‘विश्व भारत’चे मुख्य संपादक आणि अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे अमेरिकेच्या दौऱ्यासाठी …
Read More »वर्धा ( कोरोना ब्रेकिंग )वर्धा जिल्ह्यात 1 ऑगस्ट पर्यंत 21 हजार लोकांना झाला होता कोरोनाचा संसर्ग —– सेरो सर्वेक्षणाच्या अभ्यासात आले समोर
Ø संसर्गाचे प्रमाण 1.50 टक्के Ø जिल्हा प्रशासनाच्या कठोर अंमलबजावणीमुळे समूह संसर्ग झाला नाही. वर्धा, दि 21 (जिमाका) :- वर्धा जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था आणि जिल्हा आरोग्य विभागातर्फे ऑगस्ट महिन्यात करण्यात आलेल्या प्रतिपिंडे सर्वेक्षणात अनेक नवीन बाबी समोर आल्या आहेत. यात सर्वात महत्वाचे म्हणजे वर्धा जिल्ह्यात 1 ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष पुष्टी झालेले कोविड -19 चे केवळ 205 रुग्ण होते मात्र त्याचवेळी सुमारे 21,000 लोकांना कोरोनाचा संसर्ग …
Read More »