विश्व भारत ऑनलाईन : केंद्रात औरंगाबादचे दोन केंद्रीय राज्यमंत्री, राज्याचे तीन कॅबिनेट मंत्री आणि एक विरोधी पक्षनेता असे सहा जण सरकारमध्ये आहेत. पण एवढी मंत्रिपदे मिळूनही जिल्ह्याचा विकास झाला नाही. तर या मंत्रिपदाचा काय उपयोग होईल, असा सूर पालकमंत्री, कृषिमंत्री, सहकारमंत्री आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी शनिवारी (१५ ऑक्टोबर) व्यक्त केला. आम्ही सर्वजण मिळून औरंगाबादच्या विकासासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन पालकमंत्री …
Read More »तुम्हीही दिसू शकता हेमा मालिनीसारखे… फक्त हे करा
विश्व भारत ऑनलाईन : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ घालणाऱ्या अभिनेत्री हेमा मालिनी यांचा आज वाढदिवस. वयाच्या ७३ व्या वर्षीही हेमा यांचं सौंदर्य आणि फिटनेस अवाक करणारा आहे. दिनचर्या काय? कोमट पाणी, मध आणि लिंबूसोबत त्यांची दिवसाची सुरुवात होते. हे पाणी त्या दिवसभरात दोनवेळा पितात. हेमा मालिनी शाकाहारी आहेत. मटण, मासे खात नाहीत. हेच त्यांच्या फिटनेसचे मूलमंत्र आहे. त्या शाकाहार घेतात, …
Read More »सेल्फीचा नाद : एकाच कुटुंबातील चार जणी बुडाल्या
विश्व भारत ऑनलाईन : सेल्फी घेण्याचा नाद कधी आनंद तर कधी दुःख तयार करतो. असाच सेल्फीचा नाद पुन्हा एकदा जीवावर बेतला आहे. सेल्फी घेण्याच्या नादात एकाच कुटुंबातील चार जणी बुडाल्या आहेत. ठाणेजवळील विरारच्या वैतरणा खाडी बंदरावर ही घटना घडली आहे. दोन महिलांना वाचविण्यात यश आले असून दोघींचा दुर्दैवी मृत्यू झालाय. सुट्टीच्या दिवशी अनेक जण फिरण्यासाठी बाहेर पडत असतात. पण यावेळी …
Read More »भारत-पाकिस्तान सामना रद्द? कोणी घातला खोडा… वाचा
विश्व भारत ऑनलाईन : सर्व क्रिकेटप्रेमी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याची वाट पाहत असतात. येत्या रविवार 23 ऑक्टोबर रोजी क्रिकेटच्या मैदानावर महायुद्ध रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मेलबर्नमध्ये वर्ल्डपकपचा सामना होणार आहे. पण, चाहत्यांच्या या आनंदावर पाणी फिरू शकते. आणि याचे मुख्य कारण ठरू शकतो तो म्हणजे पाऊस. T20 वर्ल्डकप 2022 मध्ये, 23 ऑक्टोबर रोजी होणार्या भारत-पाकिस्तानच्या हाय-व्होल्टेज सामन्याची मजा मेलबर्नचं …
Read More »थंडी आणि पाऊस राज्यात एकाचवेळी : डिसेंबरपर्यंत पाऊस
विश्व भारत ऑनलाईन : हिंद महागारातील पृष्ठभागाच्या तापमानाचा परिणाम देशाच्या हवामानावर होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत थंडी आणि पाऊस असेल.या कालावधीत हिमालयात पाऊस आणि बर्फवृष्टी होणार आहे. देशातील बहुतांश भागात पाऊस तसेच कडाक्याची थंडी, असे वातावरण असू शकते. उत्तर भारतातून पश्चिमी चक्रवात तर दक्षिण भारतामधून कमी दाबाचे पट्टे असे वातावरण राहणार असल्याने महाराष्ट्रातही थंडी व पाऊस राहण्याची …
Read More »राम कृष्णाची धरती : अभिनेते अरुण गोवील यांनी आपच्या नेत्याला सुनावले… बघा व्हिडीओ
शिंदे पुन्हा शिवबंधन बांधणार?
विश्व भारत ऑनलाईन : उद्धव ठाकरे सध्या सक्रिय झालेले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकर गट एक्शन मोडमध्ये आहे. यवतमाळमध्ये मंत्री संजय राठोड यांना शह देण्यासाठी माजी मंत्री संजय देशमुख शिवबंधन बांधत आहेत. तर दुसरीकडे बुलढाणा विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि आता शिंदे गटात सामील झालेले संजय गायकवाड यांना शह देण्यासाठी उद्धव गटाने कामाला सुरुवात केली आहे. माजी आमदार …
Read More »भाजपच्या बड्या नेत्याच्या गाडीला अपघात
विश्व भारत ऑनलाईन : राज्यातील भाजपच्या बड्या नेत्याच्या गाडीला अपघात झाला आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे. नक्की काय? माधव भंडारी बीडहुन अंबाजोगाईच्या दिशेने जात होते. या दरम्यान मस्साजोगजवळ हा अपघात झाला. ॲपेरिक्षा भंडारी यांच्या वाहनावर येऊन आदळली. सुदैवाने माधव भंडारी आणि प्रवक्ते राम कुलकर्णी हे सुखरूप आहेत. मात्र …
Read More »राज्यात आज ग्रामपंचायत निवडणूक : शिंदे-भाजप की मविआ, कोण होणार ‘किंग’?
विश्व भारत ऑनलाईन : नागपूर जिल्ह्यातील रामटेक, कुही, भिवापूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. राज्यातील विविध 18 जिल्ह्यांमधील 82 तालुक्यांमध्ये निवडणूक पार पडेल. एकूण 1 हजार 165 ग्रामपंचायतींसाठी या निवडणूक होणार आहे. कोणत्या जिल्ह्यात निवडणुका? यामध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, वाशिम, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. राज्यातील …
Read More »गडकरी-फडणवीस-बावनकुळेंना मोठा धक्का : पंचायत समिती सभापती निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ
विश्व भारत ऑनलाईन : भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या नागपूर जिल्ह्यात मात्र काँग्रेसने पंचायत समितीत जोरदार मुसंडी मारली आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपला धोबीपछाड देत काँग्रेसने ९ जागांवर विजय प्राप्त केला आहे. भाजपला मात्र खातेही उघडता आले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे पालकमंत्रीही आहेत. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे याच …
Read More »
विश्वभारत News Website