चंद्रपूर :- उत्कृष्ट महिला मंचच्या अध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या पौर्णिमा बावणे यांच 12 नोव्हेंबर ला अकाली निधन झाले. आधी कोरोनाने त्यांना ग्रासले मात्र कोरोनाला झुंज देत त्या बाहेर पडल्या परंतु विविध आजारांनी त्यांना सोडले नाही त्यात त्यांचा मृत्यू नागपूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये झाला. अचानक आयुष्यातुन त्यांनी एकजिट मारली, त्यांच्या निधनाने मित्र, मैत्रिणी शोक सागरात बुडाले. आयुष्यात …
Read More »आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वात घेण्यात आली समुद्रपुर नगर पंचायतची आढावा सभा
जिल्हा प्रतिनिधी :-हिंगणघाट ; -दिनांक 12-12 2020 ला या सभेमध्ये समोर होऊ घातलेल्या निवडणूक या विषयाची माहिती देऊन निवडणुकीच्या दृष्टीने सर्वांनी जोमात कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या, सोबतच आपण मागील पाच वर्षांमध्ये केलेले काम आणि या कामामुळे जनतेला निर्माण झालेली सुविधा यामुळे आपण भविष्यकाळात निवडणूक बहुमताच्या जोरावर निश्चितच जिंकून येऊ असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. सोबतच पुढील निवडणुकी विषयी नियोजन …
Read More »गडचांदूर घनकचरा घोटाळा प्रकरण….!
चौकशीच्या आदेशासाठी ७ दिवस उपोषण, आता चौकशी सुरू करण्यासाठी कीती दिवस बसू ? “सांगा” (भीम आर्मीचे मदन बोरकर यांचा प्रश्न.) कोरपना ता.प्र./सैय्यद मूम्ताज़ अली:– गडचांदूर नगरपरिषदेत झालेल्या घनकचरा घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी,दोषी आढळल्यास अधिकारी,कर्मचार्यांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी घनकचरा कंत्राटदारांसोबत संगनमत करून लाखोंचा घोटाळा केल्याचा आरोप करत सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून …
Read More »गडचांदूरात “संताजी जगनाडे महाराज” जयंती साजरी
कोरपना ता.प्र./सैय्यद मूम्ताज़ अली:- गडचांदूर येथे संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. स्थानिक संताजी जगनाडे महाराज चौकात संताजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून बंडू वैरागडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.प्रा.राजेश गायधनी यांनी आपल्या प्रास्ताविकात संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विदर्भ तेली समाज महासंघ शाखा गडचांदूर अध्यक्ष शंकरराव नागपुरे,कार्याध्यक्ष बां.स. विक्रम …
Read More »गडचांदूरात वाहतुक व्यवस्थेचे तीनतेरा.!*
माणिकगड रोडवर उभ्या वाहनांमुळे नारीकांचा जीव टांगणीला. कोरपना ता.प्र./सैय्यद मूम्ताज़ अली:– कोरपना तालुक्यातील गडचांदूर हे शहर औद्योगिकीकरणामूळे जगप्रसिद्ध असून याठिकाणी इतर समस्यां व्यतिरिक्त वाहतुक व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.वाहतूक व्यवस्थेचे अक्षरशः तीनतेरा वाजले असून येथील पोलिस स्टेशनला लागूनच माणिकगड सिमेंट कंपनी गेट समोरील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला विविध मोटार ट्रांस्पोर्ट कंपन्यांची मोठमोठी वाहने उभी असतात.त्यामुळे ये-जा करणाऱ्या विविध …
Read More »गडचांदूरात वाहतुक व्यवस्थेचे तीनतेरा.!
माणिकगड रोडवर उभ्या वाहनांमुळे नारीकांचा जीव टांगणीला. कोरपना ता.प्र./सैय्यद मूम्ताज़ अली:– कोरपना तालुक्यातील गडचांदूर हे शहर औद्योगिकीकरणामूळे जगप्रसिद्ध असून याठिकाणी इतर समस्यां व्यतिरिक्त वाहतुक व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.वाहतूक व्यवस्थेचे अक्षरशः तीनतेरा वाजले असून येथील पोलिस स्टेशनला लागूनच माणिकगड सिमेंट कंपनी गेट समोरील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला विविध मोटार ट्रांस्पोर्ट कंपन्यांची मोठमोठी वाहने उभी असतात.त्यामुळे ये-जा करणाऱ्या विविध वाहनांसह …
Read More »*प्रा.अनील पोडे यांचा आदर्श वाढदिवस.*
*वृद्धांना दिला काठीचा आधार* कोरपना ता.प्र./सैय्यद मूम्ताज़ अली:- समाजाचे ऋण फेडण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून “सृष्टी बहुउद्देशीय संस्था गडचांदूर” चे अध्यक्ष प्रा.अनील पोडे यांनी स्वतःचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.त्यासाठी त्यांनी वरोडा,नवेगाव व शांतीनगर येथील ५० वयोवृद्ध महिला व पुरुषांना वृद्धवस्थेत काठीचा आधार म्हणून काठ्या वितरीत केल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे उपस्थित होते.तर माजी सरपंच सुनील वांढरे,उपसरपंच …
Read More »*खड्डेयुक्त महामार्ग….!*
*ध्येयवेड्या तरुणांनी बुजवले महामार्गावरील”अपघातग्रस्त खड्डे”* गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:– राजूरा-गोविंदपूर महामार्गावरील गडचांदूर शहरा लगत काही ठिकाणी पडलेले अक्षरशः जीवघेणे खड्डे येथील काही ध्येयवेड्या युवकांनी एकत्र येऊन बुजवले.वास्तविक पाहता सध्या सदर महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने नेहमी लहानमोठे अपघात घडत आहे.युवकांनी बुजवलेले खड्डे काही दिवसापासून नागरिकांना जीवघेणे ठरत होते.ये-जा करणाऱ्यांना मोठी कसरत करावी लागायची,कित्येक जण खड्ड्यात पडायचे,काहींनी तर जीव सुद्धा गमावला आहे. दिवसरात्र …
Read More »*गडचांदूर ठाणेदारांनी तोडले आजपर्यंतचे सर्व “रेकॉर्ड”*
*परिक्षेत्र बनले अवैध धंद्यांचे माहेरघर/दारूचे परवानेच वाटल्याचे चित्र !* गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:- औद्योगिक नगरीच्या नावाने जगप्रसिद्ध कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे शहर गडचांदूर परिक्षेत्र सध्या अवैध धंद्यांचे माहेरघर बनल्याचे चित्र पहायला मिळत आहे.चंद्रपूर जिल्हा दारूबंदी घोषित झाल्यानंतर गडचांदूर पोलिस स्टेशन येथे बरेच ठाणेदार आले आणि गेले.त्यावेळी सुद्धा दारूविक्री व ईतर अवैध धंदे चालायचे पण कमीप्रमाणात.मात्र आताच्या ठाणेदारांनी तर आजपर्यंतचे सर्व “रेकॉर्ड” …
Read More »आर्वीत वीजबिलांची होळी करून सरकारचा निषेध आमदार दादाराव केचे यांनी नोंदवला
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- आर्वी विधानसभा क्षेत्रातील आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील पत्राडीत महावितरणच्या ग्राहकांच्या वतीने आमदार दादाराव केचे यांनी विज बिलाची होळी करत शासनाचा केलेल्या घोषणावर तारतम्य नसल्याने दिलेले शब्द पाळू न शकल्याने उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासह महाविकास आघाडीच्या सरकारने जनविरोधी भुमिका घेत जनतेचा विश्वासघात करत विश्वासघातकी सरकारचा आर्वी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विद्युत बिलांची होळी करत …
Read More »
विश्वभारत News Website