‘विश्व भारत’चे मुख्य संपादक आणि अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे अमेरिकेच्या दौऱ्यासाठी …
Read More »वन विभागातील बदल्या बेकायदेशीर
राज्याच्या वनखात्यातील बदल्यांबाबतचे प्रकरण गाजत आहे. यातील अनागोंदी कारभारावर ‘केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणा’च्या(कॅट) निर्णयाने शिक्कामोर्तब झाल्याचे चित्र आहे. दीड महिन्यांपूर्वी झालेल्या या बदल्यांच्या विरोधात काही अधिकाऱ्यांनी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली होती. न्यायाधिकरणाने दिलेल्या निर्णयात भारतीय वनसेवेतील दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या बेकायदेशीर ठरवण्यात आल्या आहेत. ५ सप्टेंबर २०२४ ला भारतीय वनसेवेतील सुमारे ३० ते ३५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर …
Read More »