कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली नागपुरातील महामेट्रो स्थानके सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी …
Read More »मंत्र्यांकडून परस्पर बदल्या : आमदारांचे तक्रार पत्र : कृषीत अवैध पदोन्नती, वन विभागात स्थगिती
राज्याच्या वन विभागात झालेल्या बदल्यांबाबत भाजपच्याच 4 आमदारांनी तक्रार केल्यानंतर त्या बदल्या थांबविण्यात आल्या आहेत. कृषी विभागाच्या सचिवांनी या बदल्या होऊ शकत नाहीत, सदर बदलीस ते अधिकारी पात्र नाहीत, असा शेरा मारला असतानाही पदोन्नती केल्या गेल्या. तर उत्पादन शुल्क विभागात वर्ग 3 व वर्ग 4चे अधिकार सचिवांकडे असताना मंत्र्यांनी बदल्या केल्या आहेत, असा आरोप विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी …
Read More »