‘विश्व भारत’चे मुख्य संपादक आणि अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे अमेरिकेच्या दौऱ्यासाठी …
Read More »खासदारांच्या दारात शेतकरी संघटनेचे “राखरांगोळी” आंदोलन
वर्धा प्रतिनिधी :- केंद्र शासनाने अचानक लागू केलेली कांदा निर्यातबंदी सराकरने मागे घ्यावी या मागणिसाठी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी राखरांगळी आंदोलन केले. दि. २४ सप्टेंबर २०२९ रोजी, वर्धा याथिल मा. खासदार रामदासजी तडस यांच्या घरासमोर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. सहा महिने शेतकर्यांनी मातिमोल भवाने कांदा विकला तेव्हा सरकारने शेतकर्यांना कोणतीही मदत केलेली नाही. आता कुठे कांद्याला चांगले भाव मिळू लागले …
Read More »