Breaking News

Recent Posts

जानिए हाईवे से कितनी दूरी पर बनाना चाहिए घर ? नियम पालन नहीं किया तोड़ दिया जाएगा निर्माण

दिल्ली। हर राज्य में महामार्ग से मकान की दूरी कितना मीट्रिक होना चाहिए इसके अलग-अलग नियम होते हैं.आप अपने शहर की नगर पालिका निगम में जाकर जानकारी ले सकते हैं. जिसमें हर श्रेणी की रोड के लिये राईट ऑफ वे निर्धारित है. इस समय देश में हर जगह हाइवे और एक्सप्रेस-वे का निर्माण कार्य बहुत तेजी से चल रहा है. …

Read More »

26 जूनला नागपूर, वर्धा, अमरावती जिल्ह्यात पाऊस!

उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. पाऊस कधी बरसणार आणि थंड गारवा कधी अनुभवता येईल? या प्रतीक्षेत नागरिक आहेत. ✅ चक्रीवादळ असल्यामुळे मान्सून दाखल होण्यास उशीर झाला. परंतु, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून पूर्वपदावर येत आहे. ✅ चक्रीवादळ 22 जूनला स्थिर होणार आहे. त्यामुळे 23 पासून राज्यात पावसाळा पोषक वातावरण तयार होणार आहे. ✅ 26 तारखे पासून पूर्व विदर्भ, नागपूर, मराठवाडा, …

Read More »

कर्मचाऱ्यांवर अन्याय : बदल्या रोखल्या : अपवादात्मक परिस्थितीतच बदल्या करा : अधिकाऱ्यांच्या बदल्या कशा होतात?

राज्यातील विविध विभागात अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. आणि येत्या काळात पुन्हा बदल्या होतील. मात्र, कर्मचारी (वर्ग-3 आणि वर्ग-4) मंडळीच्या बदल्या पुन्हा रखडू शकतात. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना 2024 लोकसभा निवडणूकीच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यात कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नये, असे म्हटले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. अपवादात्मक परिस्थितीत बदल्या कराव्या, असेही आयोगाने म्हटले आहे. बदल्यांमध्ये घोळ! सरकारी बदल्यांमध्ये …

Read More »