Breaking News

विश्व भारत

९०० अधिकाऱ्यांच्या बदल्या

विश्व भारत ऑनलाईन : येत्या १२ नोव्हेंबरला हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मतदान घेण्याची आणि ८ डिसेंबरला मतमोजणी करण्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. मात्र, हिमाचल प्रदेशबरोबरच गुजरात विधानसभा निवडणूक एकत्रित घेण्याची घोषणा न करण्याच्या आयोगाच्या निर्णयावरून वाद उद्भवला होता. या दोन्ही राज्यांच्या निवडणुका एकत्रित घेण्याच्या आजपर्यंतच्या परंपरेला आयोगाने यावेळी छेद दिलाय. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. …

Read More »

राष्ट्रवादीनेच भाजपला सत्तेत आणले : काँग्रेस-राष्ट्रवादीत कलगीतुरा

विश्व भारत ऑनलाईन : २०१४ मध्ये राज्यात आघाडीचे सरकार होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने अचानकपणे सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार पडले. या घटनेमुळे महाराष्ट्रातील भाजप वाढण्यास, सत्तेत येण्यास मदत झाली. एकप्रकारे यानंतर आलेले देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राष्ट्रवादीमुळेच आल्याचा आरोप राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. कराडमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, २०१४ मध्ये …

Read More »

गुड न्यूज : अभिनेत्री समंथा प्रेग्नेंट..

समंथा रूथ प्रभू या साऊथच्या अभिनेत्रीने आपल्या विविध अभिनयाने सर्वांचीच मने जिंकली…पण ती विशेष चर्चेत आली ते पुष्पा सिनेमातील ‘ओ अंतवा…’ या गाण्यामुळे. पुष्पा सिनेमातील प्रत्येक गाणी प्रत्येक ऍक्शन डायलॉग सगळेच खूप प्रसिद्ध झाले. लोकांनी पुष्पां सिनेमाला अक्षरशः डोक्यावर घेतले. सिनेमातील ओअंटावा गाण्यात समांथाने डान्स केलाय तो पाहून सर्वच घायाळ झाले. आता पुन्हा एकदा समंथा चर्चेत आली आहे. कारण आहे …

Read More »

लवकरच मंत्रिमंडळ विस्तार : नागपुरातून कुणाला संधी ? दटके, मेघे, खोपडे, मते, फुकेपैकी कोण होणार मंत्री?

विश्व भारत ऑनलाईन : नागपूर शहर आणि जिल्ह्यांत 2014 मध्ये भाजपचे 11 आमदार निवडून आले होते. पाच वर्षांनंतर फक्त पाच आमदार निवडून आले. आता नागपुरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा नव्याने सुरू झालीय. ✳️यात नागपूरमधून शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके आणि हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांना लाॅटरी लागू शकते, अशी शक्यता आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रीपद द्यायचे नसल्याने प्रदेशाध्यक्ष पद दिले. …

Read More »

बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल : रवी राणांवरील टीका

विश्व भारत ऑनलाईन : बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यातील वाद आता चिघळला आहे. बच्चू कडू यांनी रवी राणांना प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. याप्रकरणी बच्चू कडू यांच्यावर अमरावती शहरातील राजापेठ ठाण्यात भारतीय दंडविधानातील कलम ५०१ अंतर्गत बच्चू कडू यांच्यावर अब्रूनुकसानीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांच्या विरोधात वक्तव्य …

Read More »

नारायण राणे चारआण्याचा माणूस : कोणी केली टीका?

विश्व भारत ऑनलाईन : केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा चार आण्यावरील फोटो व्हायरल झाल्यानंतर आता यावर महत्वाच्या प्रतिक्रीया आल्या आहेत. राणेंची किंमत चार आण्याएवढीच आहे, असे टीकास्त्र शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. ”या फोटोबाबत माहित नाही पण ते आमचे मित्र त्यांचा फोटो असा चलनात आला तर वाईट काय आहे? ” अशी मिश्किल टीका छगन भुजबळ यांनी केली. …

Read More »

शिंदे गटाचे आमदार नाराज, शेतकरी त्रस्त : कंत्राटदारांना मोबदला मिळेना, विकासकामे रेंगाळण्याची भीती

विश्व भारत ऑनलाईन : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदार मंत्रिमंडळाच्या प्रतीक्षेत आहेत. “मंत्रिमंडळाच्या विस्ताराला उशीर होत असल्यानं आमदारांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. ही अस्वस्थता आता उघडपणे बाहेर पडू लागली आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी सर्व आमदार गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत,” अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मुख्यमंत्री शिंदेंची दमछाक बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात वाद सुरु आहे. तरी, जळगाव जिल्ह्यात …

Read More »

नागपुरात अपहरण? ‘मित्रासोबत जात आहे’ असे सांगून मुलगा गेला घरातून निघून

विश्व भारत ऑनलाईन : ‘मित्रासोबत जात आहे’ असा मेसेज आईच्या मोबाईलवर टाकून बँगेत कपडे घेऊन मुलगा घरून निघून गेल्याची घटना नागपुरात घडली. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.आई वडिलांच्या जीवाला घोर लागला आहे. आई वडिलांनी मित्र व नातेवाईकांकडे शोध घेतला. परंतु आढळून न आल्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुलाचे वय 17 वर्ष 9 महिने आहे. मुलगा सोबत मोबाईलही …

Read More »

नोटेवर लक्ष्मी, गणेशचा फोटो लावा : सुभाषचंद्र बोस, वि. दा.सावरकरांचाही व्हावा विचार- मोहन कारेमोरे

विश्व भारत ऑनलाईन : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि काँग्रेसला आश्चर्याचा धक्का देत भारतीय चलनी नोटांवर हिंदू देवी-देवता गणपती आणि लक्ष्मीचे फोटो लावण्याचे आवाहन केले. यावर अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनीही माता लक्ष्मी आणि गणेशजीची फोटो असायला हवी, अशी मागणी केली आहे. जगातला सगळ्यात मोठा मुस्लीम देश इंडोनेशियाच्या चलनावर गणेशजीचा फोटो असतो. ते असे …

Read More »

दररोज उठल्यावर तुळशीची पाने खा…अनेक आजार जातील पळून!

विश्व भारत ऑनलाईन : तुळशीची पाने चाऊन खाल्यास डायबिटीससोबत 5 मोठे आजारही दूर होतात. वाचा फायदे काय आहेत… डायबिटीस नियंत्रणात… तुळशीची पानांत कॅरियोफिलीन, मिथाइल युजेनॉल आणि युजेनॉल सारखे घटक असतात. तुळशीच्या पानांमुळे स्वादुपिंडाच्या बीटा पेशी योग्य प्रकारे काम करतात. तुळशीच्या पाने शरीरात इन्सुलिन सम प्रमाणात तयार करतात. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित रहाते व डायबिटीस होण्याचा धोका कमी होतो. डोकेदुखी जाईल …

Read More »