देवळी भारतीय जनता पार्टी ग्रामीणची कार्यकारीणी घोषीत. देवळी: कोणत्याही पक्षाचा किंवा संस्थेचा कार्यकर्ता हा त्या पक्षाचा मुख्य आधारस्तंभ असतो, जर कार्यकर्ता नाही तर कोणताच पक्ष नाही. भारतीय जनता पक्षात जेवढा नेता महत्त्वाचा तितकाच कार्यकर्ता महत्त्वपूर्ण असतो. हा कार्यकर्ता पक्षाचा आधारस्तंभ असून, तो जर मजुबुत असेल तर आपणा प्रत्येक राजकीय क्षेत्रात विजय मिळवीता येतो. याच शक्तीच्या जोरावर आपण देशामध्ये परिवर्तन …
Read More »वर्धा : उमेद वाचविण्यासाठी वर्धीनीने कसली कंबर* *मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांना दिले निवेदन
वर्धा प्रतिनिधी :- आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती कर्मचारी संघटना जिल्हा शाखा वर्धा च्यावतिने *उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत खाजगीकरणात रद्द करा* *उमेद मध्ये कार्यरत कर्मचारी व वर्धीनी सिआरपी.कृषीसखी .पशुसखी.बँक सखी इत्यादींचे थकी वेतन मानधन त्वरीत देण्यात यावे या प्रमुख मागणीसह इत्यादी मागणीचे निवेदन मा.मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांच्या नावाने .जिल्हाधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद …
Read More »वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 171 कोरोनाबाधित, 95 कोरोनामुक्त तर 5 मृत्यू
वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- गुरूवार दि.24 रोजी आज 546 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 171 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 97 पुरुष तर 74 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 5 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये (हिंगणघाट पुरुष 40, पुलगाव पुरुष 80, वर्धा पुरुष 65, 40, 70 ) यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू …
Read More »खासदारांच्या दारात शेतकरी संघटनेचे “राखरांगोळी” आंदोलन
वर्धा प्रतिनिधी :- केंद्र शासनाने अचानक लागू केलेली कांदा निर्यातबंदी सराकरने मागे घ्यावी या मागणिसाठी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी राखरांगळी आंदोलन केले. दि. २४ सप्टेंबर २०२९ रोजी, वर्धा याथिल मा. खासदार रामदासजी तडस यांच्या घरासमोर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. सहा महिने शेतकर्यांनी मातिमोल भवाने कांदा विकला तेव्हा सरकारने शेतकर्यांना कोणतीही मदत केलेली नाही. आता कुठे कांद्याला चांगले भाव मिळू लागले …
Read More »क्रांतीकारी कृषी विधेयक मा. मोदी साहेबांनी आणली- हेच काँग्रेसला का जमले नाही – सुधीर दिवे
खोटं बोला पण रेटून बोला, असा टोला आमच्या विरोधात असलेल्या सवंग पक्षाकडून आम्हाला जाहीरसभांमधून मारल्या जात होता. भारतीय जनता पार्टी तील प्रत्येक कार्यकर्त्याच्या नसानसांत आंदोलन, मोर्चा, वगैरे भरून असल्याने आम्हाला टीका सहन करण्याची खरी शक्ती आमच्या सर्व विरोधी पक्षातील नेत्यांमुळे आम्हाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना मिळाली. पण, आमच्या नेतृत्वाचा मार्ग निश्चित होता. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा, भाजपचे राष्ट्रीय …
Read More »वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 110 कोरोनाबाधित तर 3 मृत्यू
वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- बुधवार दि.23 रोजी आज 429 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 110 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 77 पुरुष तर 33 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 3 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये (हिंगणघाट पुरुष 40, पुलगाव पुरुष 80, आर्वी महिला 69 ) यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 97 झाली …
Read More »जल जीवन मिशन-हर घर जल योजने अंतर्गत महाराष्ट्रा राज्याला सन 2019-20 व 2020-21 मध्ये रु. 2676.89 करोड रुपये प्राप्त
जल जीवन मिशन-हर घर जल योजने अंतर्गत ग्रामीण भागातातील प्रत्येक घरी सुरक्षीत पाणी पोहचविण्याकरिता महाराष्ट्रा राज्याला सन 2019-20 व 2020-21 मध्ये रु. 2676.89 करोड रुपये प्राप्त -खासदार रामदास तडस यांच्या लोकसभा प्रश्नाला केन्द्रीय जल शक्ती राज्यमंत्री श्री. रतनलाल कटारीया यांचे उत्तर * खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत उपस्थित केला अतारांकित प्रश्न 1985 * महाराष्ट्र राज्याला सन 2019-20 मध्ये रु. 847.97 …
Read More »“कोरोना आजाराच्या बाजारा” विरोधात “आप” चे जिल्ह्यात लाक्षणिक उपोषण संपन्न !
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “खाजगी जंबो कोविड सेंटर” च्या विरोधात अॅड. गोस्वामी यांच्या नेतृत्वात एल्गार ! “आप” चा निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना सवाल! चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात पक्षाच्या वतीने आज एडवोकेट पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. जिल्ह्यामध्ये कोबी रुग्णांची वाढती संख्या व त्यासोबतचं मृतकांचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय आहे. शासकीय कोविड रुग्णालयांमध्ये योग्य व्यवस्था नाही, डॉक्टरांच्या अभाव …
Read More »निःशुल्क उपचारासाठी १ हजार बेडचे जंबो हॉस्पीटल उभारावे – भाजपाची मागणी
चंद्रपूर येथे खनिज विकास निधीतुन कोविड-१९ रुग्णांच्या ४८ तासांच्या आत निर्णय न घेतल्यास भाजपाचा आंदोलनाचा इशारा चंद्रपूर : चंद्रपूर येथे खनिज विकास निधीतुन कोविड-१९ रुग्णांच्या निःशुल्क उपचारासाठी १ हजार बेडचे जंबो हॉस्पीटल उभारावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी तर्फे जिल्हाधिका-यांकडे करण्यात आली आहे. भाजपाचे जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांची भेट घेत आज निवेदन सादर केले. या …
Read More »प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थी वर्गाला नियोजित वेळेत निधी उपलब्ध करून देण्याबाबत केंद्रीय शहर विकास मंत्र्यांकडे केली मागणी खासदार रामदास तडस
लोकसभेत नियम 377 अंतर्गत उपस्थित केला मुद्दा राज्य सरकारने केंद्र सरकार सोबत समनव्यातुन कार्य करण्याची केली मागणी वर्धाः भारताचे प्रधानमंत्री मा.श्री. नरेन्द्रजी मोदी यांची महत्वाकांक्षी योजना वर्ष 2022 पंर्यत सर्वासाठी घरे उपलब्ध करुन देण्याकरिता कार्य करीत आहे. या योजनेच्या माध्यमातून वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रातील नागरी क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेतून मोठया प्रमाणात घरकुले मंजूर झालेली आहेत. केन्द्रशासन घरकुल मंजूर झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने …
Read More »
विश्वभारत News Website