‘विश्व भारत’चे मुख्य संपादक आणि अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे अमेरिकेच्या दौऱ्यासाठी …
Read More »निम्म वर्धा प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे बाधीत झालेल्या शेतजमीन तातडीने अधिग्रहित करा – आमदार दादाराव केचे
आर्वी तालुक्यातील निम्म वर्धा प्रकल्पाच्या बॅक वॉटर मुळे या प्रकल्पासाठी आधी अधिग्रहित न केलेल्या शेतजमीत पाणी शिरले आहे. जमीनी धरनामध्ये संपादित न केल्याने उत्पन्न घेण्याच्या आशेने शेतकऱ्यांनी शेती वाहीपेरी करून महनीतीने पिके उभी केली होती. परंतु या वर्षी निम्म वर्धा धरनात पुर्ण शमतेने जलसाठा केल्याने धरनाचे पाणी झिरो लेवल पार करून मागे सरकून अधिग्रहित न केलेल्या जमिन क्षेत्रामध्ये शिरल्याने शेतकऱ्यांची …
Read More »