विश्व भारत ऑनलाईन : वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स अत्यंत आवश्यक आहे. ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय गाडी चालवल्यास MV-Act अंतर्गत तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते. तसेच, जर तुम्ही लायसन्सशिवाय गाडी चालवताना पकडले गेलात तर तुम्हाला मोठा दंडही भरावा लागू शकतो. याच कारणामुळे भारतात दर महिन्याला हजारो लोक ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करतात. तुम्हाला अशा लायसन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यासाठी तुम्हाला आरटीओमध्ये जाण्याचीही गरज नाही. जसा …
Read More »उद्धव ठाकरे यांचा विश्वास : ‘जिंकून दाखवणारच’
विश्व भारत ऑनलाईन : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठविल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. सध्या ठाकरेसमोर राजकीय पेच निर्माण झाला आहे. चिन्हावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटात सध्या जोरदार रस्सीखेच सुरू होती. निवडणूक आयोगाने चिन्ह तूर्त गोठवले असले, तरी त्यासाठी दोन्ही बाजूंचा न्यायिक लढा सुरूच असेल. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेला फोटो …
Read More »शिंदे × ठाकरे वाद : पवारांची रणनीती ठाकरेंसाठी आधार? वाचा…
विश्व भारत ऑनलाईन : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठविल्याने उद्धव ठाकरे पेचात सापडले आहेत. चिन्हावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटात सध्या जोरदार रस्सीखेच सुरू होती. निवडणूक आयोगाने चिन्ह तूर्त गोठवले असले, तरी त्यासाठी दोन्ही बाजूंचा न्यायिक लढा सुरूच असेल. काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह असेच वादात सापडले होते. त्यावेळी शरद पवार यांनी कोणते …
Read More »सावधान!कोजागरीचे दूध भेसळ तर नाही? कसे ओळखाल
विश्व भारत ऑनलाईन : कोजागरी पौर्णिमेचे औचित्य साधून चंद्राला दूध-साखरेचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला दुधाची मोठी मागणी असते. अशावेळी दुधात भेसळ करून विक्रीची शक्यता नाकारता येत नाही. अशा भेसळयुक्त दुधात शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. आजकाल पॅकेज्ड दुधातही कृत्रिम भेसळ केली जाते. दुधाच्या गुणवत्तेबद्दल घरगुती सोप्या टिप्स वापरून भेसळ कशी ओळखायची हे जाणून घेण्यासाठी वाचा…. हे करा प्रयोग …
Read More »शिंदे गटाला ‘तलवार’ : ठाकरेंना कोणते चिन्ह मिळेल?
विश्व भारत ऑनलाईन : ठाकरे, शिंदे या दोन्ही गटाला निवडणूक आयोगाने मोठा धक्का देत धनुष्यबाण चिन्ह गोठविले. तसेच शिवसेना हे नावही वापरण्यास मनाई केली. आता यापुढे हे दोन्ही गट कोणते चिन्ह वापरणार?असा प्रश्न उभा राहीला आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिंदे-सेनेचे तलवार चिन्ह असणार का? ही शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेतील बंडखोरीनंतर आयोगाने शनिवारी दिलेला निर्णय हा दोन्ही गटांसाठी धक्कादायक …
Read More »वाळूमाफियाने तहसीलदारांच्या बंगल्याला ठोकले कुलूप
विश्व भारत ऑनलाईन : अमरावती जिल्ह्यातील वरुडचे तहसीलदार गजेंद्र मालठाणे गुरुवारी त्यांच्या शासकीय बंगल्यात होते. रात्री अज्ञाताने त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या मुख्य दरवाज्याला बाहेरुन कुलूप लावून घेतले. हा प्रकार तहसीलदार मालठाणे यांना शुक्रवारी (दि. ७) सकाळी साडेपाचच्या सुमारास लक्षात आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिस बंगल्यावर पोहोचले. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराने वरुडमध्ये चांगलीच …
Read More »दिवाळीत ट्रॅव्हल्स, रेल्वे फुल्ल : तिकीट दरही दुप्पट
विश्व भारत ऑनलाईन : दिवाळीत प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांची चांदी होत असते. कोरोना नियंत्रणात आल्याने या वर्षी प्रवासाला पसंती दिली आहे. त्यामुळेच मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे १० नोव्हेंबरपर्यंतचे तिकीट आरक्षण फुल्ल झाले आहे. रेल्वेची ही परिस्थिती पाहता खासगी ट्रॅव्हल्सचालकांनी हात धुऊन घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागपूरहुन पुण्याकडे जाणाऱ्या तिकीट दरात तब्बल दुपटीने वाढ करण्यात आली आहे. दिवाळीत प्रवासी वाहतूक करणाऱ्या …
Read More »ठाकरे आणि शिंदेंना धक्का, धनुष्यबाण चिन्ह गोठवले… पण…
विश्व भारत ऑनलाईन : ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आला. आज निवडणूक आयोगाचा याबाबत मोठा निर्णय घेत ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठावण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय काय? दोन्ही गटाला ‘धनुष्यबाण’ चिन्ह वापरता येणार नाही. तसेच दोन्ही गटाला शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. मात्र, दोन्ही दोन्ही गटाला ठाकरे …
Read More »शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे : बियाणे खरेदीत फसवणूक, खूणचिट्ठी तपासा
विश्व भारत ऑनलाईन : अलीकडे बऱ्याच शेतकऱ्यांची बोगस बियाण्याच्या नावावर फसवणूक झालेली आहे. शेतकर्यांनी खरेदीसाठी घाई केल्यास आणि पुरेसे बियाणे बाजारात उपलब्ध नसल्यास शुद्ध बियाणे मिळवताना फसवणूक होऊ शकते. त्यामुळे बियाणे खरेदी करताना शेतकर्यांनी शक्यतो कृषी विद्यापीठे किंवा त्यांच्याशी संलग्न असणारी संशोधन केंद्र यांचेकडे बियाणे उपलब्ध असल्यास तेथूनच खरेदी करावी. तसेच बियाणे महामंडळाचे किंवा इतर कंपन्यांचे बियाणे खरेदी करावयाचे असल्यास …
Read More »विजेचा धक्का : ४ भावांचा मृत्यू
विश्व भारत ऑनलाईन : विद्युत वाहिनीचा जोराचा धक्का लागून आंघोळीला गेलेल्या ४ सख्ख्या चुलत भावांचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी गावाअंतर्गत येठेवाडीच्या वांदरकडा परिसरातील नाल्याच्या काठावर आज शनिवारी दुपारी घडली. दर्शन अजित बर्डे (वय ६), विराज अजित बर्डे (वय ५), अनिकेत अरुण बर्डे (वय ८), ओमकार अरुण बर्डे (वय ७, सर्व रा. येठेवाडी नांदूर खंदरमाळ) …
Read More »
विश्वभारत News Website