ई-कचऱ्याच्या बदल्यात मिळणार ओल्या कचऱ्यापासुन तयार होणारे खत चंद्रपूर ५ फेब्रुवारी – चंद्रपूर शहर महानगरपालिकेने ई- कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने नाविन्यपुर्ण उपक्रम हाती घेऊन ” रीसायकल यु ” ( RecycleU ) या अँड्रॉइड ॲपची निर्मिती केली आहे. मा. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते ४ फेब्रुवारी रोजी या ॲपचे उदघाटन त्यांच्या कार्यालयात करण्यात आले. सध्या पर्यावरण संवर्धनासाठी सर्व पातळीवर अनेक …
Read More »५ वर्षाआतील १ लक्ष ९ हजार ३३१ बालकांना पोलिओ लसीकरण : जिल्हाधिकारी यांनी बालकास डोज देऊन केला शुभारंभ
वर्धा, दि 31:- पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज वर्धा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात जयंश गोकुल व्यास या बालकास जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांचे हस्ते तर जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती मृणाल माटे यांचे हस्ते बालकांना पोलिओचा डोस देऊन करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास राज्यस्तरीय निरीक्षक नागपूरच्या आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्रिराम गोगुलवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. …
Read More »भारतीय मराठा महासंघाच्या जिल्ह्याअध्यक्ष पदी मोहन शिंदे यांची निवड तर नाशिक महिला अध्यक्षपदी आशाताई बच्छाव यांची नियुक्ती
वडगांव वार्ताहर : पेठ वडगांव ता.हातकणंगले येथील मोहन शिंदे यांची भारतीय मराठा महासंघाच्या कोल्हापूर जिल्हाअध्यक्ष पदी व श्रीमती आशाताई बच्छाव यांची नाशिक जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली हि निवड राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिवशी ठाणे येथील मुख्य कार्यालयात भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.डाँ.आप्पासाहेब आहेर व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.श्री.बन्सी (दादा) डोके यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली. यावेळी युवा …
Read More »महामंडळाच्या हिरकणी बसचे हाल बेहाल ; महागडी तिकीट परंतु खटारा हिरकणीने प्रवाशियांचे होत आहे हाल
वर्धा :जिल्हा प्रतिनिधी सचिन पोफळी :- एसटी महामंडळाच्या वर्धा नागपूर महामार्गावर चालत असलेल्या हिरकणी क्र. एम एच १४ बीटी ५०२३ क्रमांकाच्या बसचे हाल अत्यंत बेहाल असून संपुर्ण बसचे टपरे वाजतात तसेच सिटांचे पण अत्यंत वाईट अवस्था आहे.आणी वर्धा नागपूर महामंडळाच्या इतर बसने प्रवास केल्यास टिकत दर जवळपास १०० इतके आहे.परंतु महामंडळाच्या हिरकणीचे दर ३० पटीने जास्त, वर्धा नागपूर प्रवासासाठी तब्बल …
Read More »SBI ग्रामसेवा प्रकल्पामार्फत शेतकऱ्यांना शेती विषयक आधुनिक तंत्रज्ञान व शेती विषयक मार्गदर्शन
वर्धा;पांजरा:-शेतकरी दिनानिमित्त पांजरा येथे SBI ग्रामसेवा प्रकल्पामार्फत शेतकऱ्यांना शेती विषयक आधुनिक तंत्रज्ञान व शेती विषयक विविध योजनाची मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला , यामध्ये मंडळ कृषी अधिकारी श्री ढगे उपस्तीत होते , यामध्ये श्री.ढगे यांनी आधुनिक तंत्रज्ञान व शेती याबाबत साविस्तर मार्गदर्शन केले, व शेतातील feroman ट्रॅप ची पाहणी केली . या कार्यक्रमाला 25 शेतकरी उपस्तीत होते . तसेच समाज कार्यकर्ते …
Read More »कोरपना ता.ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी “सैय्यद मूम्ताज़ अली”
*कोरपना ता.प्र./सैय्यद मूम्ताज़ अली* कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाची बैठक 21डिसेंबर रोजी गडचांदूर येथे पार पडली.यात सर्वानुमते तालुकाध्यक्षपदी “सैय्यद मूम्ताज़ अली” यांची निवड करण्यात आली.या निमित्ताने कार्यकारीणी सुद्धा गठित करण्यात आली असून उपाध्यक्ष गणेश लोंढे व मयुर एकरे,संघटक गौतम धोटे,सचिव अतुल गोरे,सहसचिव प्रविण मेश्राम,प्रसिद्धी प्रमुख विनोद हरने यांची निवड करण्यात आली आहे. ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन …
Read More »कोरपना न.पं.घनकचरा निविदा,रस्ते बांधकाम घोटाळा प्रकरण.
राज्यमंत्री तनपुरे यांनी दिले चौकशीचे निर्देश कोरपना ता.प्र./सैय्यद मूम्ताज़ अली:- कोरपना येथील बहुचर्चित घनकचरा निविदा व रस्ते बांधकाम घोटाळा प्रकरण गेल्या 4 वर्षांपासून गाजत असून यासंबंधी स्थानिक नगरसेवकांनी अनेक तक्रारी केल्या मात्र संबंधित अधिकारी चौकशी न करता कहींचे हीत जोपासत असल्याचे आरोप होत आहे. दरम्यान महाराष्ट्राचे नगरविकास राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे हे चंद्रपूरच्या दौऱ्यावर आले असता राकाँ नेते सैय्यद …
Read More »घनकचरा व्यवस्थापनात मोठा भ्रष्टाचार,मुद्दतवाढ थांबवा. “नगरसेवक सुहेल अली”
कोरपना ता.प्र.सैय्यद मूम्ताज़ अली:- कोरपना शहरातील घराघरातून कचरा संकलन करून रिक्षा,घंटागाडीच्या सहाय्याने वाहतूक करण्याचा करार नगरपंचायतने केला आणि सदर प्रक्रिया गेल्या 3 वर्षांपासून राबविली जात आहे.यासाठी संबंधित कंत्राटदाराच्या नावाने करारनामा करण्यात आला.असे असताना प्रत्यक्षात मात्र पेटी कॉन्टॅक्टमध्ये पदाधिकारीच काम करीत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. करारनाम्यातील अटी-शर्तीला तिलांजली देत कंत्राटदार मजुरांना अल्प दर देऊन संगनमताने शोषण करीत असल्याचे आरोप होत …
Read More »बस अभावी विद्यार्थ्यांचे हाल,आगार प्रमुखांना निवेदन.
(भाजयुमो जि.उपाध्यक्ष आशिष ताजने यांचे नेतृत्व.) कोरपना ता.प्र./सैय्यद मूम्ताज़ अली:-चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा आगारातर्फे चालत असलेल्या नारंडा,वनोजा,कढोली(खु)येथील बंद करण्यात आलेली बससेवा सुरू करण्यासाठी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी राजूरा आगार प्रमुख आशिष मेश्राम यांना निवेदन दिले.कोरोना काळात लॉकडाऊन घोषित होण्यापूर्वी सदर बससेवा सतत सुरू होत्या.नंतर सर्व बससेवा बंद करण्यात आल्या. आता हळूहळू अनलॉककडे वाटचाल सुरू असल्याने इतर गोष्टींसह …
Read More »यवतमाळ :- शेळीपालन व्यवसाय” बनला आदिवासी गावातील महिलांसाठी एटीम मशीन
यवतमाळ ;जिल्हा प्रतिनिधी:- बजाज प्रकल्पामुळे १७० कुटुंब शेळीपालन व्यवसायात यवतमाळ जिल्हयामध्ये झरी तालुक्यातील १० व राळेगाव तालुक्यातील ३ गावामध्ये दिलासा संस्था, घाटंजी अंतर्गत बजाज जलसंधारण प्रकल्प राबविल्या जात आहे. हा जिल्हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. झरी क्लस्टरमधील प्रकल्पाच्या १० गावातील (९६% लोकसंख्या) व राळेगावमधील ३ गावची (२८% लोकसंख्या) हे आदिवासी क्षेत्र आहे. येथील शेतकरी बहुतांश कोरडवाहू शेती करत असून, …
Read More »
विश्वभारत News Website