Breaking News

Recent Posts

हाथरस घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा द्या वर्धेतील विविध पुरोगामी सामाजिक संघटनेची महामहिम राष्ट्रपती यांना निवेदनातुन मागणी

वर्धा प्रतिनिधी :- उत्तर प्रदेशातील हाथरस येथील १९ वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार करुन तीची जिभ कापण्यात आली . माणेचे हाड मोडण्यात आले . तेव्हा पासुन ती तरुणी मुत्यु शय्येवर होती . हा मंगळवार दिनांक २९  रोजी दिल्ली च्या सफरदजंग रुग्णालयात या तरुणीचा मुत्यु झाला . मुत्युनंतरही तीच्या वर अत्याचार होतच राहीले आणि उत्तर प्रदेश च्या योगी सरकारने या मुलीच्या कुंटुबीयांना …

Read More »

SBI ग्रामसेवा प्रकल्पाचा साहित्य हस्तांतरण सोहळा संपन्न

वर्धा : सचिन पोफळी :- SBI  ग्रामसेवा प्रकल्प दिलासा संस्था घाटंजी यांच्या अंतर्गत गेल्या 3 वर्षांपासून महात्मा गांधींच्या संकल्पनेतील आदर्श गावाची संकल्पना घेऊन SBI ग्रामसेवा प्रकल्प आर्वी तालुक्यातील पांजरा , बोथली, सुकळी, भादोड, उमरी , या गावांमध्ये काम केले यामध्ये 30 सप्टेंबर ला हा प्रकल्प पूर्ण झाला यामध्ये गांधी जयंतीचे औचित्य साधून 2 अक्टोबर ला प्रकल्पाचा साहित्य हस्तांतरण सोहळा प्रकल्पातील …

Read More »

नागपूर – औरंगाबाद मंजूर रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा -माजी खा.अनंत गुढे यांची मागणी

   वर्धा :- जिल्ह्यतील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. नागपूर ते औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग वर्ध्यापासून खूपच खड्डेमय झाला आहे. हा राष्ट्रीय महामार्ग वर्धा,अमरावती,वाशिम,मालेगाव ह्या जिल्ह्यातून जात असून ह्या मार्गावरून प्रचंड मोठया प्रमाणात जड वाहनांची वाहतूक होत आहे.त्यामुळे केंद्रीय रस्ते विकास मंत्री मा.श्री नितिन गडकरी यांनी हा रस्ता मंजूर केला आहे.ह्या रस्त्याचे लवकरच चौपदरीकरणाचे काम सुरू होईल असे विधान वर्ध्याचे खा.श्री …

Read More »