Breaking News

वर्धा

चार चाकी वाहनाच्या क्रमांकासाठी  नविन मालिका सुरु

चार चाकी वाहनाच्या क्रमांकासाठी  नविन मालिका सुरु वर्धा, :-  उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वतीने  नविन वाहन खरेदी करण्यात आलेल्या वाहनांना क्रमांक देण्यासाठी  MH32-AS (एम एच 32 ए.एस.) हि नविन मालिका सुरु करण्यात आली आहे.  ज्या नविन चार चाकी वाहन खरेदी करणा-या वाहन धारकांना आकर्षक क्रमांक पाहिज असल्यास  अशा नविन वाहन खरेदी  केलेल्या चार चाकी वाहन धारकांनी  आकर्षक क्रमांकासाठी उप प्रादेशिक …

Read More »

कोविड-19 काळात मर्यादित करण्यात आलेली रेल्वे सेवा तात्काळ पूर्ववत करावी खासदार रामदास तडस यांची लोकसभेत मागणी

कोविड-19 काळात मर्यादित करण्यात आलेली रेल्वे सेवा तात्काळ पूर्ववत करावी खासदार रामदास तडस यांची लोकसभेत मागणी वर्धा/नई दिल्ली: वैश्विक कोविड-19 महामारी नंतर अनेक विशेष रेलसेवा सुरु करण्यात आल्या परंतु विशेष रेल सेवा अंतर्गत वर्धा लोकसभा क्षेत्रातील महत्वपुर्ण स्टेशनवर  थांबे देण्यात आलेले नसल्यामुळे अनेक प्रवाशी वर्गाना अडचणीचा सामना करावा लागत आहे, रेल सेवा पुर्ववत कराव्या यासाठी प्रवासी संघ, तसेच अनेक नागरीकांनी …

Read More »

चिमुकल्यांंनी दिला पाणी वाचवण्याचा संदेश,पंजरा बोथली येथे जागतिक पाणी दिवस कार्यक्रम साजरा

  वर्धा : एसबीआय ग्रामसेवा प्रकल्प दिलासा संस्था घाटंजी यांच्या संयुक्त विधमाणे आर्वी तालुक्यातील पांजरा व बोथली या गावामध्ये जागतिक पाणी दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला .यामध्ये प्रथम पांजरा येथे लहान मुलांनी गावामध्ये रॅली काढून पाणी वाचवण्याबाबत जनजागृती केली, यामध्ये पाणी बचतीबाबत नारे देण्यात आले. नन्तर मुलांना पाणी बचतीबाबत महत्व पटवून देण्यात आले. नन्तर बोथली या गावांमध्ये कार्यक्रम घेण्यात आला …

Read More »

सोडचिठ्ठी झालेल्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी आरोपीने लढविली नामी शक्कल;चक्क न्यायालयाचा बनावट आदेश केला तयार,पोलिसांची केली दिशाभूल

वर्धा : कारंजा घाडगे :- कारंजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारंजा येथील रविकांत सूर्यकांत गाडरे वय 40 या व्यक्तीचे आष्टी तालुक्यातील माणिकवाडा येथील युवतीशी दुसरे लग्न झाले होते तीन ते चार वर्ष दोघांनीही संसाराचा गाडा सुखाने चालविला परंतु कालांतराने त्यांच्यात कौटुंबिक कलह निर्माण झाल्याने त्यांची सोडचिठ्ठी झाली होती परंतु आरोपी हा मुलीकडील लोकांना सोडचिठ्ठी झाल्यानंतरही सतत त्रास द्यायचा यातच आरोपी रविकांत …

Read More »

अवघे 10 मिनिट आधी थांबविला बालविवाह, जिल्हा बाल संरक्षण कक्षाची धडक कार्यवाही।

अवघे 10 मिनिट आधी थांबविला बालविवाह, जिल्हा बाल संरक्षण कक्षाची धडक कार्यवाही। सविस्तर वृत्त असे की जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वर्धा श्रीमती माधुरी भोयर यांनी आज सकाळी 10 वाजता वर्धा येथील अल्पवयीन मुलीचा विवाह अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुका येथील तरोडा या गावी होत असल्याची माहिती श्री. अजय डबले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमरावती यांना दिली, श्री. अजय डबले यांनी …

Read More »

वर्धा जिल्ह्यात आयटकचे १५७ ठिकाणी  खाजगीकरण विरोधी दिवस, शहरात विविध ठिकाणी आंदोलन

 वर्धा जिल्ह्यात आयटकचे १५७ ठिकाणी  खाजगीकरण विरोधी दिवस शहरात विविध ठिकाणी आंदोलन ———————————–  वर्धा- सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग व सेवा यांचे खाजगीकरण, कृषी कायदे, श्रमसंहिता, नवीन शैक्षणिक धोरण, पेट्रोलजन्य पदार्थ व अन्य जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ विरोधी आंदोलन जिल्ह्यात १५७ ठिकाणी आयटक व किसान सभा च्यावतिने यशस्वी  करण्यात आले १५ मार्च २०२१ रोजी संपूर्ण देशभरातील किसान व कामगार संघटनांच्या कृती समित्यांनी खाजगीकरण …

Read More »

सातवे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन स्थगित

सातवे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन स्थगित वर्धा- मागील महिन्यापासून कोरोनाचा सार्वत्रिक वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेता रावेरी जि. यवतमाळ येथील शनिवार 20 व रविवार 21 रोजी 7 वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन स्थगित करून त्याऐवजी नव्याने नियोजन करून सुधारित स्वरूपात आभासी माध्यमातून 20 ते 26 काळात साहित्य सम्मेलन घेण्यात येणागर असल्याची माहिती आयोजक गंगाधर मुटे यांनी प्रसिद्धी …

Read More »

हिंगणघाट येथे साडे पाच लाखाच्या रोख सह ८ लाखाची चोरी

हिंगणघाट येथे साडे पाच लाखाच्या रोख सह ८ लाखाची चोरी हिंगणघाट – शहरातील संत चोखोबा वार्ड येथिल रहिवासी जितेंद्र अमरनाथ राऊत यांचे घरी कुणी नसल्याचे पाहुन चोरट्यांनी ५ लाख ५० हजार रुपये नगदी तसेच तीन तोळे चपलाकंठी तसेच १ तोळ्याची नेकलेस कानातले टॉप्स ४ जोड, १ डोरले 3 तोळे ,४ जोड़ चांदीचे जोडवे असे एकूण अंदाजे ३ लाख रुपये किमतीचे …

Read More »

भरारी स्त्रीशक्तीची : ८ मार्च महिला दिन विशेष

काही व्यक्ती आपल्या स्वत:च्या जिद्दीने आकाशाला गवसणी घालू पाहतात त्यांची इच्छाशक्ती प्रचंड असते असे वारंवार आपल्या बोलण्यात येते , आणि ते सत्य आहेच ! ज्यांचा आत्मविस्वास स्वत:वर आहे ते कोणत्याही क्षेत्रात आपला ठसा उमटविल्या शिवाय स्वस्थ असूच शकत नाही . आपल्या कल्पक विचारांनी ते इतरांना सुद्धा प्रेरणादायी असतात, या माझ्या तर्क बुद्धीला पुरुष अथवा स्त्री असे बंधन नाहीच. सृष्टीने मानव …

Read More »

वर्धा:- 5 शेतकऱ्यांनी 0 बजेट हळदीची शेती करून घेतले विक्रमी उत्पादन;गाव विकासासोबत SBI ग्रामसेवा प्रकल्पाची सेंद्रिय शेती कडे वाटचाल

वर्धा : आर्वी SBI ग्रामसेवा प्रकल्प व दिलासा संस्था घाटंजी यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 4 वर्षांपासून आर्वी तालुक्यातील उमरी, सुकळी, पांजरा, बोथली, भादोड , या गावांमध्ये आदर्श गावाचे काम सुरू आहे , प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे पण प्रशिक्षण दिले गेले , याची प्रेरणा घेऊन प्रकल्पातील पांजरा येथील , ईश्वर कासार, कलावती खंडाते , प्रदीप डोळे , संजय खंडाते , नामदेव …

Read More »