागपुरात आहे. या दोन्ही संघाची नागपुरात जोरदार तयारी सुरु असताना माजी कर्णधार विराट कोहलीच्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या या ट्वीटवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. आपला नवा कोरा फोन हरवला असून तो कोणाला सापडला का, असा प्रश्न कोहलीने ट्विटच्या माध्यमातून केला आहे. अर्थातच नागपुरात खळबळ माजली असली तरी हा फोन …
Read More »सिद्धार्थ-कियाराचा लग्न सोहळा अचानक थांबवावा लागला : काय कारण?
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी अखेर विवाहबद्ध झाले असले तरी काहीतरी समस्या डोके वर काढत आहे. राजस्थान जैसलमेर या ठिकाणी असलेल्या सूर्यगढ पॅलेसमध्ये दोघांनी सप्तपदी घेत लग्नगाठ बांधली. रविवारी 5 फेब्रुवारीपासून सिद्धार्थ-कियारा यांच्या विवाहापूर्वीच्या सभारंभांना सुरुवात झाली होती. मात्र याच दरम्यान सिद्धार्थचे वडील सुनील मल्होत्रा यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे वृत्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमवारी 6 फेब्रुवारीला सूर्यगढ …
Read More »बिअर बार मालकाकडून लाच : तिघे अटकेत
नाशकातील निफाड येथील बिअर बार मालकाकडून 9 हजारांची लाच घेताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या फिरत्या पथकातील कर्मचारी व अन्य दोघांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली. हॉटेल व्यवसायात त्रुटी न काढण्यासाठी वार्षिक हप्ता म्हणून संबंधितांनी ही रक्कम मागितली होती. तक्रारदार व्यक्तीचा बार आणि रेस्टॉरंटचा व्यवसाय असून, त्याचे तीन ठिकाणी दुकाने आहेत. या तीनही दुकानांमधून हॉटेल व्यवसाय कामांमध्ये त्रुटी न काढता व्यवसाय …
Read More »बाळासाहेब थोरात भाजपात? भाजपच्या मोठ्या नेत्याचा दावा
नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर आमदार सत्यजीत तांबे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे.अशातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे वक्तव्य केले. सर्वांसाठी आमच्या पक्षाचे दरवाजे उघडे आहेत, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्यजीत तांबे यांच्यासह थोरातांना थेट ऑफरच दिली आहे. …
Read More »न्यायमूर्ती गौरी यांची राजकीय पक्षाशी जवळीक : नियुक्तीला आव्हान, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
मद्रास हायकोर्टाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी निुयक्ती झालेल्या अॅड. लक्ष्मणा चंद्र व्हिक्टोरिया गौरी यांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली. ही सुनावणी मंगळवारी अर्थात आज होईल. व्हिक्टोरिया गौरी यांचा भाजपशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गौरी यांना अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्याबाबत केंद्र सरकारने काढलेल्या अधिसूचनेकडे लक्ष वेधून ज्येष्ठ वकील राजू रामचंद्रन यांनी नव्याने उल्लेख …
Read More »औरंगाबादमध्ये साडेआठ लाखांची लाच घेताना जलसंधारणचा अभियंता जाळ्यात
औरंगाबाद जिल्ह्यात महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंध विभागाने आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. औरंगाबादमध्ये एका बड्या सरकारी अधिकाऱ्याला तब्बल साडेआठ लाखांची लाच घेतना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. ऋषिकेश देशमुख असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. औरंगाबाद येथे जलसंधारण विभागात आठ लाख 53 हजारची लाच घेताना देशमुख यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. देशमुख हे वैजापूर जलसंधारण विभागात उपविभागीय अधिकारी म्हणून …
Read More »चंद्रपूर : ब्रम्हपुरीत भीषण अपघात, 31 जखमी
लग्नाचे वरात घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालकाचा चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथील टिळक नगर जवळ गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो वाहन पलटून वाहनात बसलेले 31 जण जखमी झाले असून यात आठ जण गंभीर जखमी झाले असल्याची घटना आज दुपारी दोनच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार लाखांदूर तालुक्यातील भागडी येथे नातेवाईकांकडे नामकरण विधीचा कार्यक्रम असल्याने रणमोचन येथील दोनाडकर व आप्त परिवार हे मालवाहक टेम्पो वाहनाने …
Read More »बाळासाहेब थोरात काँग्रेस सोडणार?नाना पटोलेंची मनमानी
✍️मोहन कारेमोरे : नाशिक पदवीधरमधून सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्यावरून सुरु झालेला वाद अजूनही संपलेला नाही. यावर काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात कधी बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. त्यावर आता थोरात बोलले असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचे मत हायकमांडला कळविले आहे.नाना पटोले यांची मनमानी थांबवा, अशा आशयाचे पत्र आहे.पक्षश्रेष्टी नाना पटोलेचा मनमानी कारभार कसा …
Read More »
विश्वभारत News Website