मराठी रंगभूमी, मराठी सिनेसृष्टी, हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडणारे ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले यांचे २६ नोव्हेंबर रोजी निधन झाले. ते त्यांच्या आयुष्यातील बेस्टफ्रेंड कोण या विषया संबंधीत बोलताना एका व्हिडीओत दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांचे बेस्टफ्रेंड कोण? या व्हायरल व्हिडीओत ते त्यांच्या बेस्टफ्रेंड बद्दल बोलताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी सांगितले की माझ्या …
Read More »मुलाच्या श्वसनलिकेत अडकलं चॉकलेट आणि गमावला जीव
तेलंगण राज्यातील वारंगळ शहरातील एक अतिशय हृदयद्रावर घटना घडली आहे.या शहरात एक आठ वर्षीय मुलाचा चॉकलेट खात असताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे चॉकलेट या मुलाच्या वडिलांनी परदेशातून आणले असल्याचे समजते. संदीप सिंह असे या ८ वर्षीय मुलाचे नाव आहे. संदीप हा आपल्या वडिलांनी आणलेले चॉकलेट खात होता. मात्र चॉकलेटचा एक तुकडा त्याच्या गळ्यात अडकला. संदीपला श्वास घेण्यास त्रास होऊ …
Read More »उद्धव ठाकरे वाचाळपणा सोडा, अन्यथा…कोणी केली टीका
“उद्धव ठाकरे एका पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री असताना त्यांनी बोलताना भान ठेवावे. सत्ता गेल्याने त्यांचा थयथयाट आणि चिडचिड होत आहे. मात्र, वाचाळपणा कराल तर एकटे पडाल” असे म्हणत राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. शनिवारी बुलडाण्यात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. त्यात त्यांनी शिंदे गटासह भाजपवरही जोरदार टीका केली. त्यावर …
Read More »शिक्षकाने विद्यार्थ्याच्या हातावर चालवले ‘ड्रिल’मशीन
पाढा वाचता येत नाही म्हणून एका शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्याला शिक्षा देण्यासाठी त्याच्या हातावर ड्रिल मशीन चालवले. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेश राज्यातील कानपूरमध्ये घडली. विद्यार्थ्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून, शिक्षण अधिकार्यांची याची गंभीर दखल घेतलीय. कानपूरमधील प्रेमनगर य़ेथील प्राथमिक शाळेत विबान पाचवीच्या वर्गात शिकतो. त्याला दोनचा पाढा अनुज नावाच्या शिक्षकांनी वाचायला सांगितलं. त्याला पाढा वाचता आला नाही. संतापलेल्या शिक्षकाने …
Read More »वाळू माफिया : तहसीलदारांच्या जीवाला धोका! जिल्हाधिकारी काय निर्णय घेणार?
बीडच्या गेवराई तालुक्यात वाळुमाफियांची दादागिरी दिवसेंदिवस वाढतच आहे.आता त्यांच्यापासून माझ्या जीवाला व कुटुंबियांना धोका आहे. मला पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी गेवराईच्या तहसिलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे. यावरून गेवराई तालुक्यात वाळुमाफियांची दशहत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.तहसीलदार सचिन खाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हणलंय, की मी आमच्या कर्मचाऱ्यांसह जाऊन सावरगाव गेवराई,येथे अवैध वाळू साठ्यावर कारवाई केली. यात दहा …
Read More »शिंदे सरकारला पडला विसर : बुद्धिस्ट पर्यटन सर्किटमध्ये वेरूळ, अजिंठा लेण्यांचा समावेशच नाही
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित स्थळे व बुद्धिस्ट स्थळांचा समावेश असलेल्या पर्यटन सर्किटचा शुभारंभ शनिवारी झाला. मात्र औरंगाबाद शहरातील बौद्ध लेणी व जागतिक वारसास्थळाचा दर्जा प्राप्त असलेले वेरूळ, अजिंठा येथील बौद्ध लेण्यांचा या सर्किटमध्ये समावेश करण्याचा पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांना विसर पडला आहे. तर नागपुरातील दीक्षाभूमीचा यात समावेश करण्यात आलाय. औरंगाबादेतील मिलिंद कॉलेज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा …
Read More »स्वतः ला आनंदी कसे ठेवाल ? फार्मुला वाचा
आनंद कुठे मिळतोय, माहित आहे का…तुमची जी सर्वस्वी धडपड सुरु आहे, ती आनंद मिळविण्यासाठीच. तर हा आनंद कसा आणि कुठून घ्याल… वाचा आनंदी राहण्यासाठी काही विशेष अटी असाव्यात, तरच आपण आनंदी राहू शकतो, असे तुम्हालाही वाटते का? पण तसे नाही. काही सवयी अंगीकारल्या तर आपण नेहमी आनंदी राहू शकतो. काही वैज्ञानिकांनी पद्धत सांगितली आहे. ✳️हळू,खोल श्वास घ्या अमेरिकन नॅशनल लायब्ररी …
Read More »आठवण : विक्रम गोखलेंनी केले अडीच कोटीचं भूखंड दान
सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे आज निधन झाले.त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. अनेक दशके सिनेसृष्टीत मोलाचं योगदान देणाऱ्या विक्रम गोखले त्यांच्या जाण्यानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मराठी सह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे विक्रम गोखले उत्तम नट तर होतेच …
Read More »गुवाहाटी दौरा का नाही? सत्तार म्हणाले, रश्मी ठाकरेंना करा मुख्यमंत्री
उद्धव ठाकरेंकडून लोकांना खूप अपेक्षा होत्या. मात्र, त्यांनी कोणतीही कामे केली नाहीत. किमान त्या खुर्ची वर बसणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करा, असं मी म्हणालो होतो. रश्मी वहिनींना मुख्यमंत्री करा, असा प्रस्तावही मी ठेवला होता. कारण अडीच वर्षात काळात उद्धव ठाकरे फक्त 4 वेळा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसलेले दिसले. मी मंत्री असूनही त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलेलं बघितलं नाही. तर सर्वसामान्य लोकांना ते काय …
Read More »पुण्याजवळ महाराष्ट्र एक्सप्रेसवर दगडफेक
गोंदियाहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसवर पुणेनजीक उरुळी कांचन येथे दगडफेक झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. घटनेत रेल्वेच्या एका डब्याच्या खिडकीची काच फुटली आहे. काचा बंद असल्यामुळे सुदैवाने कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. गोंदिया कोल्हापूर एक्सप्रेस 11040 गोंदियाहून सुटल्यावर दुसऱ्या दिवशी पुणे विभागात येते आणि त्यानंतर कोल्हापूरपर्यंत धावते. शुक्रवारी सायंकाळी ही गाडी पुणे विभागात दाखल झाली. उरुळी स्थानक परिसर …
Read More »
विश्वभारत News Website