Breaking News

Recent Posts

संकटग्रस्तांचे प्रेरणास्थान : अहिल्यादेवी होळकर

#संकटग्रस्तांचेप्रेरणास्थान : अहिल्यादेवीहोळकर* अहिल्या हे नाव ऐकलं की आपल्या समोर येतात त्या पुराणातील अहिल्या. जी एका ऋषीची बायको होती. ऋषीने स्वतःच्या पत्नी अहिल्येला दगड बनण्याचा शाप दिला आणि ती दगड बनली. नंतर त्या दगडाला रामाच्या पायाचा स्पर्श झाला आणि अहिल्या दगडातून स्त्रीच्या रूपात आल्या. परंतु मी या ठिकाणी ज्या अहिल्या विषयी सांगणार आहे, त्या अहिल्येच्या स्पर्शाने रामासहित सर्व देवांचा उद्धार …

Read More »

नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी अजूनही प्रोत्साहन च्या प्रतिक्षेत,शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या ठाकरे सरकारविरोधात शेतकऱ्यांचा संताप.

शेतकऱ्यांना शासनाकडून नेहमीच नागवल जातं पण शेतकरी शासनाच्या धोरणाचा क्वचितच विरोध करतात,अशातच शासनाने जी कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली होती त्यात नियमित कर्जफेड करणाऱ्या बळीराजाला रूपये ५०००० हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्याची घोषणा ठाकरे सरकारने केली पण आजतागायत प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना न मिळाल्याने शासनाप्रती शेतकऱ्यांत तिव्र संताप व्यक्त होत आहेत. महाविकास आघाडी सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण कर्जमाफी घोषणा केली होती, आणि …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे यांची घोषणा…राज्यात 15 जूनपर्यंत निर्बंध कायम

– प्रादुर्भाव कमी असलेल्या जिल्ह्यांना दिलासा मिळणार – कोरोनामुक्त गाव अभियान आजपासून मुंबई, राज्यभरात लागू असलेले कठोर निर्बंध आणखी 15 दिवस कायम ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रविवारी केली. राज्यातील प्रादुर्भाव जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध आणखी कडक करण्यात येणार असून, प्रादुर्भाव कमी झालेल्या जिल्ह्यांत परिस्थितीनुसार निर्बंध शिथिल केली जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. राज्यात निर्बंध लागू …

Read More »