‘विश्व भारत’चे मुख्य संपादक आणि अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे अमेरिकेच्या दौऱ्यासाठी …
Read More »मंत्र्याच्या आग्रहावरून जिल्हाधिकाऱ्यांची बदली
उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने एमपीडीए कायद्याचा बेजबाबदारपणे वापर केल्याचा ठपका ठेवल्यापासून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. शासनाने मंगळवारी त्यांची नाशिकला अचानक बदली केल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. राज्य शासनाने राज्यातील सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश मंगळवारी काढले. त्यात जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचाही समावेश आहे. दरम्यान, प्रसाद हे आता नाशिकच्या …
Read More »