नांदेड(दि.10सप्टेंबर):-घुंगराळा ता.नायगाव येथील पांचाळ कुटुंबातील कर्ता पुरुष नामदेव गोपीनाथ पांचाळ यांचे दि.५-९-२० रोजी हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले.त्यामूळे प्रतिकूल परिस्थिती असलेल्या पांचाळ कुटुंबियास वसंत सुगावे यांनी 10,000 रुपयांची मदत कली.व यापुढेही पांचाळ कुटूंबियांना अडीअडचणीच्या वेळी मदत व सहकार्य करू असे आश्वासन दिले. यावेळी सरपंच प्रतिनिधि बालाजीराव मातावाड साहेब,सेवा निवृत्त विस्तार अधिकारी दंडेवाड साहेब,तंटामुक्ती अध्यक्ष श्याम पा.ढगे, किशन पा. सुगावे, मा.उपसरपंच …
Read More »नविन शिक्षण धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीस मदत होईल – खासदार रामदास तडस
वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:- अनेक खाजगी महाविद्यालयांना शासनाने मान्यता दिली आहे. अशा महाविद्यालयातून विद्यार्थी शिक्षण घेऊन बेरोtगारीच्या समस्येला तोंड देत आहे. यासाठी केद्र शासन शिक्षणाच्या दर्जात सुधारणा करण्यासाठी नविन शिक्षण धोरण अमलात आणत आहे. या नविन शिक्षण धोरणामुळे शिक्षाणाचा दर्जा सुधारुन विद्यार्थ्यांच्या गुणवता वाढीस मदत होईल पर्यांयाने विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होईल असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी शासकिय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमात केले. सामाजिक न्याय …
Read More »नैसर्गिक आपत्ती काळात वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी ‘एमआयटी – महाराष्ट्र सरपंच संसदे’च्या वतीने निवेदन
वर्धा : सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :- संततधार पाऊस, रोगराई, पुर, धरणाचे बॅक वॉटर व कोविड चा प्रादुर्भाव या नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, तूर, संत्रा, मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी त्यांना शासनाकडून भरपाई मिळावी यासाठी ‘एमआयटी – महाराष्ट्र सरपंच संसदे’च्या वर्धा जिल्हा शाखेच्यावतीने वर्धा जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्ह्याधिकारी व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी …
Read More »“ही तुम्हाला शेवटची संधी,” कर्जफेड स्थगितीवरुन सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सुनावलं
कर्जफेड स्थगिती मुदत १ सप्टेंबर रोजी संपली आहे करोना संकटात प्रामाणिक कर्जदारांना दिलासा देण्यासाठी ठोस पावलं उचलावीत यासाठी सुप्रीन कोर्टाने केंद्र सरकारला दोन आठवड्यांचा अवधी दिला आहे. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कर्जदारांना मोरॅटोरियम (कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याचा अधिकार) सुविधा देण्यात आली होती. पण त्याची मर्यादा १ सप्टेंबर रोजी संपली आहे. तसंच स्थगित कर्ज-हप्त्यांच्या व्याज रकमेवर व्याज आकारण्यासंबंधी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु …
Read More »पशु संवर्धन विभाग मार्फत विविध ठिकाणी लसीकरण शिबीर आयोजन करून पशु पालकांना मार्गदर्शन करावे – खासदार रामदास तडस
देवळी:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :- जिल्ह्यातील नागरिक कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने त्रस्त झाले असताना ‘लंपी’ नावाच्या आजाराने जनावरांनाही घेरले आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे ‘लंपी’ असे विदारक चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. गोचीड, गोमाशी किंवा आजारी जनावरांच्या संपर्कात आलेल्या जनावरांमध्ये लंपी स्कीन डिसीस या साथीच्या आजाराने शिरकाव केला आहे. या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी जनावरांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी पशु संवर्धन विभाग वर्धा …
Read More »बाळापूर राष्ट्रवादी काँग्रेस व कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा वंचित मध्ये प्रवेश
बाळापुर(दि.9सप्टेंबर):-बाळापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपल्या समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या हस्ते प्रवेश केला. यामध्ये रवि प्रभाकर आवटे, तुळशीराम श्रीनाथ, अब्दुल मजीद (कॉंग्रेस), मंगेश किल्लेकर, नारायण फकिरा बोरकर (मा. शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मागा. से.),नागेश भालतिलक (शहर सचिव राष्ट्रवादी काँग्रेस)श्रावण माल्ते, बलदेवसिंग कछवा,हिरालाल खारोले,नंदु मेसरे,दिनेश किल्लेकर,मनोज मेसरे,विजय पंडे (माजी सैनिक, ग्राहक सेवाकेंद्र संचालक), रवि हिरळकरअजय …
Read More »१० सप्टेंबर २०२०
[pdfjs-viewer url=”https%3A%2F%2Fvishwbharat.com%2Fwp-content%2Fuploads%2F2020%2F09%2FCHANDRADHUN_10_SEPT.20.pdf” viewer_width=100% viewer_height=800px fullscreen=true download=true print=true]
Read More »गेल्या २४ तासात देशात ९५ हजार ७३५ नवे करोनाबाधित रुग्ण
भारतातील रुग्णसंख्या ४४ लाखांच्या वर भारतातली करोनाबाधित रुग्णसंख्येने ४४ लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या २४ तासात देशात ९५ हजार ७३५ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ११७२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या ४४ लाख ६५ हजार ८६४ इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. यामध्ये ९ लाख १९ हजार १८ अॅक्टिव्ह …
Read More »Golden Arrows: आकाशातील प्रभुत्व आणि अचूक हल्ले, राफेल विमानं भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात
पूर्व लडाखमध्ये भारत व चीन यांच्यात सीमेवरील तणाव वाढला असतानाच, अंबाला हवाई तळावर गुरुवारी राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचा भारतीय हवाई दलात औपचारिकरीत्या समावेश केला जाणार आहे.राफेल’च्या समावेशाबरोबरच, पारंपरिक सर्वधर्म पूजा, राफेल आणि तेजस विमानांसह ‘सारंग हवाई कसरत चमूचे’ हवाई प्रदर्शन यांचा कार्यक्रमात समावेश असेल. हा कार्यक्रम हवाई दलाच्या इतिहासातील ‘अतिशय महत्त्वाचा मैलाचा दगड’ ठरेल, असे हवाई दलाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं …
Read More »परभणी चे जिल्हाधिकारी यांना प्रकाश अवचार यांच्या मार्गदर्शनात लोककलावंत यांनी दिले निवेदन
कोरोना महामारी मुळे राज्यात २२/३/पासून टाळे ब़दी ने सर्वत्र सामान्य जनता हवालदिल झालेली आहे अशातच कलावंतांचे सांस्कृतिक कार्यक्रम प्रचार प्रसाराचे कार्य हे सर्व बंद पडल्यामुळे कलावंतांवर व उपासमारीची वेळ आलेली आहे, कारण त्यांच्या कडे उपजीविकेचे साधन नसल्यामुळे कलावंतांचे सुद्धा सर्वत्र अतोनात हाल होत आहेत. म्हणून शासनाने त्यांना आर्थिक सहकार्य करणे गरजेचे आहे. कलावंत जगेल कला जगेल कलावंत शिवाय समाजप्रबोधन …
Read More »
विश्वभारत News Website