Breaking News

प्रशासन

बालाजी देवस्थानची 8 एकर जमीन बळकावली : तहसीलदारांचे दुर्लक्ष

✍️मोहन कारेमोरे देवस्थानच्या जमिनीवर अतिक्रमण करण्याचे बेकायदेशीर प्रकार दिवसागणिक वाढत आहेत. असाच धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यात घडला आहे. वरुड तालुक्यातील वघाळ या 1991 साली पुनर्वसन झालेल्या गावातील बालाजी देवस्थानाच्या शेतजमिनीवर अतिक्रमण करून ताब्यात घेण्याचा प्रकार समोर आलाय. बालाजी देवस्थान या नावाने धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून नोंदणी झालेली आहे. नोंदणी क्रमांक 477 असून कमीत कमी 7 ते 8 एकर शेतजमीन देवस्थानच्या नावावर …

Read More »

मुख्यमंत्री लक्ष द्या!रजिस्ट्रीसाठी तुमचे अधिकारी मागतात 1 लाख

शेती, घर, प्लॉटची खरेदी करण्यासाठी रक्कम उघड-उघड मागण्याचे धारिष्ट्य गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील दस्तनोंदणीच्या हवेली क्रमांक 4 आणि 9 या कार्यालयात सुरू आहे. कार्यालयाचे मुख्य अधिकारी असलेले दुय्यम निबंधक मध्यस्थाव्दारे चक्क एक लाख रुपयांची मागणी करीत आहेत. ही रक्कम ऐकून सर्वसामान्य नागरिकांना अक्षरश: घाम फुटू लागला आहे. …सब रजिस्ट्रार जातो रजेवर मागील काही दिवसांपासून नोंदणी विभागात एक नवीन ट्रेण्ड सुरू …

Read More »

मुंबईतील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याची लवकरच होणार बदली : महसूल सचिवांची उचलबांगडी

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांचीही लवकरच बदली करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तर, राज्य शासनाने दहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, महसूल विभागाच्या अप्पर मुख्य सचिवपदी राजगोपाल देवरा तर नगरविकास विभागाच्या (१) प्रधान सचिवपदी असीम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासनातील महसूल आणि नगरविकास या दोन महत्त्वाच्या पदांवर नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नगरविकास विभाग -१ चा …

Read More »

दोन दिवसांपूर्वीच उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरव आणि आता अचानक बदली : ‘आयएएस’च्या बदलीने धक्का

साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची अचानक शासनाने तडकाफडकी बदली केल्याने धक्का बसला आहे. साताऱ्यातील प्रतापगड येथील अफजल खान कबर, महाबळेश्वर येथील व कास पठारावरील अनधिकृत बांधकामे हटविणे आदी संवेदनशील कामांमध्ये खंबीर भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली होती. त्याबद्दल राजकीय नाराजीचा सूर होता. मात्र जनतेत ते फारच लोकप्रिय झाले होते. सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र दुडी यांची सातारा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती …

Read More »

पोलीस विभागाची धुरा महिला अधिकाऱ्याकडे : 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आज शुक्रवारी शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासनात मोठे बदल केले. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासह राज्यातील २० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबत शुक्रवारी (२ जून) शासन आदेश काढण्यात आला. यात सामान्य प्रशासन विभागापासून साखर आयुक्तांपर्यंत अनेक पदांवरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कुणाची कोठे बदली?👇👇 १. सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदावर नियुक्ती करण्यात आली. …

Read More »

वनाधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील ३९ सहायक वनसंरक्षक तथा उपविभागीय वनाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी (दि.३१) निर्गमित करण्यात आले असून, त्यात नाशिक वनवृत्तातील सहा एसीएफचा समावेश आहे. या बदल्यामुळे नांदूरमध्येश्वर आणि यावल अभयारण्याला आता पूर्णवेळ अधिकारी मिळाले आहेत. मात्र, गेल्या कित्येक महिन्यांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सहायक वनसंरक्षकांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित झाल्याने बढतीचा निर्णय काहीसा लांबण्याची शक्यता आहे. नाशिक पूर्व वनविभागात विशेष कामगिरी केलेल्या सहायक वनसंरक्षक …

Read More »

विकास कार्यों से भ्रष्टाचार अलग कर दें,तो सपने हो सकते हैं साकार!

रायपुर । बीकेएस रे, पूर्व अपर मुख्य सचिव, रायपुर. छत्तीसगढ़ के सामने सबसे बड़ी समस्या विकास की है। विकास का अर्थ है कि जो भी बने, उसमें उच्च गुणवत्ता हो।उन्होने कहा कि विकास तो हो रहा है, लेकिन इसमें भ्रष्टाचार का बोलबाला है। भ्रष्टाचार और विकास दोनों साथ-साथ नहीं चलना चाहिए। इसके लिए जरूरी है कि विकास के काम में …

Read More »

गडचिरोली के सिरोंचा-आलापल्ली मार्ग के खस्ताहाल से जनता परेशान

नागपुर संभाग के गडचिरोली जिला अंतर्गत सिंरोंचा से आलापल्ली तक 100 किलोमीटर महामार्ग पूरी तरह खराब है। सडकों किनारे रेपनापल्ली, बमनी और उमानुर गावों के नागरिकों ने बताया कि नेता विधायक और सांसद सदस्य अपने निठल्ले कार्यकर्ताओं की फौज के साथ चुनावो के समय ही आते हैं। और बडे मनमोहक अंदाज मे ढेरों अश्वाशन देकर चलते बनते है। बडी लम्बी …

Read More »

७५ हजार पदांची भरती कधी? वाचा तारखा जाहीर…!

राज्य शासनाच्या ४३ विभागांतर्गत तब्बल पावणेतीन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनुसार आता १ जून ते १५ ऑगस्ट या अडीच महिन्यांत ७५ हजार पदांची भरती केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आता कृती आराखडा शासनाने तयार केला असून १५ ऑगस्टपूर्वी जाहिराती प्रसिद्ध होणार, अशी माहिती आहे.राज्यात सत्ताबदलानंतर शिंदे-फडणवीस सरकारने मेगाभरतीची घोषणा केली होती. कालबद्ध पद्धतीने १५ ऑगस्ट …

Read More »

कामचुकार कर्मचारी-अधिकाऱ्यांमध्ये आंनद : सिल्लोडचे ‘एसडीओ’ कुलदीप जंगम यांची बदली

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी (आय.ए.एस) कुलदीप जंगम यांची राज्य सरकारने बदली केली आहे. जंगम यांची नांदेड जिल्ह्यातील देगलूर उपविभागात सहायक जिल्हाधिकारी या पदावर बदली करण्यात आली आहे. जंगम यांनी मागील सहा महिन्यात विविध लोकोपयोगी कामे केली. उल्लेखनीय म्हणजे सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील कामचुकार कर्मचाऱ्यांवर त्यांचा वचक होता. लोकांना न्याय देण्याचे काम जंगम यांनी केले, अशी प्रतिक्रिया …

Read More »