अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. हातातोंडाशी आलेली पिक पाण्यात वाहून गेली आहे. अशा या पेच प्रसंगात शेतकऱ्यांकडून पंचनाम्यासाठी पैसे मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. अखेरीस या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांसह पैसे मागण्यासाठी आलेल्या 3 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यात हा प्रकार घडला होता. प्रकरण काय? अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील जेऊर हैबती, चिलेखनवाडी, देवसडे येथील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे …
Read More »७ वारकऱ्यांचा अपघातात मृत्यू, पंढरपूरला जाताना भरधाव कारने उडवले
नागपूर-रत्नागिरी महामार्गावर कोल्हापूरच्या वारकऱ्यांच्या दिंडीला भीषण अपघात झाल्याची घटना घडली. सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ पंढरपूरला जाणा-या या दिंडीमध्ये भरधाव वेगाने कार घुसल्याने सात वारकरी जागीच ठार झाले. अपघातात ठार झालेले वारकरी हे जठारवाडी (जि. कोल्हापूर) या गावातील असल्याचे कळते.पोलीस दाखल झाले असून सर्वं मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी हलविण्यात आले आहेत. कोल्हापूर जठारवाडी येथील दिंडी पंढरपूरकडे जात होती. दरम्यान जुणोनी येथे (MH …
Read More »शिक्षणाधिकारी २५ हजारांची लाच घेताना जाळ्यात
विश्व भारत ऑनलाईन : प्राथमिक शाळेच्या मान्यतेसाठी 50 हजारांची लाचेची मागणी करून 25 हजार रुपये कार्यालयातच स्वीकारणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना ताब्यात घेण्यात आले. लोहार यांच्यासह लिपिकाला सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलीय. ही कारवाई सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास करण्यात आली. यामुळे खळबळ उडाली आहे. तक्रारदाराची उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथे स्वयंअर्थसहाय प्राथमिक शाळा आहे. पाचवी ते …
Read More »भाजप खासदाराच्या १२ नातेवाईकांचा मृत्यू
गुजरातमधील मोरबी येथे झालेल्या केबल ब्रिज दुर्घटनेत भाजप खासदाराच्या १२ नातेवाईकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप खासदार मोहन भाई कुंदरिया यांचे नातेवाईकही पूल कोसळला तेव्हा तिथे होते. खासदार मोहन भाई कुंदरिया म्हणाले, ‘या घटनेत माझ्या भाऊजींच्या भावाच्या ४ मुली, ३ जावई आणि ५ मुलं यांचा मृत्यू झालाय. हे खूप वेदनादायी आहे.’ मोहनभाई कुंदरिया हे राजकोटचे खासदार आहे. ‘मी …
Read More »महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात पीक पंचनामे करण्यासाठी 400 रुपयांची मागणी : शिंदे गटाची तक्रार
विश्व भारत ऑनलाईन : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील जेऊर हैबती, चिलेखनवाडी, देवसडे येथील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. पिकांचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून एकरी ४०० रुपयांची मागणी होत आहे, अशी तक्रार शिवसेनेने (शिंदे गट) तहसीलदार यांच्याकडे केली आहे. कृषी विभागामार्फत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करण्याकरिता शासनाचे अधिकृत अधिकारी शेतात न जाता गावातील खासगी …
Read More »सरकार मधून बाहेर पडावं, नाहीतर गेम निश्चित! रवी राणा व बच्चू कडू वाद
भाजप समर्थक आमदार रवी राणा विरुद्ध शिंदे गटाचे समर्थक आमदार बच्चू कडू हा वाद विकोपाला गेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवी राणा यांच्यात आज बैठक पार पडली. यानंतर रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये सागर बंगल्यावर एक बैठक होईल. बच्चू कडू काय म्हणाले? रवी राणा यांनी जी बदनामी केली त्यावर आजच्या बैठकीत आमचं समाधान झालं …
Read More »पोलीस भरती टप्याटप्याने? : वय झालेल्या युवकांनाही संधी
विश्व भारत ऑनलाईन : पोलीस भरतीला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. यात करोनाकाळात वयोमर्यादा पूर्ण झालेल्या तरुणांना पुन्हा संधी मिळावी आणि सर्व प्रवर्गातील तरुणांचा समावेश व्हावा, या उद्देशाने अटीमध्ये बदल केला जाऊ शकते. विशेषत: मराठा आरक्षण रद्द झाल्याचा फटका या भरतीला बसू नये, असाही प्रयत्न असल्याचे समजते. पोलीस भरतीला स्थगिती देण्यात आल्याने तरुण वर्गात संतप्त प्रतिक्रिया उमटली. तरुणांनी यावरून समाजमाध्यमांमध्ये …
Read More »नागपूर : कन्हान नदीत 2 युवकांचा बुडून मृत्यू
नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात असलेल्या वाकी येथील कन्हान नदीत दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली. कुणाल गणेश लोहेकर (वय 24) आणि नितेश राजकुमार साहू (वय 27) ही मृत झालेल्या युवकांची नावे आहे. स्नेहदीप कॉलनी, जरीपटका नागपूर येथून दहा ते बारा मुले मोटारसायकलने पोहायला वाकी येथे गेले होते. तसेच नदीत पोहताना या दोघांचा मृत्यू झाला. त्यातील कृणाल प्रिन्स …
Read More »सचिन तेंडुलकरच्या आवडत्या वाघिणने दिलाय 3 बछड्यांना जन्म
विश्व भारत ऑनलाईन : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र अभयारण्यातील दिमाखदार तोऱ्यात वावरत असलेली व पर्यटकांना भुरळ घालणारी झुनाबाई ही वाघीण १७ बछड्यांची आई बनली आहे. नुकतेच तिने पाचव्यांदा तीन बछड्यांना जन्म दिला आहे. देशभरातून ताडोबात येणारे पर्यटक झुनाबाईची झलक पाहण्यासाठी आतूर असतात. तिच्या वारंवार होणाऱ्या दर्शनाने पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा शुध्दा तिचा …
Read More »दोषी अधिकारी निलंबित : मंत्रालयात महिला अधिकाऱ्याचा विनयभंग प्रकरण
विश्व भारत ऑनलाईन : शिंदे-फडणवीसांचे सरकार आहे, आपले सरकार आहे, महिलांकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे दिसत आहे. सहकार खात्याचे मंत्री अतुल सावे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करत त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच हे सरकार महिलांचे रक्षण करणारे आहे. यामुळे आम्ही महिलांच्या पूर्णपणे बाजूने असल्याचे त्या म्हणाल्या. मंत्रालयात अधिकारी महिलेचा विनयभंग झाला, दोन दिवसात चौकशी …
Read More »
विश्वभारत News Website