विश्व भारत ऑनलाईन : आधारकार्ड हा भारतीय नागरिकांच्या ओळखीचा महत्त्वाचा पुरावा समजला जातो. सुरुवातीला आधार कार्डची गरज मर्यादित होती. मात्र हळूहळू सरकारनं आधारकार्ड दाखवणं अनेक ठिकाणी अनिवार्य केलं. आता अनेक गोष्टींच्या नोंदणीसाठी ओळखीचा व रहिवासी पुरावा म्हणून आधारकार्ड ग्राह्य धरलं जातं. बदल काय? आधारकार्डचं कार्यक्षेत्र आता आणखी वाढवण्याबाबत सरकारचा विचार आहे. दर 10 वर्षांनी नागरिकांनी बायोमेट्रिक माहिती अपडेट करावी, यासाठी …
Read More »रेल्वे आरक्षण : दिवाळीसाठी कन्फर्म तिकीट, विदर्भातील कोणत्या गाड्या… वाचा
विश्व भारत ऑनलाईन : सणासुदीचा काळ आणि त्यातच दिवाळीच्या दिवसात शहरातून गावाकडे येणाऱ्यांची संख्या अधीक असते. यामुळे रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल हाेते. मात्र, दिवाळीत अमरावती, विदर्भ, सूरत-भुसावळ, हुतात्मा व महाराष्ट्र एक्स्प्रेस या गाड्यांचे काही बर्थ रिकामे आहेत. यामुळे आताच आरक्षण केल्यास या गाड्यांचे कन्फर्म तिकीट प्रवाशांना मिळू शकते. दिवाळीत या गाड्यांमध्ये जागा 🚆अमरावती-मुंबई एक्स्प्रेसमध्ये दि. १८ आॅक्टाेबरला ३३ सीट रिकामे …
Read More »नागपूर मार्गांवरील 18 रेल्वे रद्द : नेमके कारण काय?
विश्व भारत ऑनलाईन : चौथ्या रेल्वे लाईनचे काम सुरू असल्याने अनेक गाड्या रद्द होत आहेत. याच चौथ्या लाईनच्या कामामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या १८ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.रेल्वे प्रशासनाकडून पश्चिम बंगालमधील बिलासपूर विभागात सुरू असलेले चौथ्या रेल्वे मार्गाचे काम अद्याप सुरूच आहे. या कामासाठी मागील दोन महिन्यांत तीन वेळा गाड्या रद्द करण्यात आल्या. आता पुन्हा जळगाव रेल्वे मार्गाच्या कामासाठी …
Read More »कोंबडा झुंजीवरची याचिका फेटाळली
विश्व भारत ऑनलाईन : कोंबड्याच्या झुंजीवरची बंदी उठवून त्याला अधिकृत खेळाचा दर्जा द्यावा,अशा आशयाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली आहे. याचिकेचा उद्देश राज्यात कोंबडा झुंजीला अधिकृत खेळाची मान्यता मिळावी, याकरिता नागपुरचे शेतकरी गजेंद्र चाचरकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ही जनहित याचिका बुधवारी (दि.२१) दाखल केली होती. प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० अन्वये कोंबड्याच्या झुंजीवर बंदी …
Read More »तुम्हीही राहू शकता मोदींसारखे ॲक्टिव्ह ; या गोष्टी करा…
विश्व भारत ऑनलाईन : उतरत्या वयात शरीरात एनर्जी कायम ठेवणं कठिण होतं. मात्र, आपणच आपली काळजी घेऊन एनर्जी टिकवून ठेवू शकतो. दिवसभरात कोणत्याही वेळी ड्रायफ्रूट्स आवश्य खावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अलिकडेच वाढदिवस साजरा झाला. वयाच्या 70 व्या वर्षीही मोदी अत्यंत फिट आहेत. विशेष म्हणजे ते कमालीचे सक्रिय आहेत. रात्री उशिरापर्यंत काम करणं, सतत दौरे करणं, सातत्याने लोकांशी संवाद साधणं …
Read More »नागपुरात भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामना, 3 हजार पोलीस, वाहतूक व्यवस्था कशी असेल? वाचा
विश्व भारत ऑनलाईन : नागपुरातील जामठा विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (VCA) स्टेडियमवर शुक्रवारी, 23 सप्टेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 सामना होणार आहे. सामना संपल्यानंतर शहरात येणाऱ्यांकडून वाहतुकीची कोंडी होते. ती टाळण्यासाठी जामठा ते रहाटे कॉलनीपर्यंत वाहतूक पोलिसांनी ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार केला आहे. या दरम्यान प्रेक्षकांव्यतिरिक्त रस्त्यावरची वाहतूक इतरत्र वळविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाचे बुधवारी …
Read More »महाविद्यालयीन विद्यार्थी अडकले वन्यप्राण्यांच्या तस्करीत…. वाचा
विश्व भारत ऑनलाईन नाशिक : मुलांचे सध्याचे असलेले महागडे शोक मध्यमवर्गीय आई वडील पूर्ण करू शकत नाही. मात्र मुल हे शोक पूर्ण करण्यासाठी गुन्हेगारी कडे वळू लगले आहेत. सायबर गुन्हेगारीत झटपट पैसे मिळत असल्याने तरुण मुल ऑनलाईन (Online) गुन्ह्याकडे मोठ्या प्रमाणात वळले आहे. आता तरुणांनी वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी (smuggling) करण्याचे सुद्धा सुरु केले असुन नाशिक मध्ये तीन महविद्यालयीन (College students) …
Read More »जुनी पेन्शन देणाऱ्यालाच मतदान, संघटना आक्रमक
विश्व भारत ऑनलाईन : जुनी पेन्शन योजना तातडीने लागू करण्यासाठी राज्य कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्व संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य अशी रॅली काढण्यात आली .यावेळी भडकल गेट ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी ही रॅली काढण्यात आली होती. या रॅलीचे रूपांतर नंतर छोट्या सभेत झाले. यावेळी ‘जे सरकार आम्हाला पेन्शन देईल त्यांनाच आम्ही मतदान करु’, असा इशारा यावेळी कर्मचारी संघटनांनी …
Read More »मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांचा बेमुदत संप ; कारण काय?
विश्व भारत ऑनलाईन : सीएनजीत दरवाढ लक्षात घेता खटुआ समितीच्या शिफारशीनुसार भाडेवाढ मिळावी, या मागणीसाठी मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने १५ सप्टेंबरपासून पुकारलेला बंद तूर्तास मागे घेतला होता. मात्र, १३ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शब्द न पाळल्याचा आरोप करत मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांनी पुन्हा एकदा बेमुदत संपावर जाणार असल्याचे जाहीर केले आहे. २६ सप्टेंबरपासून हा बेमुदत संप …
Read More »लिपिकांची पदे भरणार ‘एमपीएससी’
विश्व भारत ऑनलाईन : राज्यातील सर्व विभागांतील वर्ग-तीन मधील लिपिकांची रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी)भरण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. विविध विभागाच्या भरती प्रक्रियेत संबंधित विभागाकडून लिपिकाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते. मात्र, आता आयोगामार्फत लिपिक भरती होणार. सध्या राज्यातील अ आणि ब गटातील अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही आयोगामार्फत केली जाते. आयोगाच्या कार्यक्षमतेचा विचार करून मुंबई प्रमाणेच …
Read More »
विश्वभारत News Website