Breaking News

Recent Posts

आसामात महापूर, मृतकांची संख्या 110

गोहाटी : मागील तीन ते चार आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आसामात पुरासंबंधित  [aasam flood] दुर्घटनांमध्ये मृतकांची संख्या 110 पर्यंत पोहोचली आहे. याशिवाय घरे, शेतपिके, रस्ते, पूल, सार्वजनिक इमारती, पाळीव आणि वन्यजीवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हटले आहे. आसाममधील 33 जिल्ह्यांमधील 30 जिल्ह्यातील 25 लाखांहून अधिक लोकांवर पुराचा परिणाम झाला आहे. पुराचा सर्वांधिक परिणाम 4.53 लाख …

Read More »

शेतकऱ्यांसाठी गोसीखुर्दचे पाणी उपलब्ध

चंद्रपूर : पावसाळा सुरू होऊनही धान उत्पादकांना रोवणीसाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याची गरज असल्यामुळे राज्याचे मदत पुनर्वसन, मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गोसीखुर्द प्रकल्पातून शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील काही दिवसात हे पाणी जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळेल.                                        …

Read More »

पंतप्रधानांच्या हस्ते राममंदिराचे भूमिपूजन

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील अयोध्येमध्ये राममंदिराच्या भूमिपूजनाची तारीख देखील निश्चित झाली असून 5 आॅगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिरांचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर या सोहळ्याला ठराविक लोकच उपस्थित राहण्याची शक्यता आहे. रामलल्ला हम आयेंगे, मंदिर वहीं बनाऐंगे…देशाच्या राजकारणात मागील तीन दशकांहून अधिक काळ दिलेली ही घोषणा आता प्रत्यक्षात येताना दिसणार आहे. काल मंदिर ट्रस्टच्या बैठकीत 3 …

Read More »