Breaking News

Recent Posts

हंगामासाठी बळीराजा सज्ज – 4 लाख 82 हजार हेक्टरवर पिकांचे नियोजन

हंगामासाठी बळीराजा सज्ज – 4 लाख 82 हजार हेक्टरवर पिकांचे नियोजन चंद्रपूर, खरीप हंगामासाठी मशागतीची कामे आटोपून शेतकरी सज्ज झाला आहे. बि-बियाणे, खतांची जुळवाजुळव अंतिम टप्यात आहे. हवामान खात्याने यंदा चांगला पाऊस येईल, असा अंदाज वर्तवला असून, मृग नक्षत्राला गुरूवारपासून प्रारंभ झाला आहे. सध्या ढगाळ वातावरण असून, शुक्रवारी जिल्ह्यातील काही भागात पाऊस हजेरी लावून गेला. त्यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या …

Read More »

विषमुक्त शेती गावागावात तयार व्हावी!   – जागतिक पर्यावरण दिनी सोडावा संकल्प

विषमुक्त शेती गावागावात तयार व्हावी!   – जागतिक पर्यावरण दिनी सोडावा संकल्प नागपूर, चीननिर्मित कोरोना विषाणुने जगात धुमाकूळ घातला. यामुळे मानवाने आपण निसर्गापुढे किती फिके पडतो, याचाही अनुभव घेतला. मागील टाळेबंदीने जागतिक पातळीवरील पर्यावरणाचा समतोल वाढला होता. शिवाय प्रदूषणही घटले होते. सर्वांना शुद्ध हवा मिळू लागली होती. पंजाबातील लोकांना तर थेट हिमालयाचे दर्शन घडले होते. हा सर्व चमत्कार प्रदूषणाची पातळी …

Read More »

निरंकारी मिशन पर्यावरण रक्षणार्थ दृढप्रतिज्ञ

निरंकारी मिशन पर्यावरण रक्षणार्थ दृढप्रतिज्ञ (जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष) जेव्हा आमच्या दूरदर्शी महापुरुषांनी ‘वसुधैव कुटुम्बकम’ या दोन अनमोल शब्दांचा उद्घोष केला तेव्हा त्यांनी निश्चितपणे मानवजात व प्रकृती यांच्या संयुक्त अस्तित्वाबाबत सकारात्मक दृष्टीकोन अंगिकारण्याचा सल्ला दिला, जो आपल्या अस्तित्वाचा आधार आहे. “विधात्याने निर्माण केलेल्या संपूर्ण सृष्टीची काळजी घेणे आमचे परम कर्तव्य आहे”.  ही अनमोल वचने संत निरंकारी मिशनची आध्यात्मिक प्रमुख सद्गुरु …

Read More »