विश्व भारत ऑनलाईन : ऋषी सुनक यांच्या ब्रिटन पंतप्रधान निवडीत भारताची कोणतीही भूमिका नसतानाही ते भारतीय वंशाचे असल्याचा भारतीयांना अभिमान वाटत आहे. मात्र, पाकिस्तानचे नागरिकही यात सहभागी झाले आहेत. सुनक मूळचे पाकिस्तानचे असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. सुनक यांच्या पैतृक घराण्यातील त्यांचे आजी-आजोबा ब्रिटिशकालीन भारतात जन्मले होते. त्यांचे जन्मस्थळ सध्या पाकिस्तानात असलेल्या पंजाब प्रांतातील …
Read More »आता एक रुपयात खरेदी करा सोने…पण कसे?
विश्व भारत ऑनलाईन : डिजिटल सोन्यातली गुंतवणूक तुम्ही एक रुपयापासून सुरू करू शकता. अगदी घरबसल्या आरामात तुम्ही डिजिटल सोनं खरेदी किंवा विक्री करू शकता. यामुळे कोणत्याही अडचणींविना तुम्हाला तात्काळ पैसे मिळतात. बहुतांश प्लॅटफॉर्म्सवर डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंत मर्यादा आहे. या प्लॅटफॉर्म्सवरून तुम्ही एका क्लिकवर डिजिटल सोनं खरेदी करू शकता. डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणुकीसाठी तीन पद्धती उपलब्ध आहेत. …
Read More »आनंदोत्सवाची पेरणी : वनगाव-पोहरीच्या शेतकऱ्यांनी केले प्रकल्पाचे जलपूजन
विश्व भारत ऑनलाईन : दऱ्याखोऱ्यात वास्तव्य करून उदरनिर्वाह करायचा. आपल्याला निसर्गाने भरघोस दिलंय, याचीही प्रचिती तेथील शेतकऱ्यांना नव्हती. तरीही, मनात जिद्द बाळगून परिसरातील ७०० हेक्टर जमीन ओलिताखाली आणून ५ गावांमधील पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न शेतकऱ्यांनीच सोडविला. इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांनीच पुढाकार घेऊन जलपूजनही केले. दिवाळीचे औचित्य साधून औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील वनगाव-पोहरी येथील शेतकऱ्यांनी ही किमया साधली. वनगाव पोहरीचे सरपंच एकनाथ …
Read More »शिंदे गटातील 22 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार, चर्चांना उधाण
विश्व भारत ऑनलाईन : राजकारणात काहीही शक्य आहे. एकमेकांचे वैरी कधी एकत्र येतील, याचा नेम नाही. पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या 40 बंडखोर आमदारांपैकी 22 आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातील प्रसिद्ध सदर ‘रोखठोक’मधून हा दावा केला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना …
Read More »मुलीला ‘आयटम’ म्हटलं, कोर्टाने सुनावली तरुणाला शिक्षा
विश्व भारत ऑनलाईन : मुलींना कधी-कधी रोड रोमिंयोंचा त्रास होतो. तर, कधी मुली अशा घटनांचकडे कानाडोळा करतात. एखादा मुलीने यावर तक्रार केल्यास शिक्षा होऊ शकते. हे या प्रकरणावरून लक्षात येईल. घटना अशी… एका १६ वर्षीय मुलीला ‘आयटम’ संबोधणं एका २५ वर्षीय व्यावसायिकाला चांगलंच महागात पडलं आहे. या प्रकरणी पोक्सो न्यायालयाने आरोपीला दीड वर्षांचा तुरुंगवास सुनावला आहे. आरोपीनं पीडितेचे केस ओढून …
Read More »“उद्धव ठाकरेंना घरात करमेना,जवळ बसायला लोकं नाहीत, म्हणून आठवले शेतकरी… “
विश्व भारत ऑनलाईन : मातोश्रीचा उंबरा न ओलांडता देशात एक नंबरचा मुख्यमंत्री म्हणून हलगी वाजवण्याचे काम उद्धव ठाकरेंनी मोठ्या शिताफीने केले. कोकणातील अनेक घरे वाहून गेली, तेव्हा त्यांनी काडीची मदत केली नाही. पुरामध्ये शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले, तेंव्हा त्यांना आधार दिला नाही. आता निवांत वेळ आहे. सगळी आमदार मातोश्रीवरून निघून गेली आहेत. कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली आहे. बसायला लोक कोणीच येत …
Read More »सोमवारी सायंकाळी 5 नंतरच लक्ष्मीपूजन : कुबेर आले श्रीकृष्णासाठी धन घेऊन
विश्व भारत ऑनलाईन : दिवाळीचा महत्वाचा दिवस अर्थात लक्ष्मीपूजन. या दिवशी सकाळी पूजेसाठी कोणताही मुहूर्त नाही. सायंकाळी 5 वाजल्यापासून लक्ष्मीपूजन करता येईल. अमावस्या संध्याकाळी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत राहील. मात्र 25 तारखेला सूर्यग्रहण होणार आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त फक्त संध्याकाळ आणि रात्रीच असेल. 2000 वर्षांनंतर दिवाळीला बुध, गुरू, शुक्र आणि शनि आपापल्या राशीत राहतील. तसेच लक्ष्मीपूजनाच्या …
Read More »दिवाळीतील फटाक्यांमुळे येऊ शकतो हार्ट अटॅक, काळजी अशी घ्यावी
विश्व भारत ऑनलाईन : दिवाळी सण हा देशभरात साजरा केला जातो. मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. त्यामुळे अर्थातच प्रदुषण वाढते. फटाके फोडल्याशिवाय दिवाळी अपूर्ण वाटते. परंतु आपल्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. दिवाळीपूर्वीच हवेची गुणवत्ता खालावली आहे, पहिले फटाक्यांमुळे आणि दुसरे म्हणजे थंडीच्या हंगामामुळे. असे वातावरण आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. प्रदूषित हवेमुळे हृदयरोग्यांना धोका असून काळजी घेणे महत्वाचे …
Read More »उज्जैन : महाकालेश्वर मंदिरात दिवाळी…व्हिडीओ बघा
विश्व भारत ऑनलाईन : दिवाळीनिमित्त उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळाली. मंदिर रोषणाईने सजविण्यात आले असून भाविकांनी गर्दी केली आहे. दिव्यांचा सण साजरा करताना भाविक. 👇👇व्हिडीओ बघा👇👇 Deepavali at Mahakaleshwar Ujjain pic.twitter.com/qXmMCZ0WIT — Anu Satheesh 🇮🇳🚩 (@AnuSatheesh5) October 23, 2022
Read More »सामना जिंकला, तरीही विराट, हार्दिक रडले ; पाहा व्हिडिओ
विश्व भारत ऑनलाईन : मेलबर्न येथे झालेल्या टी२० सामन्यांत भारताने पाकिस्तानवर ४ विकेट्सने विजय मिळविला. या विजयासह भारताने विश्वचषकामध्ये विजयी सलामी दिली. विराट कोहली आणि हार्दिक पांड्या भारतीय संघाच्या विजयाचे हिरो ठरले. हार्दिकने ४० तर, विराटने नाबाद ८२ धावा केल्या. भारताने हा सामना जिंकल्यानंतर मैदानावरच दोन्ही खेळाडू भावूक झाले. भारतीय संघाने पाकिस्तानला धूळ चारत २०२१ मध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेतला. …
Read More »
विश्वभारत News Website