‘विश्व भारत’चे मुख्य संपादक आणि अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे अमेरिकेच्या दौऱ्यासाठी …
Read More »महात्मा गांधीजीच्या विचाराने खेडयांकडे वाटचाल करणे काळाची गरज, खासदार रामदास तडस
वर्धा :- हिंगणघाट: मानवसेवा हीच ईश्वरसेवा असल्याची महात्मा गांधी यांची शिकवण होती. गावाकडे चला असा संदेश दिला होता. गांधींचे हे विचार आजही सुसंगत ठरतात. ग्रामराज्याशिवाय रामराज्याची संकल्पना साकार होणार नाही. त्यासाठी आपल्या नियोजनाची दिशा ग्रामीण भागाकडे केंद्रित करणे गरजेचे आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनाचा निधी ग्रामपंचायतींना दिला जातो. वित्त आयोगाद्वारे ग्रामपंचायतीस लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या आधारावर मोठा निधी …
Read More »