Breaking News

Recent Posts

आमदार दादाराव केचे धावून आले देवासे कुटुंबीयांच्या मदतीला

कारंजा तालुक्यातील मोर्शी गावातील शिवाजीराव देवासे यांच्या राहत्या घराला ३१ अॉक्टोबर २०२० ला घरात कोणी नसतांना अचानक आग लागल्याचे आमदार दादाराव केचे यांना कळता क्षणी कारंजा तालुक्याचे तहसीलदार कुमावत यांना दुरध्वनीने संपर्क करून वस्तुस्थितीची पाहणी करून मोका पंचनामा करण्यास सांगितले होते. दिनांक १ नोव्हेंबर २०२० ला स्वतः आमदार दादाराव केचे यांनी देवासे यांच्या घराची तहसीलदार कुमावत यांच्यासह मोका पाहणी केली. …

Read More »

भादोड भाईपूर पुनर्वसित गावामध्ये विभागांचा प्रताप – आधी केले रस्त्यांचे डांबरीकरण, त्यावर मजीप्रा चालवत आहेत जेसीबी

हा तर शासनाने दिलेल्या निधीचा अपव्यय – निखिल कडू अध्यक्ष निम्म वर्धा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती आर्वी :- निम्म वर्धा प्रकल्पा अंतर्गत बाधीत गावातील १८ नागरी सुविधांची देखभाल दुरुस्ती करीता मिळालेल्या ३५ कोटी रूपयांतून पुनर्वसित गावांचे चहरे पालटण्याची आशा होती. यासाठी रस्त्यांच्या डांबरीकरणची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाला, पाणीपुरवठाची कामे मजीप्राला, विद्युत रोषणाई व दुरुस्तीचे काम महावितरणला, इतर कामे जिल्हा परिषद वर्धाला …

Read More »

2024 पर्यंत जलजिवन मिशन प्रत्येक घरात पाईपलाईनव्दारे पिण्याचे पाणी पुरवठा करण्याचा केन्द्रसरकारचा मानस, खासदार रामदास तडस

देवळी: जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला शुद्ध पाणी मिळायला हवे. चांगल्या आरोग्याची हमी देणे ही शासनाचे आद्य कर्तव्य आहे. शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळते, मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात अशुद्ध पाण्याचाच पिण्यासाठी वापर करावा लागतो.  त्यामुळे गावागावांत शुद्ध पाणी मिळावे, वाढते प्रदूषण आणि फ्लोराइडमुळे पिण्याचे पाणी अनेकांच्या जीवावर उठत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनाही शुद्ध पाणी मिळावे, यासाठी एटीएम व्दारा शुद्ध …

Read More »