पोटाची बेंबी ही आपल्या शरीराच्या सर्वात नाजूक भागांपैकी एक आहे. लहान मुलांच्या बेंबीची तर खूप काळजी घ्यावी लागते. बेंबी ही शरीराचा केंद्र बिंदू आहे; शरीराच्या सगळ्या नाड्या ह्या नाभीशी सलग्न असतात, रोज रात्री दोन थेंब तेल बेंबीत टाकून मालिश केल्याने खूप फायदे होतात. ✳️रोज रात्री बेंबीला ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून त्यावर तेलाचे दोन ते तीन थेंब टाकून हलक्या हाताने क्लॉक …
Read More »विक्रम गोखलेंचं निधन की अफवा? प्रकृती चिंताजनक, पत्नीचा खुलासा
आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना आपलेसे करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे पुण्यात निधन झाल्याची बातमी होती. मात्र, विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक असून रुग्णालयाकडून अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याला त्यांच्या पत्नीने दुजोरा दिलाय. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विक्रम गोखले यांना गेल्या काही दिवसांपासून मधुमेहाचा त्रास जाणवत होता. त्यातच त्यांना जलोदर झाल्यामुळे …
Read More »आजपासून दूध – दही महागले
सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. जर तुम्ही दूध आणि दही घेण्यासाठी घराबाहेर पडणार असाल तर तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण मदर डेअरी नंतर अजून एका कंपनीने दुधाचे दर वाढवले आहेत. कर्नाटक मिल्क फेडरेशनने नंदिनी ब्रँडचे दूध प्रति लिटर आणि दही प्रति किलो यांच्या दरात 2 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. आजपासून हे नवीन दर लागू होणार आहे. विशेष दूध, …
Read More »हिवाळ्यात सकाळचं ऊन महत्वाचेच : कधी केव्हा अन् किती वेळ घ्यावं?
हिवाळ्याला सुरुवात झालीय.आता हळू हळू थंडी वाढतच चालल्याचे दिसते. हिवाळ्यात परत परत ऊन घ्यावीशी वाटते. त्यामुळे शरीराला ऊब मिळते. ऊन्हात व्हिटॅमिन डी असते. मात्र ऊन्हात कुठल्या वेळी कुठले जीवनसत्व असते याची कल्पना तुम्हाला आहे काय? जाणून घेऊया सकाळचे ऊन नेमके कधी घ्यावे. व्हिटॅमिन डी घेण्याची योग्य वेळ कोणती? जर तुम्हाला सकाळी व्हिटॅमिन डी घ्यायचे असेल तर तुम्ही सकाळी 8 वाजता …
Read More »अमरावतीत १५ वर्षीय मुलाच्या चेहऱ्यात घुसला बाण
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरातील शासकीय क्रीडांगण परिसरात पंधरा वर्षातील मुलाच्या चेहऱ्यात बाण घुसल्याची घटना घडली आहे. वेदांत गणेशराव डहाले असे जखमी मुलाचे नाव आहे. वेदांतवर दर्यापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले आहे. अमरावतीमधील दर्यापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शासकीय क्रीडा परिसरात विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण सुरू असताना वेदांतच्या चेहऱ्यात बाण घुसला. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली …
Read More »नागपुरातील कळमना बाजारात आग
नागपुरातील प्रसिद्ध कळमना बाजारमधील मिरची बाजारातील एका यार्डला आज बुधवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास आग लागली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यात प्रामुख्याने 7 ते 10 अडतीया व व्यापाऱ्यांचा माल होता. या आगीत 5 कोटींच्या जवळपास नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
Read More »पालघरमध्ये पहाटे चार वाजता भूकंपाचे धक्के
पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी तालुक्यात आज २३ नोव्हेंबरला पहाटे चार वाजून चार मिनिटांनी भूकंपाचा मध्यम स्वरूपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. पहाटे-पहाटे बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमध्ये अद्याप कोणतीही मोठी हानी झाल्याचे वृत्त नाही. सन २०१८ साला पासून या भागामध्ये भूकंपाचे मध्यम व सौम्य धक्के बसण्याच्या घटना घडत आहेत. यामध्ये ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेपेक्षा …
Read More »तेलाने मालिश करणे चांगलेच ; पण योग्य वेळ कोणती ?
ऋतू कोणताही का असो,तेलाने मालिश करणे चांगलेच. पण, थंडीचा ऋतू असेल तर त्याचे महत्त्व आणखी वाढते. तेलाने शरीराला मसाज केल्याने हाडे तर मजबूत होतातच, पण आपले स्नायूही चांगले राहतात. भारतातील तेल मसाजची परंपरा शतकानुशतके जुनी आहे. आयुर्वेदातही शरीरावर तेल मालिश करण्याच्या अनेक पद्धती आणि फायदे सांगितले आहेत. तेलाच्या मसाजमुळे त्वचेवर चमक येते आणि मृत पेशी बाहेर पडून नवीन पेशी तयार …
Read More »ग्रामसेवक, सरपंचाला कार्यालयात कोंडले : प्रकरण अवैध धंद्याचं
चाळीसगाव तालुक्यातील जामदा येथे ग्रामस्थांसह महिलांचा तीव्र संताप पाहायला मिळाला. अनेक दिवसांपासून गावातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी करूनही कारवाई होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसभा संपल्यानंतर सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांना कोंडून कार्यालयाला कुलूप ठोकले. जामदात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनकडून होत आहे. गावातील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करावे, अशी मागणी ग्रामस्थ सातत्याने करीत होते. …
Read More »महाराष्ट्राच्या राज्यपालांना पदावरून हटवा : मुंबई हायकोर्टात याचिका
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यपालांवर विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे. त्यातच आता महाराष्ट्रच्या राज्यपालांना पदावरून हटवण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांचा, राज्यपालांनी अवमान केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. कोणी केली याचिका? याचिकाकर्ते दीपक दिलीप जगदेव यांच्या वतीने वकील …
Read More »
विश्वभारत News Website