चंद्रपूर जिल्ह्यात (दि.3सप्टेंबर) गेल्या 24 तासात कोविड-19 मुळे आणखी तीन मृत्यू – आतापर्यंतची मृत्यूची संख्या 35 आतापर्यंतची कोरोना बाधित संख्या 3167 चंद्रपूर(दि.3सप्टेंबर):- जिल्ह्यात गेल्या 24 तासात 222 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली असून कोरोना बाधितांची एकूण संख्या आता 3 हजार 167 वर पोहोचली आहे. सध्या उपचार घेत असलेले 1 हजार 656 बाधित आहेत. तर आतापर्यंत 1 हजार 476 बाधित कोरोनातून …
Read More »वर्धा : कोरोना :- आज जिल्ह्यात 89 कोरोनाबाधित रुग्णाची नोंद
वर्धा :- दि 3 सप्टेंबर 2020 आज जिल्ह्यात आज 89 नवे कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून यामध्ये 1) वर्धा 38 (पुरुष 19,महिला 16, मुली 2) 2) सेलू 7 (पुरुष 3, महिला 3, मुलगा 1) 3) देवळी 11 (पुरुष 6 महिला 5 ) 4) आर्वी (पुरुष 3, महिला 1) 5) आष्टी 10( पुरुष 5, महिला 2, मुलगी 1, मुलगे …
Read More »ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम वर्षाची परीक्षा
३१ ऑक्टोबरपर्यंत लागणार निकाल राज्यातील विद्यापीठस्तरावरील अंतिम सत्राच्या परीक्षा विद्यार्थ्यांनी घरी बसून देण्यास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लेखी परीक्षा होतील असं उदय सामंत यांनी सांगितलं असून महिना अखेपर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती दिली आहे. राज्यपाल आणि कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना …
Read More »वर्धा : महत्वाची बातमी :- जिल्ह्यात 30 सप्टेंबर पर्यंत कलम 144 लागू : जिल्हाधिकारी,प्रवासासाठी ई पास परवान्याची आवश्यकता नाही
सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू औषधांची दुकाने पूर्णवेळ सुरू ठेवण्यास परवानगी वर्धा जिल्हा प्रतिनिधी:- , दि.3 सप्टेंबर : राज्यातील कोविड-19 च्या अनुषंगाने राज्य शासनाने 31 ऑगस्टला दिलेल्या आदेशानुसार वर्धा जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू असणार आहे. जिल्ह्यात दिनांक 1 ते 30 सप्टेंबर पर्यंत आदेश लागू केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आता …
Read More »नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकास कामात ऐतिहासिक बौद्ध लेणी जमीनदोस्त
🔸पँथर ऑफ सम्यक योद्धा सह पक्ष व संघटना आक्रमक नवी मुंबई(दि.3सप्टेंबर):-आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्माण कामात सिडको व विमानतळ प्राधिकरण प्रशासनाने बौद्ध लेणी चे संवर्धन करन्या येवजी जमीनदोस्त करून प्राचीन ऐतिहासिक वारसा संपवण्याचे कुटील कारस्थान रचले आहे, यामुळे पँथर ऑफ सम्यक योद्धा या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येत आहे. ओ बी सी व आंबेडकरी चळवळतील नेते राजाराम पाटील यांनी लेणी …
Read More »सिरपूर येथे जनावरांना लसीकरण
नेरी(दि.3सप्टेंबर):- देशात कोरोना चा कहर सुरू असताना मानव संकटात सापडला असून आता पाळीव प्राण्यावरही लँपी नावाच्या आजाराने थैमान घातले असून तालुक्यात सर्वत्र जनावरांवरील संसर्ग रोग लंपीने शेतकऱ्यांची झोप उडवलेली आहे.ऐन कामांच्या वेळेस जनावरे आजारी पडत असल्याने शेतकरी बांधव हतबल झाला आहे.लपी हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे एका जनावरांपासून अनेक जनावरांना होतं आहे. याच पार्श्वभूमीवर जनावरांचे व शेतक-यांचे नुकसान होऊ नये या …
Read More »टीम तरुणाईच्या सहकार्याने अर्हेरनवरगाव येथे आरोग्य शिबीर
🔸150 लोकांनी केली आरोग्य तपासणी ब्रह्मपुरी(दि.3सप्टेंबर):-मागील सतत तीन दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात महापुराने थैमान घातले होते.त्यामुळे कित्येक लोकांना पुराच्या पाण्यापासून उद्भवणाऱ्या रोगराईचा सामना करावा लागत असून त्यापासून पूरग्रस्त लोकांना साथीचे रोग उद्भवू नये यासाठी टीम तरुणाई,ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “पूरग्रस्तांना एक मदतीचा हात” या ब्रीदवाक्या अंतर्गत डॉ. सौरभ लांजेवार,गजानन घुगे,प्रशांत राऊत,गोपाल करंबे यांच्या मार्गदर्शनात भव्य आरोग्य शिबिराचे …
Read More »कोविड सेंटरचे तालुकास्थानी विकेन्द्रीकरण करावे, खासदार रामदास तडस यांची प्रशासनाला सुचना
ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णालय तालुकास्थानी प्रारंभ करण्याची प्रशासनाकडे केली मागणी. वर्धा:जिल्हा प्रतिनिधी सचिन पोफळी :- मागील 10-15 दिवसापासून कोविड-19 चे रुग्ण वर्धा जिल्हयात झपाटयाने वाढत आहे. संपुर्ण जिल्हयात सावंगी व सेवाग्राम येथे कोविड सेंटर सेवा उपलब्ध असल्याने समस्त वर्धा जिल्हयातील पाॅझेटीव्ह रुग्णांना रुग्णवाहिकेच्या माध्यमातुन सावंगी व सेवाग्राम येथे अनेक मोठा पल्ला गाठून उपचार करावे लागतात परंतु …
Read More »GDP आकडेवारी: मोदींनी अर्थव्यवस्था खिळखिळी केली, विदेशी प्रसारमाध्यमांची टीका
केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने सोमवारी जीडीपीचे आकडे जाहीर केल्यानंतर देशभरात चर्चेला उधाण आलं. उणे 23.9 या दरामुळे पंतप्रधान मोदींवर विदेशी प्रसारमाध्यमांनी जोरदार टीका केली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची 1996 नंतरची ही सगळ्यात ऐतिहासिक घसरण आहे असं मानलं जात आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि देशभरात लागू करण्यात आलेलं लॉकडाऊन यामुळे ही स्थिती उद्भवल्याचं सांगितलं जात आहे. जगातील वेगाने मोठं होऊ पाहणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा …
Read More »IPL 2020: मुंबई इंडियन्सचा ‘मॅचविनर’ लसिथ मलिंगा हा IPL 2020 स्पर्धेतून OUT
IPL 2019च्या शेवटच्या चेंडूवर मुंबईला एका धावेने सामना जिंकवून देणारा अनुभवी खेळाडू लसिथ मलिंगा हा IPL 2020 स्पर्धेतून बाहेर गेला आहे. मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या जेम्स पॅटीन्सनचा संघात बदली खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. लसिथ मलिंगा याने वैयक्तिक कारणामुळे स्पर्धेत सहभागी होता येणार नसल्याचे संघ व्यवस्थापनाला सांगितले. त्यामुळे तो श्रीलंकेत आपल्या कुटुंबासोबतच …
Read More »
विश्वभारत News Website