‘विश्व भारत’चे मुख्य संपादक आणि अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे अमेरिकेच्या दौऱ्यासाठी …
Read More »जनभावना लक्षात घेऊन अमृत योजनेचे काम तातडीने पुर्ण करण्याचे नियोजन करावे, खासदार रामदास तडस यांच्या अधिका-यांना सुचना
वर्धा: शहर विकासाच्या दृष्टीकोणातून केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत शहरामध्ये गेल्या साडेतीन वर्षांपासून भूमिगत जलवाहिनी व मलवाहिनीचे काम सुरु आहे. कंत्राटदाराच्या सुरुवातीपासूनच नियोजनशुन्य कारभार मुळे शहरातील १ लाख ३ हजार वर्धेकरांना या खोदकामानमुळे वेठीस धरले आहे. या कामामुळे अनेक अपघात झाले असुन एका मुलाचा मृत्यु झालेला आहे, अमृत योजना मल्ल निस्सारच्या कामामुळे वर्धेकर नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. झालेले रस्ते …
Read More »