एका पोलिसाच महिन्याभरापूर्वी लग्न झालं.लग्नानंतर लगेच तो बायकोला सोडून ड्यूटीवर परतला. त्याने त्याच्या बायकोला वचन दिलं की तो लवकरच सुट्टी घेऊन घरी येईल. मात्र, त्याला सुट्टी मिळत नाहीये. सुट्टी मिळत नसल्याने बायको नाराज झाली. आणि ती माझ्याशी नीट बोलत नाही, असं त्याने पत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सांगितले. बायको बोलेना ‘वारंवार कॉल करतोय पण ती फोन उचलेना आणि फोन उचलला की काहीही …
Read More »आमदाराला लग्नासाठी साकडे : एखादे स्थळ बघा! तरुणाची मागणी
लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण होत आहे. आता काही तरुणांनी वेगळीच शक्कल लढविली आहे. आमदार साहेब, मी खुलताबाद तालुक्यातील ग्रामीणमधून बोलतोय. माझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे. आठ-नऊ एकर जमीन आहे. तरीही इकडे मुली देत नाहीत. तुमच्या तालुक्यात खूप मुली आहे, एखादे स्थळ बघा, अशी मागणी आमदार उदयसिंग राजपूत यांच्याकडे एका तरूणाने फाेनवरून केली. यामुळे ‘शेतकरी नवरा नको ग बाई’ हा विषय …
Read More »पोलीस भरतीतील उमेदवारांकडे सापडली औषधी द्रव्ये
पोलिस भरती प्रक्रियेच्या मैदानी चाचणीसाठी आलेल्या दोन उमेदवारांकडे रायगडमध्ये औषधी द्रव्य सापडल्याने खळबळ उडाली. यातीच एका उमेदवाराची मैदानी चाचणी शनिवारी झाली. तर दुसऱ्या उमेदवाराची चाचणी रविवारी होणार होती. मात्र, त्याची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या उमेदवाराचे रक्ताचे नमुने घेऊन मुंबई व नवी मुंबई येथील लॅबमध्ये वैद्यकीय तपासणीकता पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यावर कारवाई करण्यात येणार आहे. कोणती औषधे? …
Read More »वर्ग-2 चा मुद्दा : महसूल अधिकाऱ्यांनी केला कोटींचा घोळ
बारामतीत महसूल खात्यातील अधिकारी, कर्मचार्यांनी जिल्हाधिकार्यांची परवानगी न घेता त्रयस्थ अर्जदाराच्या नावावर नवीन शर्तीची वर्ग-2 ची जमीन वर्ग केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. यात शासनाचा 3 कोटी 44 लाख रुपयांचा महसूल संगनमताने बुडविण्यात आला, अशी तक्रार जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. याप्रकरणी धवडे याजिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिले आहे. निवेदनानुसार, बारामती तालुक्यातील कोर्हाळे बुद्रुक येथील गट क्रमांक 94/2 मधील मूळची वन विभागाची …
Read More »राज्यात 50 गावांमध्ये भूकंपाचा धक्का; भीतीने नागरिक घराबाहेर
हिंगोली जिल्हयातील वसमत, औंढा नागनाथ व कळमनुरी तालुक्यातील सुमारे 40 ते 50 गावांमध्ये आज,रविवारी पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का बसला. पहाटे साडेचार वाजता हा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल एवढी होती, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.तसेच नॅशनल सेंटर फॉर सिसमोलॉजीतर्फेही या भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल एवढी असल्याचे सांगण्यात आले आहे. कुठे बसलाय धक्का… वसमत, कळणनुरी व …
Read More »भ्रष्ट अभियंता गोडसेंना वाचविण्यासाठी केंद्रेकरांची ‘फिल्डिंग’!
औरंगाबाद येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत लघुपाटबंधारे विभागात मोठ्या प्रमाणात बनावट वृक्षारोपण घोटाळा उघडकीस आलेला आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. यात 2019 ते 2022 मध्ये विविध कामे करण्यात आली. मात्र,या कालावधीत विविध प्रकल्प, सिंचन वसाहतीवर कोट्यवधीचे बनावट वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. यासाठी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे जबाबदार आहेत. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी …
Read More »व्यायाम करताना डॉक्टरचा ‘हार्ट अटॅक’ने मृत्यू
व्यायाम करताना एका 41 वर्षीय डॉक्टरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय. ही घटना उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील आहे. संजीव पाल असे डॉक्टरचे नाव आहे. व्यायाम करीत असताना ते अचानक कोसळले. रुग्णालयात त्यांना घेऊन गेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
Read More »तुळस, मसाला चहाने पळवा थंडी…!
थंडीच्या दिवसात गरमागरम चहा मिळाल्यास उबदारपणा वाढतो. घरच्या घरी आयुर्वेदिक चहा कसा बनवायचा याबाबत येथे सांगणार आहो. इतकेच नव्हे तर त्याचे अनेक फायदेही सांगितले आहेत. यात आयुर्वेदिक काढ्याचा समावेश होतो. खरतरं चहा मुळे आम्लपित्त, भूक मंदावणे अशा एक ना अनेक समस्या उद्भवतात. मात्र चहाचे काही प्रकार असे आहेत की जे तुमची रोग प्रतिकारशक्तीही वाढवू शकतात. तुळस अश्वगंधा, मसाला चहा आणि …
Read More »नायलॉन मांज्यामुळे तरुणाचा गळा कापला
औरंगाबादमधून एक घटना समोर आली आहे. जेवणाचा डबा आणण्यासाठी बेगमपुऱ्यातून विद्यापीठाकडे जात असताना एका महाविद्यालयीन तरुणाच्या गळ्याला नायलॉन मांजाने कापल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली. मांज्यामुळे तरुणाचा गळा आठ इंच कापला गेला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. चैतन्य शंकर मुंढे (वय 19) असे जखमी तरुणाचे नाव आहे. घटना अशी घडली… चैतन्य हा मुळचा परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील …
Read More »धक्कादायक : खराब हवामानामुळे महाराष्ट्रात १९४ जणांचा मृत्यू
देशात खराब हवामानामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.बिहारपाठोपाठ आसाम, उत्तर प्रदेशसह आणि महाराष्ट्र असा क्रमांक आहे. २०२२ मध्ये हवामानाच्या आक्राळ-विक्राळ रुपात सापडल्याने देशातील २ हजार २२७ लोकांचा मृत्यू झाला. केंद्राने यासंदर्भात राज्यनिहाय आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनूसार, बिहारमध्ये खराब हवामानामुळे सर्वाधिक मृत्यूची नोंद घेण्यात आली. बिहारपाठोपाठ महाराष्ट्र आणि ओडिशात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आली.गतवर्षी वादळ-वारे तसेच …
Read More »
विश्वभारत News Website