Breaking News

Vishwbharat

केंद्रानंच उधार घेऊन राज्यांना जीएसटी थकबाकी द्यावी

नवी दिल्ली : जीएसटी थकबाकीच्या मुद्यावर सहा गैर-भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पत्र धाडलंय. या पत्राद्वारे राज्यांनी केंद्राला ‘संविधानिक कर्तव्या’ची आठवण करून देतानाच जीएसटी थकबाकीसंबंधी एक ‘ठोस पर्याय’ देण्याची मागणी केलीय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई पलानीसामी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन तसंच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश …

Read More »

पुरामुळे झालेल्या शेतपिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी – देवराव भोंगळे भाजपा अध्यक्ष चंद्रपूर*

जि.प.चे माजी अध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी मोटार बोटीने केली  पुरग्रस्त भागाची पाहणी.*    पोंभूर्णा प्रतिनिधी गोसेखुर्द धरणातुन पाण्याच्या सतत विसर्गामुळे वैनगंगा नदीस आलेल्या महापुराने जनजिवन विस्कळीत झाले आहे. पोंभुर्णा तालुक्यातील गंगापुर टोक हे गाव संपुर्ण पाण्याने वेढले असून संपुर्ण गावकऱ्यानी  31 आगष्टची  रात्र जागुन काढली. या गंभीर घटनेची माहीती मिळताच  मा. आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात या …

Read More »

ठाकरे सरकारने बदल्यांचा धंदा सुरू केला; फडणवीसांचा हल्लाबोल

नागपूर: करोनाच्या संकटाला प्राधान्य देण्याऐवजी ठाकरे सरकारने राज्यात बदल्यांचा धंदा सुरू केला आहे, अशी टीका करतानाच एक वर्ष बदल्या नाही केल्या तर काय फरक पडतो?, असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पूर्व विदर्भात पूराने थैमान घातलं आहे. पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज विदर्भात आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे …

Read More »

किराणा व्यवसायाचा आडोशात सुघंदीत तंबाकूचा गोरखधंदा

गोंडपिपरी -: चेतन मांदाडे /प्रतिनिधी  स्थानिक करंजी गावातील  परिसरातील येथीलच एका युवा व्यापाऱ्याने गेल्या अनेक वर्षापासून किराणा दुकानाच्या आडोशात सुगंधित तंबाखू विक्री तथा तस्करीचा गोरख धंदा चालविला असून महिन्याकाठी लाखो रुपयांची उलाढाल केलेली आहे.  व्यापार्‍यावर आजवर केवळ थातूरमातूर कारवाई करून सोडून दिल्याचे समजते. तर प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांशी सदर व्यापाऱ्याचे ” अर्थपूर्ण ‘ संबंध हे यामागील प्रमुख कारण असल्याचे बोलले जात …

Read More »

जनता कर्फ्यूच्या अफवेला उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी दिला पूर्णविराम

वर्धा: शहरात व आजूबाजूच्या परिसरात गेल्या 3 दिवसांपासून  7 दिवसाच्या जनता कर्फ्युबाबत चर्चा  सुरू आहे ,या अफवांबद्दल एसडीओ सुरेश बगळे यांनी मंगळवार दि,1 ला  स्पष्टीकरण दिले की, शहरात व परिसरात बुधवारपासून जनता कर्फ्यू लागू करण्याबाबत प्रशासनाचा कुठलाही विचार नाही. बुधवार दि, 2 पासून जनता कर्फ्यु लागू होत असल्याबाबत पोष्ट केवळ सोशल मीडियावर पसरविल्या जात आहे.आणी ह्या पूर्णपणे अफवा आहे.अशी माहिती …

Read More »

आज जिल्ह्यात 81 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद,एकूण रुग्ण 1087,एकाचा मृत्यू

  कोरोना अपडेट* *वर्धा* 1 सप्टेंबर 2020 आज प्राप्त कोरोना चाचणी अहवाल- 465* 81 पॉझिटिव्ह कोरोना चाचणी नेगेटिव्ह असल्यामुळे आज रुग्णालयातून सुटी मिळालेले व्यक्ती – 378 *आज आयसोलेशन मध्ये असलेले एकूण – 662 *आज पाठवलेले स्त्राव नमुने 463 *आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठववलेले स्त्राव नमुने – 16766 *अहवाल प्राप्त -16699 *निगेटिव्ह – 15470 *प्रलंबित अहवाल- 321 *जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित संख्या …

Read More »

कृषी विभागाने जिल्हयातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांच्या शेतीची मौका पाहणी करुन शेतक-यांना हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत करावी, खासदार रामदास तडस

  खासदारांकडून यांनी नेरी व मीरापूर ता. जि. वर्धा सोयाबीन उत्पादक नुकसानग्रस्त शेतांची पाहणी वर्धा प्रतिनिधी :सचिन पोफळी :-  वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणावर उंड अळी, खोड अळी व किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे.  त्यामुळे शेतक-यांचा पेरणीचा खर्च पण निघणार नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन उत्पादक शेतक-यांची अडचण लक्षात …

Read More »

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : महाराष्ट्रात जिल्हांतर्गत वाहतुकीसाठी ई पासची गरज नाही

राज्य सरकारनं अनलॉक-4 च्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. केंद्राच्या सूचनेनंतर राज्य सरकारनं राज्यातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. सरकारन ई पास रद्द केला आहे. कोरोना व्हायरच्या महासंकटात 1 जूनपासून हळूहळू अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. Unlock चा चौथा टप्पा 1 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पहिल्या तीन टप्प्यांपेक्षा अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात आणखी नियम शिथिल करण्यात आले आहेत. मुंबईत विमानांची उड्डाण आणि लँडिंगची …

Read More »

वर्धा जिल्हा भाजपा व हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने बालाजी मंदीर, भवानी मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर, अष्टभुजा मंदिर सहीत इतरही मंदीरात घंटानाद आंदोलन

  महाराष्ट्रातील सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे भाविकांसाठी उघडी करावीत – खासदार रामदास तडस वर्धा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून बंद असलेली राज्यातली मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मिशन बिगेन अंतर्गत लॉकडाऊनच्या अटी शिथिल झाल्यानंतर अनेक राज्यातील प्रमुख देवस्थानं भाविकांसाठी खुली करण्यात आली. मात्र राज्यात अद्यापही मंदिर अथवा धार्मिक स्थळं उघडण्याची परवानगी सरकारने दिलेली नाही. त्यामुळे राज्यातील मंदिरं उघडण्याची …

Read More »