‘विश्व भारत’चे मुख्य संपादक आणि अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे अमेरिकेच्या दौऱ्यासाठी …
Read More »शेतकरी विधेयका विरुध्द काँग्रेसची २ ऑक्टोबरपासून स्वाक्षरी मोहीम … जिल्हाभर चार टप्पात आंदोलन – जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने विरोधी तीन विधेयक संसदेत मंजुर केले असून , या नव्या काळ्या कायाद्यामुळे शेती आणि शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे . या शेतकरी विरोधी विधेयकांविरुद्ध वर्धा जिल्हाभर चार टप्पात आंदोलन केले जाणार असून २४ सप्टेंबर पासून देशव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . २ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत जिल्हाभर स्वाक्षरी …
Read More »