Breaking News

विश्व भारत

पंतप्रधान पीक विमा योजनेत नियमबाह्य नियुक्ती? : शेतकऱ्यांची चौकशीची मागणी

विश्व भारत ऑनलाईन : नागपूर जिल्ह्यातील सावनेर आणि नरखेड तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीने योग्य शिक्षण नसलेल्या तरुणांची निवड केल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीने केलेल्या बोगस भरतीची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून काही शेतकऱ्यांनी केली आहे. सन 2022-23 साठी पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी तालुका प्रतिनिधी नेमताना मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यात पदवीधारक असणे आवश्यक आहे. मात्र, …

Read More »

एकनाथ खडसे भाजपच्या वाटेवर? अमित शाहसोबत चर्चा… वाचा

विश्व भारत ऑनलाईन : मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार की काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे. भाजप खासदार रक्षा खडसे यांनी अमित शाह आणि एकनाथ खडसे यांच्यात फोनवरुन चर्चा झाली असल्याचं माध्यमांशी बोलताना म्हटलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जाऊ लागले. खडसे यांचे स्पष्टीकरण खुद्द खडसे यांनीच या सगळ्यावर भाष्य करत स्पष्टीकरण दिलंय. …

Read More »

वन कर्मचाऱ्यावर चंदन तस्करांचा गोळीबार

विश्व भारत ऑनलाईन : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावजवळील पाटणा जंगलात चंदनाच्या वृक्षांची कत्तल करणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना घडली. तस्करांनी वन कर्मचाऱ्यांच्या अंगावर कुऱ्हाड मारुन फेकत गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केला व तेथून पळ काढला. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटणा जंगलात चंदनाची झाडे तोडणाऱ्या टोळीला हटकणाऱ्या वन विभागाच्या …

Read More »

नागपूरजवळ दोन बसेसचा अपघात : 17 जखमी

विश्व भारत ऑनलाईन : प्रवासी वाहतूक करणारी खासगी बस आणि एसटी महामंडळाच्या बसमध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांतील एकूण सतरा प्रवासी जखमी झाले. हा अपघात गुरुवारी सकाळी ११.१५ वाजता पाचगाव बसस्थानकाजवळ घडला. एमएच४९, जे२३९० ही खासगी तर एमएच४०, एन९००८ क्रमांकाची महामंडळाची एसटी ह्या दोन बसेस उमरेड येथून नागपूरकडे निघाल्या होत्या. दोन्ही बसेस पाचगाव बसस्थानकाजवळ आल्या असता एसटी महामंडळाच्या बसने …

Read More »

‘कोथिंबीर’चे भाव गगनाला

विश्व भारत ऑनलाईन : कोणतीही भाजी असो की बिर्यानी किंवा चौपाटीवर मिळणारी भेळ असो, या सर्व पदार्थांची चव वाढते ती कोथिंबिरीमुळे. सकाळच्या नाशत्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कोथिंबिरीचा वापर हा होतोच. आज हिच कोथिंबिर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती तिच्या वाढलेल्या किंमतीमुळे. नाशिक बाजारसमितीत कोथिंबिरीचे भाव कमालीचे कडाडले आहेत. आज लिलावामध्ये कोथिंबिरीला शेकडा 16 हजार रुपये भाव मिळाला आहे. म्हणजेच, …

Read More »

शासकीय बदल्यांसाठी अ‍ॅप, ऑनलाईन प्रक्रिया… देवाण-घेवाणवर निर्बंध?

विश्व भारत ऑनलाईन : बदल्यांच्या निमित्ताने चालणाऱ्या देवाण-घेवाणीवर लगाम लागणार आहे. यापुढे आरोग्य विभागातील शिपाई ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वाच्या ऑनलाइन बदल्या करण्याचा निर्णय आयोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी नवरात्रोत्सवात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानात अठरा वर्षांवरील सुमारे तीन कोटी महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे. गोंधळ कमी होणार बदल्यांमधील गोंधळ, …

Read More »

आधारकार्डमध्ये होणार बदल… चला जाणून घ्या…

विश्व भारत ऑनलाईन : आधारकार्ड हा भारतीय नागरिकांच्या ओळखीचा महत्त्वाचा पुरावा समजला जातो. सुरुवातीला आधार कार्डची गरज मर्यादित होती. मात्र हळूहळू सरकारनं आधारकार्ड दाखवणं अनेक ठिकाणी अनिवार्य केलं. आता अनेक गोष्टींच्या नोंदणीसाठी ओळखीचा व रहिवासी पुरावा म्हणून आधारकार्ड ग्राह्य धरलं जातं. बदल काय? आधारकार्डचं कार्यक्षेत्र आता आणखी वाढवण्याबाबत सरकारचा विचार आहे. दर 10 वर्षांनी नागरिकांनी बायोमेट्रिक माहिती अपडेट करावी, यासाठी …

Read More »

रेल्वे आरक्षण : दिवाळीसाठी कन्फर्म तिकीट, विदर्भातील कोणत्या गाड्या… वाचा

विश्व भारत ऑनलाईन : सणासुदीचा काळ आणि त्यातच दिवाळीच्या दिवसात शहरातून गावाकडे येणाऱ्यांची संख्या अधीक असते. यामुळे रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल हाेते. मात्र, दिवाळीत अमरावती, विदर्भ, सूरत-भुसावळ, हुतात्मा व महाराष्ट्र एक्स्प्रेस या गाड्यांचे काही बर्थ रिकामे आहेत. यामुळे आताच आरक्षण केल्यास या गाड्यांचे कन्फर्म तिकीट प्रवाशांना मिळू शकते. दिवाळीत या गाड्यांमध्ये जागा 🚆अमरावती-मुंबई एक्स्प्रेसमध्ये दि. १८ आॅक्टाेबरला ३३ सीट रिकामे …

Read More »

नागपूर मार्गांवरील 18 रेल्वे रद्द : नेमके कारण काय?

विश्व भारत ऑनलाईन : चौथ्‍या रेल्‍वे लाईनचे काम सुरू असल्याने अनेक गाड्या रद्द होत आहेत. याच चौथ्‍या लाईनच्‍या कामामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या १८ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.रेल्‍वे प्रशासनाकडून पश्चिम बंगालमधील बिलासपूर विभागात सुरू असलेले चौथ्या रेल्वे मार्गाचे काम अद्याप सुरूच आहे. या कामासाठी मागील दोन महिन्यांत तीन वेळा गाड्या रद्द करण्यात आल्या. आता पुन्हा जळगाव रेल्वे मार्गाच्या कामासाठी …

Read More »

कोंबडा झुंजीवरची याचिका फेटाळली

विश्व भारत ऑनलाईन : कोंबड्याच्या झुंजीवरची बंदी उठवून त्याला अधिकृत खेळाचा दर्जा द्यावा,अशा आशयाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली आहे. याचिकेचा उद्देश राज्यात कोंबडा झुंजीला अधिकृत खेळाची मान्यता मिळावी, याकरिता नागपुरचे शेतकरी गजेंद्र चाचरकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ही जनहित याचिका बुधवारी (दि.२१) दाखल केली होती. प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० अन्वये कोंबड्याच्या झुंजीवर बंदी …

Read More »