‘विश्व भारत’चे मुख्य संपादक आणि अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे अमेरिकेच्या दौऱ्यासाठी …
Read More »वर्धा : नियोजनबध्द कार्यशैलीमुळे गावाचा विकास करणे शक्य – खासदार रामदास तडस
वर्धा : देवळी:- आपल्या गावाचा कायापालट व्हावा अशी मनोमन सर्वांची इच्छा असते व प्रयत्नही करतो परंतु परिपुर्ण माहिती, अभ्यास व पाठपुरावा नसल्यामुळे आपल्या गावास न्याय देऊ शकत नाही. कुठल्याही कामाची सुरुवात करणं आणि ते काम तडीस घेऊन जाणं सोपं नसतं परंतु सरपंच गजानन हिवरकर यांनी अभ्यास व पाठपुराव्यामुळे वेगवेगळ्या योजनेतून आपल्या गावाच्या विकासासाठी निधी आणून एक आदर्श निर्माण केला आहे. …
Read More »