स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा अपमान केला गेला, तेव्हा मोर्चा का काढला नाही?, असा सवाल आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख( ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांना केला. महाविकास आघाडीच्या महामोर्चावर बोलताना फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी आजच्या आपल्या भाषणात नेहमीचीच कॅसेट वाजवली. त्यानी कॅसेट पुढे न्यावी. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आमच्या सरकारच्या काळात सुरू झालेल्या नाही, तो गेल्या ६० वर्षांपासून सुरु आहे.” …
Read More »मोठ्या तहसील कार्यालयांचे होणार विभाजन
मोठ्या तहसील कार्यालयांमध्ये नागरिकांची गर्दी वाढत आहे. तेथे अधिकारांचे केंद्रीकरण झाले आहे. त्यामुळे अशा कार्यालयांचे विभाजन करण्यात येईल. याबाबतचा निर्णय पुढील दोन-तीन महिन्यांत घेण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. तहसीलदार निलंबित हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांचे नुकतेच निलंबन करण्यात आले.याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, ’हवेलीसारख्या मोठ्या तहसील कार्यालयाचे विभाजन करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. मोठ्या …
Read More »मुलांवर होतो पालकांच्या रागाचा गंभीर परिणाम : पालकांनो मुलांशी साधा संवाद
मनुष्य म्हटल्यावर चुका होणार, चीडचीड होणार, राग हा येणारच. मग ती व्यक्ती लहान असो, मोठी असो अगर वयोवृद्ध. मनाविरोधी कोणतीही कृती झाल्यास, दुसऱ्या व्यक्तीने त्रास दिल्यास राग हा येतोच. राग, क्रोध, प्रेम हे जीवनाचा भागच आहेत ते ठराविक काळापुरतेच राहते आणि पुन्हा कमी जास्त होते. रागाचा प्रभाव जरी दिर्घकाळ राहत नसला तरी, रागाच्या भरात हातून भयंकर चुका होऊ शकतात आणि …
Read More »आंनदवार्ता : आता हजार रुपयांत होणार कॅन्सरवर उपचार
एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला की, त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. केवळ वेदनाच नव्हते तर उपचारांसाठी होणारा खर्च देखील जास्त असून तो प्रत्येकालाच परवडत नाही. मात्र आता या रूग्णांसाठी एक दिलासादायक आणि चांगली बातमी आहे. ब्रेस्ट कॅन्सर म्हणजेच स्तनांचा कर्करोग आता अवघ्या हजार रुपयांत बरा होणार आहे. मुंबईतील टाटा रुग्णालयात याबाबत महत्त्वाचं संशोधन केलंय. संशोधनाच्या अहवालाअंती योग आणि व्यायाम केल्याने स्तनांच्या कर्करुग्णांत …
Read More »नागपूर : गोळीबारात जखमी झालेल्या जवानाचा मृत्यू
नागपूर जिल्ह्यातील कन्हान खाण परिसरातील गोळीबारात गंभीर जखमी जवानाचा अखेर कामठी येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. वेकोलीच्या खाण क्रमांक सहा परिसरात महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानावर बेछूट गोळीबार करण्यात आला होता. गंभीर जखमी झालेला मिलिंद समाधान खोब्रागडे (वय २९, मूळ रा. अकोला) याच्यावर कामठीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या प्रकरणात पोलिसांनी समीर सिद्दीकी (वय २९ रा. कॉलरी टेकडी) व राहुल …
Read More »हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी पीठ खा : पण कोणते…
वजन कमी करण्यासाठी व्यायामापासून ते वेगवेगळ्या डाएटपर्यंत सर्व गोष्टी आपण करतो. मात्र आहारात काही छोटे छोटे बदल करूनही वजन कमी करता येऊ शकते. सर्वजण आहारात मोठ्या प्रमाणावर गव्हाच्या पिठाचा वापर करतात. मात्र तुम्हाला माहित आहे का गव्हाऐवजी शिंगाड्याचे पीठ खाण्यासाठी वापरले तर हे तुमचे वजन कमी करण्यास मदत करते. चला तर मग जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी शिंगाड्याचे पीठ आहारात …
Read More »नागपूर जिल्हा परिषदेचा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ : संगणक टायपिंगच्या निकाल वाटपात विलंब!
✍️विश्व भारत विशेष नागपूर जिल्हा परिषद नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असते. आता संगणक टायपिंग (GCC-TBC) प्रमाणपत्राचे निकाल वाटप करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. मात्र, नागपूरच्या शिक्षण उपसंचालकांना दिनांक 2 डिसेंबर 2022 रोजी निकालाच्या कागदपत्रांची फाईल वाटप करण्यासाठी नागपूरच्या माध्यमिक विभागाकडे जमा करण्यात आली होती. पण, आजपर्यंत फाईल वाणिज्य टायपिंग इन्स्टिटयूटकडे वाटप करण्यात आली नसून नागपूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाने इतका विलंब …
Read More »समृद्धीवर नागपूर-शिर्डी बस धावणार : उद्यापासून शुभारंभ
नागरिकांना आरामदायक व जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर ते मुंबई समृध्दी महामार्ग निर्माण करण्यात येत आहे. ११ डिसेंबर रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुभहस्ते या महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी पहिल्या टप्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. सदर मार्ग नागरिकांच्या प्रवासासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.प्रवाशांना जलद व आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणेसाठी एसटी महामंडळाकडून १५ डिसेंबर पासून …
Read More »उपकोषागार अधिकारी १५ हजारांची लाच घेताना जाळ्यात
तक्रारदाराचे थकीत वेतनाचे बिल मंजूर करण्यासाठी व कोणतेही आक्षेप न घेण्याच्या मोबदल्यात नाशिकच्या चांदवड उपकोषागार अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. १५ हजार रुपयांची लाचेची मागणी करीत तडजोडीत १० हजारांची लाच स्वीकारताना उपकोषागार अधिकारी सुनील तडवी (वय ४९) यांना नाशिक लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली. नाशिक येथील ४९ वर्षीय तक्रारदाराचे थकीत वेतनाचे बिल मंजूर करण्यासाठी व कोणतेही आक्षेप न घेण्याच्या मोबदल्यात १५ …
Read More »तुपाने पचनसंस्थेचे नुकसान? गायीचे खावे की म्हशीचे?
आयुर्वेदानुसार, आहारात रोज तुपाचा समावेश आरोग्यासाठी लाभकारक आहे. तुपामुळे जेवणाची चवच वाढत नाही, तर यामुळे शरीरातील पेशींना पोषणही मिळते. स्टीडफास्ट न्युट्रिशनचे संस्थापक अमन पुरी यांच्यानुसार तूप अनेक प्रकारे हेल्दी आहे. याने हाडे मजबूत होतात. मानसिक आरोग्यासाठी हे चांगले आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते. तूप का खायला हवे? -सांध्यांतील ल्युब्रिकेशनसाठी -केस गळती थांबवण्यासाठी -दृष्टी योग्य राहण्यासाठी -लिपिड प्रोफाईल योग्य ठेवण्यासाठी -ट्राय ग्लिसराईड …
Read More »
विश्वभारत News Website