Breaking News

विश्व भारत

चंद्रपूर : पीडब्लूडीचा कनिष्ठ अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात पूल बांधणीच्या कंत्राटदाराला 2 लाखाची मागणी करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता अनिल शिंदेला 2 लाखाची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. तक्रारदार यांनी सदर पुल बांधणीचे कामे पुर्ण केलेले असुन केलेल्या पुल बांधणीच्या कामाचे निरीक्षण शिंदे यांचेकडून करण्यात आलेले होते. तक्रारदार यांनी केलेल्या संपुर्ण कामाचे अंदाजे १ कोटी रूपयाचे एकुण ४ बिले असुन …

Read More »

कर्मचाऱ्यांची बैठक सुरू असतानाच निघाला किंग कोब्रा

आरोग्य कर्मचाऱ्यांची बैठक सुरू होती. बैठक सुरू असतानाच अचानक आरोग्य केंद्रात चक्क कोब्रा साप निघाल्याने एकच गोंधळ उडाला. हा अंगावर काटा आणणारा प्रकार घडला बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला. आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणारी उपकेंद्रातील कर्मचारी यांची मासिक बैठकीचे आयोजन आज दुपारी करण्यात आले होते. बैठकीचे कामकाज सुरू असताना अचानक प्राथमिक आरोग्य केंद्रातील बैठक …

Read More »

यवतमाळ : कारचा टायर फुटला, प्रसिद्ध महिला डॉ. सुरेखा बरलोटा यांचा अपघाती मृत्यू

यवतमाळच्या प्रसिद्ध महिला डॉ. सुरेखा बरलोटा यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे पती डॉ. पियूष बरलोटाही होते. या दोघांचाही अपघाती मृत्यू झाला आहे. डॉ. सुरेखा बरलोटा या यवतमाळच्या प्रसिद्ध स्त्री रोग आणि प्रसूती तज्ज्ञ आहेत. त्यांच्या कारचा टायर फुटल्याने अपघात झाला. त्यात सुरेखा बरलोटा आणि डॉ. पियूष बरलोटा या दोघांचा मृत्यू झाला. कशी घडली घटना? डॉ. पियूष बरलोटा आणि …

Read More »

प्रकल्प बाहेर जाण्यास ठाकरेच जबाबदार : टक्केवारीमुळे उद्योजक होते नाराज

उद्धव ठाकरेंच्या काळातच महाराष्ट्रातून उद्योग प्रकल्प बाहेर राज्यात गेले. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर ही प्रक्रिया सुरु झाली नसून ठाकरेंनाच उद्योग राज्यात ठेवण्यास उत्सुकता नव्हती, असा आरोप भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांनी केलाय. टक्केवारी मागीतल्यानेच उद्योग बाहेर गेले, असा आरोप ठाकरेंवर केला जातोय. आता पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे 297 एकरवर होऊ घातलेला रांजणगावचा क्लस्टर म्हणजे महाराष्ट्रातील इलेक्ट्रॉनिक इको-सिस्टीमच्या विस्ताराची सुरुवात आहे, असे उद्गार …

Read More »

परफ्यूमपेक्षाही उत्तम : आंघोळ करताना करा ‘या’ गोष्टींचा वापर

मानसिक स्वच्छतेबरोबरच शारीरिक स्वच्छता आवश्यक आहे. आंघोळ नियमित केल्याने शरीर स्वच्छ आणि ताजे राहते. तसेच आजार दूर राहतात. मात्र, काही वेळा आंघोळ केल्यानंतरही फ्रेश वाटत नाही. त्यामुळे आंघोळ केल्यानंतरही काहींच्या अंगातून दुर्गंधी येते. फ्रेश वाटावं यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. आम्ही तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात कोणत्या गोष्टी मिसळव्यात हे सांगणार आहोत, तुम्हाला साहजिकच दिवसभर ताजेतवाने वाटेल आणि परफ्युमची गरजही संपेल. …

Read More »

LPG सिलेंडर झाले स्वस्त : पण…

नोव्हेंबरच्या पहिल्या तारखेला महागाईसंदर्भात दिलासादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये जनतेला दिलासा देत सरकारने व्यावसायिक एलपीजीच्या किमती कमी केल्या आहेत. मात्र, घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 115.50 रुपयांनी कमी केली आहे. मात्र 6 जुलैपासून घरगुती सिलेंडरच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. नवीन दर काय? – मुंबईत पूर्वी 1844 मध्ये लोक व्यावसायिक सिलिंडर घेत …

Read More »

तर बुधवारी राजीनामा देणार : अब्दुल सत्तार यांचे वक्तव्य

औरंगाबादचे माजी खासदार ​​​​चंद्रकांत खैरे चांदीची गदा घेऊन फिरत आहेत. याचा अर्थ जर मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याची परवानगी दिली तर बुधवारी प्रसारमाध्यमांत माझ्या राजीनाम्याची ब्रेकींग न्यूज येईल. त्यानंतर मैदानात त्यांनी यावे. कोण गदा घेऊन येतो, कशा पद्धतीने येतो, त्याला आमची ढाल-तलवार कशा पद्धतीने लढा देईल हे सर्वांना दिसेल, असे वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. ते …

Read More »

पंचनाम्याचे पैसे मागणाऱ्या 3 अधिकाऱ्यांचे निलंबन

अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. हातातोंडाशी आलेली पिक पाण्यात वाहून गेली आहे. अशा या पेच प्रसंगात शेतकऱ्यांकडून पंचनाम्यासाठी पैसे मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. अखेरीस या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांसह पैसे मागण्यासाठी आलेल्या 3 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यात हा प्रकार घडला होता. प्रकरण काय? अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील जेऊर हैबती, चिलेखनवाडी, देवसडे येथील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे …

Read More »

७ वारकऱ्यांचा अपघातात मृत्यू, पंढरपूरला जाताना भरधाव कारने उडवले

नागपूर-रत्नागिरी महामार्गावर कोल्हापूरच्या वारकऱ्यांच्या दिंडीला भीषण अपघात झाल्याची घटना घडली. सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ पंढरपूरला जाणा-या या दिंडीमध्ये भरधाव वेगाने कार घुसल्याने सात वारकरी जागीच ठार झाले. अपघातात ठार झालेले वारकरी हे जठारवाडी (जि. कोल्हापूर) या गावातील असल्याचे कळते.पोलीस दाखल झाले असून सर्वं मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी हलविण्यात आले आहेत. कोल्हापूर जठारवाडी येथील दिंडी पंढरपूरकडे जात होती. दरम्यान जुणोनी येथे (MH …

Read More »

शिक्षणाधिकारी २५ हजारांची लाच घेताना जाळ्यात

विश्व भारत ऑनलाईन : प्राथमिक शाळेच्या मान्यतेसाठी 50 हजारांची लाचेची मागणी करून 25 हजार रुपये कार्यालयातच स्वीकारणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना ताब्यात घेण्यात आले. लोहार यांच्यासह लिपिकाला सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलीय. ही कारवाई सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास करण्यात आली. यामुळे खळबळ उडाली आहे. तक्रारदाराची उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथे स्वयंअर्थसहाय प्राथमिक शाळा आहे. पाचवी ते …

Read More »