Breaking News

Recent Posts

*खड्डेयुक्त महामार्ग….!*

*ध्येयवेड्या तरुणांनी बुजवले महामार्गावरील”अपघातग्रस्त खड्डे”* गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:– राजूरा-गोविंदपूर महामार्गावरील गडचांदूर शहरा लगत काही ठिकाणी पडलेले अक्षरशः जीवघेणे खड्डे येथील काही ध्येयवेड्या युवकांनी एकत्र येऊन बुजवले.वास्तविक पाहता सध्या सदर महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने नेहमी लहानमोठे अपघात घडत आहे.युवकांनी बुजवलेले खड्डे काही दिवसापासून नागरिकांना जीवघेणे ठरत होते.ये-जा करणाऱ्यांना मोठी कसरत करावी लागायची,कित्येक जण खड्ड्यात पडायचे,काहींनी तर जीव सुद्धा गमावला आहे. दिवसरात्र …

Read More »

*गडचांदूर ठाणेदारांनी तोडले आजपर्यंतचे सर्व “रेकॉर्ड”*

*परिक्षेत्र बनले अवैध धंद्यांचे माहेरघर/दारूचे परवानेच वाटल्याचे चित्र !* गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:- औद्योगिक नगरीच्या नावाने जगप्रसिद्ध कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे शहर गडचांदूर परिक्षेत्र सध्या अवैध धंद्यांचे माहेरघर बनल्याचे चित्र पहायला मिळत आहे.चंद्रपूर जिल्हा दारूबंदी घोषित झाल्यानंतर गडचांदूर पोलिस स्टेशन येथे बरेच ठाणेदार आले आणि गेले.त्यावेळी सुद्धा दारूविक्री व ईतर अवैध धंदे चालायचे पण कमीप्रमाणात.मात्र आताच्या ठाणेदारांनी तर आजपर्यंतचे सर्व “रेकॉर्ड” …

Read More »

आर्वीत वीजबिलांची होळी करून सरकारचा निषेध आमदार दादाराव केचे यांनी नोंदवला

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- आर्वी विधानसभा क्षेत्रातील आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील पत्राडीत महावितरणच्या ग्राहकांच्या वतीने आमदार दादाराव केचे यांनी विज बिलाची होळी करत शासनाचा केलेल्या घोषणावर तारतम्य नसल्याने दिलेले शब्द पाळू न शकल्याने उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासह महाविकास आघाडीच्या सरकारने जनविरोधी भुमिका घेत जनतेचा विश्वासघात करत विश्वासघातकी सरकारचा आर्वी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विद्युत बिलांची होळी करत …

Read More »