Breaking News

Recent Posts

गुरुचे महत्त्व

आषाढ महिन्याची पौर्णिमा ही गुरुपौणर्मिा म्हणून साजरी केली जाते. यादिवशी आपण आपल्या शैक्षणिक तसेच अध्यात्मिक गुरुंचा आदर सत्कार करून त्यांच्याप्रति श्रद्धा व कृतज्ञता व्यक्त करतो. सांसरिक जीवनात आपल्याला एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा असतो, तेव्हा आपण अशा व्यक्तीकडे जातो, जी त्यात पारंगत आहे आणि तो विषय ती व्यक्ती आपल्याला शिकवू शकते. अशाप्रकारे आपल्याला जर आपला अध्यात्मिक विकास करायचा असेल तर आपल्याला …

Read More »

‘ही’ अभिनेत्री विवाहानंतर ठरली यशस्वी …CINEsanjana

साधारण: विवाहानंतर कलाकारांचे करिअर समाप्त होते, असा अनुभव अनेकांनी घेतला आहे. विशेषत: महिला कलाकारांना आपला अभिनय सोडून घर, मुले सांभाळावे लागते. त्यामुळे अंगी असलेला कसलेला अभिनयही सुप्तावस्थेत जातो. मौसमी यांनी मात्र विवाहानंतर आपले अभिनय क्षेत्र सोडले नाही आणि त्यांना चांगल्या कथांचे चित्रपट मिळाले. ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी [Mausami Chatarji] यांची ६०-७० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये गणना व्हायची. हिंदीबरोबरच बंगाली चित्रपटामध्ये …

Read More »

भाजपा कार्यकारिणीत निष्ठावंतांनाच स्थान

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी नवी कार्यकारिणी घोषित केली असून यात काहीसा अपवाद वगळता निष्ठावंतांनाच स्थान देण्यात आले आहे. ूमागील विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षात प्रवेश केलेल्या चित्रा वाघ यांच्याशिवाय अनेक वर्षे पक्षात काम करत असलेल्यांनाच कार्यकारणीत जागा देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे गेल्या वर्षीचा मेगाभरतीचा वेग ओसरला असून निष्ठावंतांनाच स्थान देण्यात आले …

Read More »