🔹अहेरी विधानसभा क्षेत्रातील अल्लापल्ली येथे कार्यकर्त्यांचा उपक्रम आल्लापल्ली(दि.5सप्टेंबर):-कंगना राणावत यांनी केलेल्या महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र पोलीस यांच्या बद्दल असभ्य भाषेचा वापर करणाऱ्या कमकुवत अभिनेत्री कंगना राणावत यांची झाशीच्या राणीची तुलना करण्यात आली अशा भाजपाचे भाडोत्री नेते राम कदम यांची शिवसेना विधानसभा क्षेत्रातील गडचिरोली जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख किशोर पोद्दार व शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख रियाज शेख व अहेरी विधानसभा क्षेत्र प्रमुख अरुण …
Read More »आदर्श शिक्षक पुरस्कार अन् वास्तवता
गुरुर्ब्रह्मा, गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा! गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे :नमः आज 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. हा दिवस आपल्या भारतात “शिक्षक दिन” म्हणून साजरा केला जातो. 5 सप्टेंबर 1888 रोजी डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्म झाला. डॉक्टर राधाकृष्णन हे एक शिक्षक होते, तसेच ते भारताचे दुसरे राष्ट्रपती हि होते. त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला …
Read More »सोप्या, सहज व साध्य होणाऱ्या शिक्षणाच्या ऑफलाइन पद्धती…!
कोविड-१९ च्या प्रादुर्भाव मुळे सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला, त्यातून शाळा-शिक्षण ही सुटले नाही, वर्क फ्रॉम होम ही संकल्पना बोलायला सोपी अन गोंडस वाटते पण प्रत्यक्षात ऑनलाईन शिक्षणात याचा वापर अन परिणामकारकता संशोधनाचा भाग आहे…! ऑनलाईन शिक्षण ग्रामीण, दुर्गम, आदिवासी वाडीवस्तीवरील मुलांपर्यंत पोहचणे तसे दिव्यच, त्याला कारणे ही तशीच आहेत, भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे ने (आयआयटी) नुकतेच एक सर्वेक्षण प्रसिद्ध केले त्यात …
Read More »प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या लाभ मिळण्याकरिता सर्व सोयाबीन उत्पादन शेतक-यांना सहकार्य करावे – खासदार रामदास तडस
खासदारांकडून यांनी मांडवा ता. जि. वर्धा सोयाबीन उत्पादक नुकसानग्रस्त शेतांची पाहणी. वर्धा जिल्हयातील सर्व तालुक्यातील सोयाबीन उत्पादन शेतक-यांच्या शेतात जावून कृषी विभागाने पाहणी करुन मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. वर्धाःजिल्हा प्रतिनिधी:- वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणावर उंड अळी, खोड अळी व किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे शेतक-यांचा पेरणीचा खर्च पण …
Read More »*शिक्षक दिनी डी. एड. पदवीधर शिक्षकांचे लाक्षणिक उपोषण*
वर्धा (५ सप्टेंबर २०२०): *महाराष्ट्रात खाजगी माध्यमिक शिक्षकांचे व्यवस्थापन आधिनियम १९७७ व नियमावली १९८१ प्रमाणे चालते. माध्यमिक शिक्षकांची सेवाजेष्ठता नियम १२ अनुसुची फ परिच्छेद २ प्रवर्ग क मधील ४ मुद्दे व टिप १ ते१० प्रमाणे ठरवावी असे दिले आहे त्या नुसारच डी एड शिक्षक पदवी नतंर प्रवर्ग क मध्ये जातो.तशा प्रकारचे परिपत्रक राज्याचे राज्य शिक्षणमंत्री माननीय बच्चुभाऊ कडू यांच्या निर्देशानुसार …
Read More »IPL 2020 : अशी आहे मुंबईची फलटण, पाहा कोणकोण आहे संघात
१९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान आयपीएलचा ‘रनसंग्राम’ होणार आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं बिगुल अखेरीस वाजलेलं आहे. करोनाचा धोका लक्षात घेता यंदाच्या IPLहंगामाचे आयोजन भारताबाहेर UAEमध्ये करण्यात आले आहे. अबु धाबी, दुबई आणि शारजा अशा तीन ठिकाणी सामने खेळले जाणार आहेत. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान आयपीएलचा ‘रनसंग्राम’ होणार आहे. मुंबई संघानं आतापर्यंत २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ …
Read More »अरुणाचल प्रदेशातील ५ नागरिकांचं चिनी सैन्याकडून अपहरण; आमदाराचा दावा
गेल्या अनेक दिवसांपासून भारत चीनदरम्यान तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत भारताच्या २० जवानांना हौतात्म्य आलं होतं. तर भारतीय जवानांनी प्रत्युत्तर देत चीनच्या ४० जवानांना ठार केलं होतं. त्यानंतर अद्यापही दोन्ही देशांमधील तणाव निवळलेला नाही. एकीकडे चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे चीनकडून मात्र कुरापती सुरूच आहेत. दरम्यान, अरुणाचल प्रदेशमधील ५ भारतीयांचं चिनी सैन्यानं अपहरण केल्याची माहिती आता समोर …
Read More »५ सप्टेंबर २०२०
[pdfjs-viewer url=”https%3A%2F%2Fvishwbharat.com%2Fwp-content%2Fuploads%2F2020%2F09%2FCHANDRADHUN_05_SEPT.20.pdf” viewer_width=100% viewer_height=800px fullscreen=true download=true print=true]
Read More »चंद्रपूर जिल्ह्यात (दि.4 सप्टेंबर) 24 तासात चार कोरोना बाधितांचा मृत्यू -आज 279 नवीन कोरोना बाधित आले पुढे
🔺 जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 3446 चंद्रपुर(दि.4सप्टेंबर):-जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात लिक्विड व ऑक्सीजन प्लॅन्ट उभे करण्याची कारवाई तात्काळ करावी तसेच 100 खाटांचे अद्ययावत कोविड सेंटर उभारण्याचे नियोजन करण्याचे निर्देश कोविड रुग्णालयाची पाहणी करताना दिलेत. कोरोना विषयक आढावा घेतांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी बोलताना कोरोना चाचणी करताना नागरिकांना जास्त …
Read More »*नागपूर पूरपरिस्थितीमुळे नुकसानग्रस्त व्यक्तींना 16 कोटी 48 लाख रुपयांच्या अर्थसहाय्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता*
मुंबई दि. 4 :- नागपूर विभागात 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे बाधित नागरिकांना तातडीने मदत देण्यासाठी 16 कोटी 48 लाख 25 हजार रुपये निधी वितरित करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली. या निधीतून पूर परिस्थितीमुळे बाधीत झालेल्या नागरिकांना तातडीने सानुग्रह अनुदान, घर पडझडीसाठी मदत व मदत छावण्यांमध्ये दाखल नागरिकांना अन्न, पाणी …
Read More »
विश्वभारत News Website