Breaking News

Recent Posts

कुलरचा वापर काळजीपूर्वक करणे गरजेचे….

चंद्रपूर- उन्हाचा कडाका वाढल्याने स्टोअर रूममधून कुलर बाहेर काढण्यात आले आहे. उकाडयामुळे घरोघरी कुलरचा वापर वाढला असून कुलर काळजीपूर्वक वापरून विजेचे अपघात टाळणे आहे. प्राधान्याने मुलांना कुलरपासून दूर ठेऊन सकर्तता बाळगणे हितावह ठरणारे आहे. उन्हाळयात षाॅक लागून जीवहानी अथवा आग लागल्याने वित्तहानी संभवते. अपघात टाळण्यासाठी कुलरचा वापर नेहमी थ्री-पीन प्लगवरच करावा. घरात अर्थिंग लिकेज सर्किट बेस बसवून घ्यावे, बाजारात हे उपकरण सहज …

Read More »

वर्धा:- 5 शेतकऱ्यांनी 0 बजेट हळदीची शेती करून घेतले विक्रमी उत्पादन;गाव विकासासोबत SBI ग्रामसेवा प्रकल्पाची सेंद्रिय शेती कडे वाटचाल

वर्धा : आर्वी SBI ग्रामसेवा प्रकल्प व दिलासा संस्था घाटंजी यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 4 वर्षांपासून आर्वी तालुक्यातील उमरी, सुकळी, पांजरा, बोथली, भादोड , या गावांमध्ये आदर्श गावाचे काम सुरू आहे , प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे पण प्रशिक्षण दिले गेले , याची प्रेरणा घेऊन प्रकल्पातील पांजरा येथील , ईश्वर कासार, कलावती खंडाते , प्रदीप डोळे , संजय खंडाते , नामदेव …

Read More »

अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू

एनआयएकडे तपास द्या सभागृहात भाजपची जोरदार मागणी सचिन वाझे संशयाच्या भोव-यात दोन्ही गाड्या ठाण्यातील एटीएसकडे सोपवला तपास मुंबई (प्रतिनिधी) : रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील एंटीलियाबाहेर स्फोटके असलेली स्कॉर्पियो गाडी सापडली होती. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. या प्रकरणावर आक्रमक झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात यावा, अशी …

Read More »