नागपुरातील पारडी परिसरात आज गुरुवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास काळोख पसरला. तसेच मुख्य रस्त्यावर सर्वत्र …
Read More »जनता कर्फ्यूच्या अफवेला उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी दिला पूर्णविराम
वर्धा: शहरात व आजूबाजूच्या परिसरात गेल्या 3 दिवसांपासून 7 दिवसाच्या जनता कर्फ्युबाबत चर्चा सुरू आहे ,या अफवांबद्दल एसडीओ सुरेश बगळे यांनी मंगळवार दि,1 ला स्पष्टीकरण दिले की, शहरात व परिसरात बुधवारपासून जनता कर्फ्यू लागू करण्याबाबत प्रशासनाचा कुठलाही विचार नाही. बुधवार दि, 2 पासून जनता कर्फ्यु लागू होत असल्याबाबत पोष्ट केवळ सोशल मीडियावर पसरविल्या जात आहे.आणी ह्या पूर्णपणे अफवा आहे.अशी माहिती …
Read More »