कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली नागपुरातील महामेट्रो स्थानके सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी …
Read More »तब्बल ५० रेल्वेगाड्या धावतील एकट्या मुंबईकडे
मुंबई,२१मे चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपल्यानंतर १ जूनपासून रेल्वेसेवा अंशत: सुरू होणार आहे. सुरुवातीला विशेष २०० गाड्या १ जूनपासून धावणार आहेत. यातील ५० गाड्या एकट्या मुंबईकडे येणाºया आणि जाणाºया असतील. विशेष म्हणजे त्या श्रमिक गाड्या व्यतिरिक्त आहेत, असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी येत्या १ जूनपासून रेल्वेसेवा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. दररोज २०० विना वातानुकूलित (नॉन …
Read More »