‘विश्व भारत’चे मुख्य संपादक आणि अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे अमेरिकेच्या दौऱ्यासाठी …
Read More »वर्धा रेल्वेस्थानकावरील मालधक्क्याचेवेळापत्रक सकाळी 6 ते रात्री पर्यंत सुधारीत करण्यास रेल्वे मंत्रालयाची मान्यता,खासदार रामदास तडस यांची माहिती
वर्धाःप्रतिनिधी::- वर्धा रेल्वेस्थानकावरील अस्तित्वात असलेल्या रेल्वे मालधक्क्याची वेळ यापूर्वी 24 तास अशी होती, यामुळे वर्धा परीसरातील वाहतुकदार, कामगार व मालधक्क्याशी निगडीत अनेकांना या वेळापत्रकामुळे त्रास सहन करावा लागत होता. कामगार आयुक्त कार्यालयाने देखील रात्री 10 नंतर कामगार उपलब्ध करुन देण्याकरिता असमर्थता दाखविल्याने वर्धा मालधक्क्यावर येणारे लोड अत्यंत कमी होऊन इतर मालधक्क्यावर वळते झाले होते. याचा परिणाम स्थानिक कामगारावर व अवलंबून …
Read More »