Breaking News

Recent Posts

कृषिदिनी नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविणार 

मुंबई : राज्यात कृषि दिनानिमित्त ह्यकृषी संजीवनी सप्ताहह्ण साजरा करण्यात येणार असून या काळात कृषिमंत्र्यांसह अधिकारी, कर्मचारी, कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक उत्पादनवाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करतील. पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ या त्रिसूत्रीचा अवलंब करीत १ ते ७ जुलै दरम्यान हा सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.  …

Read More »

मूर्तीची उंची नव्हे, भक्ती महत्त्वाची : मुख्यमंत्री 

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आपण सारे येणारा गणेशोत्सव नियम पाळून, साधेपणाने साजरा करूयात. श्रीगणेशाच्या मूर्तीची उंची महत्त्वाची नाही तर भक्ती महत्त्वाची आहे. मूर्ती 4 फुटापर्यंत असावी व गणेशोत्सव काळात कुणीही कुठेही गर्दी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे [ cm udhhav thakare] यांनी केले आहे.                          …

Read More »

राज्यात ५ लाख ९१ हजार व्यक्ती क्वारंटाईन : गृहमंत्री 

मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ३५ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ५ लाख ९१ हजार व्यक्तींना कॉरंटाईन  करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.                                                …

Read More »